केंद्रीय हवाईवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ शनिवारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी निमित्त पुरंदरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी विमानतळ प्रकल्पबाधित गावच्या शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
पुणे जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे सादर केलेल्या यादीत अनेक शिक्षक बोगस असून, या शिक्षकांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
भूसंपादन प्रक्रियेचा नोटीस आणि त्यावरील हरकती हा मुद्दा आता जवळपास पूर्ण झाला असून पुढील काळात आता महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत विभागाच्या सहाय्याने थेट बांधावरील सर्व्हे करण्यात येणार आहे.
हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे मुक्कामी असलेली श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी सोमवारी यवत पालखी तळ (भैरवनाथ मंदिर) येथे रात्रीच्या मुक्कामाला विसावली.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवादी, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी अशा सात गावात विमानतळ प्रकल्प करण्यात येणार असून यासाठी २८३२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवादी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी अशा सात गावात विमानतळ प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून यासाठी २८३२ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, एखतपूर, खानवडी, मुंजवडी या सात गावांमध्ये विमानतळ प्रकल्प जाहीर केला असून प्रकल्पाच्या बाबतीत दररोज वेगवेगळे आदेश शासनाच्या वतीने पारित केले जात आहेत.
पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदरचा परिसर, चीव्हेवाडी घाट परिसर, सासवड जवळील वाघ डोंगर, काळदरी, पानवडी, ग्रामीण भागातील छोटे मोठे डोंगर या उन्हाळ्याच्या काही दिवसांत अक्षरशः जळून नष्ट झाला.
राज्यातील गड किल्ले आपली ओळख आह. याच गड किल्यावर अश्लील कुत्ये तरुण पिढी कडून केले जात आहेत. तसेच त्यांना विरोध करणाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे.
पुरंदर तालुका समुद्र सपाटीपासून सर्वात उंचीवर असून येथे पाण्याचे भौगोलिक स्त्रोत त्यामानाने कमी आहेत. साहजिकच आठमाही शेतीवर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे.
पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरण च्या वतीने रस्त्यांची कनेक्टीव्हिटी वाढविण्यात येत असतानाच पीएमपीच्या माध्यमातूनही विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी झेंडेवाडी ते वनपुरी हा मार्ग काळेवाडी मार्गे प्रस्ता
पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात ३३४ कोटी रुपयांच्या योजना प्रत्येक गावासाठी मंजूर करण्यात आल्या. योजनांचे वाजतगाजत भूमिपूजन करण्यात आले.
विशेष म्हणजे बहुतेक सर्वजण अल्पवयीन आणि १२ वी मधील विद्यार्थी असल्याने त्यांना घरच्यांकडून वाहने का दिली जातात? असा प्रश्न पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी उपस्थित केला आहे.
शहर आणि जिल्ह्याच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. एकात्मिक वाहतूक आराखड्यानुसार तळेगाव आणि दौंड स्थानकांना बाह्यवळण रेल्वे मार्गाने जोडण्याचेही नियोजित आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सप्टेंबर पर्यंत पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची जागा संपादित करण्याचे आदेश दिले असून त्या पार्श्वभूमीवर शासनाकडून तशा हालचाली सुरु झाल्या आहेत.
नगरपालिकेचे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठे होर्डिंग तोडून टाकले. अनेक दिवसांच्या कालावधीनंतर नागरिकांच्या मागणीला यश आले आहे.
नगरपालिकेच्या प्रवेश द्वारावर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मोठमोठाले फ्लेक्स, बॅनर लावले आहेत. संपूर्ण नगरपालिकेची इमारत झाकून गेली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.