भिवंडी शहरातील प्रसिद्ध शाळेत फी नाही भरली म्हणून एका विद्यार्थ्याला जमिनीवर बसवण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे.या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय...
School Holidays, Diwali Holidays: येत्या काही दिवसांत सलग पाच दिवस शाळा बंद राहणार आहे. अनेक ठिकाणी १७ ऑक्टोबरपासून शाळांच्या सुट्ट्या सुरू होतील. त्याचप्रमाणे दिवाळीपासून छठपूजेपर्यंत सुट्ट्या असतील.
Maharashtra Schools Zero Enrollment : यु-डायस प्लस नोंदणीच्या आकडेवारीतून राज्यातील शाळांचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आता शाळा आहेत परंतु शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी नाही...
School Holidays News: महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून यंदा दिवाळीच्या सणानिमित्त शाळांमध्ये सुट्ट्या सुरू होणार आहेत. किती दिवस शाळांना सुट्ट्या असणार आहेत ते जाणून घ्या...
Education News: केंब्रिजने शिक्षण क्षेत्रात विकसित केलेल्या चांगल्या पद्धतींमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
एका सरकारी निवासी शाळेतील नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने रात्री उशिरा शाळेच्या शौचालयात मुलाला जन्म दिला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री लोढा यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत सदर शाळेच्या विकासकामांसाठी एक कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे.
स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थी वाहतूकीसाठी अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थी तसेच पालकांनी याची नोंद घ्यावी.
यापुढे विद्यार्थ्यांना अन्न देण्याआधी मुख्याध्यापक, शिक्षक यांनी त्या आहाराची चव घेणे आणि दर्जा तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतची मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर करण्यात आली आहे.
Kokan Rain: रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणकिनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरु आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.
राजस्थानमधील झालावाडमध्ये छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा जीव घेला आहे. दुर्घटनेनंतर पाच शिक्षण आणि पाच शिक्षण अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पण गेलेलं मुलं परत येणार का असा सवाल उपस्थित केला…
शाळांमधील मुलांमध्ये वाढणाऱ्या मधुमेहाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने सर्व शाळांमध्ये 'शुगर बोर्ड' लावण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याणमधील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून महापालिकेचे अधिकारी केवळ चांगल्या शाळा दाखवून आयुक्तांची दिशाभूल करीत आहे. अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी २०२५-२६ साठीचे सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून, यंदा विद्यार्थ्यांना वर्षभरात एकूण १२८ दिवस सुट्या मिळणार आहेत.
लोकसहभागातुन शाळेचे नंदनवन झाले आहे. 'जागतिक स्तरावरील सर्वोत्तम १०' शाळांमध्ये आपले स्थान निर्माण करते, त्यातल्या त्यात सरकारी शाळा हे यश सुखावणारे आहे, असे वारे गुरुजी म्हणाले आहेत.
कल्याण पश्चिमेतील रामबागेतील आदर्श हिंदी शाळेच्या इमारतीचा काही धोकादायक असल्याने शाळेकडून दूरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान हे काम करण्यात येत असलेले काम थातुरमातुर प्रकारे केले जात आहे.
खालापूर तालुक्यातील वडगाव जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव साजरा झाला. गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे औक्षण करून वह्या, पुस्तके, गणवेश आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले.