उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरात २४ तास एसी चालू असतो. एसीच्या थंडगार हवेत बसल्यानंतर खूप जास्त फ्रेश वाटते. जाणून घ्या अशा काही उपकरणांबद्दल जाणून घ्या, जी या उन्हाळ्यात तुमचे जीवन अधिक…
कडाक्याच्या उन्हाळ्यात कुठेही बाहेर फिरून अल्यानंतर डोकेदुखीचा त्रास वाढतो. या सर्व त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय करावेत. यामुळे जुनाट डोकेदुखीपासून कायमचा आराम मिळेल.
पुण्यात वाढत्या उष्णतेसोबतच विजेच्या मागणीत झालेल्या वाढीचा परिणाम आता वीज यंत्रणेवर दिसू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे परिमंडळात सात ठिकाणी केबल फॉल्ट झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईतील सर्व वॉर्ड कार्यालयांमध्ये ‘वाळवण महोत्सव 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसांत घराघरांत तयार केले जाणारे पदार्थ इथे विक्रीसाठी भरवले जातील.
तळपायांमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे लगेच फरक दिसून येतो आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. जाणून घ्या पायांमधील जळजळ कमी करण्यासाठी उपाय.
परभणीत उष्माघाताचा पहिला बळी नोंदला गेला. नाशिकहून आलेल्या 37 वर्षीय शिवाजी कांबळे यांना उन्हामुळे चक्कर येऊन ते खड्ड्यात पडले. दीर्घकाळ उन्हात राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली.
मुलांना वर्षभर आतुरता असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टया आता काही दिवसांतच सुरु होणार असून, सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर बालकांसाठी साहित्याची समृद्ध मेजवानी सज्ज झाली आहे.
हवामानात होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेण्यासोबतच आहारात बदल करणे सुद्धा आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सकडून देशभर समर चेक-अप कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत विद्यमान ग्राहकांना मोफत वाहन तपासणीसह विविध विशेष ऑफर्स आणि सेवा सवलतींचा लाभ मिळणार आहे.
सध्या उन्हाच्या झळा जाणू लागल्यामुळे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाला मागणी वाढली आहे. कुंभारवाड्यांमध्ये माठ बनवणाऱ्या कारागीरांची लगबग वाढली आहे.
गेल्या २४ तासांत गडचिरोली आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. अकोल्यात रिक्षाचालकाचा तर वाशिकमध्येही एकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
महाराष्ट्र सरकारने वाढत्या उष्णतेपासून नागरिकांच्या संरक्षणासाठी ३ नवीन SOPs जारी केल्या आहेत. जळगाव, चंद्रपूरसह १५ जिल्ह्यांमध्ये विशेष अंमलबजावणी होणार असून कामगारांच्या वेळा बदलल्या जाणार आहेत.
कडक उन्हामुळे तापमानात सातत्याने वाढ होत असून नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टर कैलास पवार यांनी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे,
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर समर कम्पचे आयोजन करावे. यामध्ये मुलांना नवनवीन खेळ आणि इतर क्रिएटिव्हिटीसुद्धा करायला मिळतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
उन्हाळी सुट्टीत मुलं जास्त वेळ घरात राहतात, त्यामुळे त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी विविध अॅक्टिव्हिटी करणे गरजेचे आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तुम्ही मुलांची खेळाद्वारेही मुलांची काैशल्ये वाढवू शकता.
कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर तुम्हाला सुद्धा वारंवार चक्कर येत असेल तर हे घरगुती उपाय करावे. पण घरगुती उपाय करून सुद्धा आराम न मिळाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
DGCA ने 2026 च्या उन्हाळी हंगामासाठी देशांतर्गत उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर केले असून, यंदा उड्डाणांमध्ये सुमारे 10% घट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उन्हाळ्याच्या हंगामात, गाडीचे काही विशिष्ट भाग सर्वाधिक धोक्यात असतात; त्यामुळे, त्याकडे दुर्लक्ष करणे ही एक महागात पडणारी चूक ठरू शकते. तीव्र उष्णतेचा परिणाम केवळ गाडीच्या बाह्य भागावरच पडत नाही.