राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित शिवसेना मनसेच्या युतीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आज सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना (ठाकरे गट), संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
नागरीक त्यांना वाटणाऱ्या बऱ्या वाईट भावना नेत्यासमोर मांडू शकत नाहीत ते त्यांच्या समस्या अडचणी कार्यकर्त्यांकडेच मांडत असतात असे बोराडे म्हणाले. मी कार्यकर्ता या सदरात आपण भेटणार आहोत वसंत मोराडे यांना…
या क्लिपबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री होईल असं मी कधीही बोललो नव्हतो, तेव्हा मला एक आव्हान स्वीकारावं लागलं होतं. या सगळ्या गोष्टी ठरवल्यानंतर नाकारण्यात आल्या. त्यामुळे मला मुख्यमंत्री…
राज्यातील राजकीय घडमोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच 'सामना'चे (Saamna) कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुलाखत दिली. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित झाला. यात त्यांनी…
शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. शिवसेनेच्या एका मोठ्या आमदारांच्या गटाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे आता शिवसेनेकडून सावध पावलं उचलण्यास सुरुवात झाली…
शिवसेनेत अंतर्गत नाराजी आहे, काळजी घ्या असा गुप्तचर विभागाचा रिपोर्ट होता. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याबाबत माहिती देण्यात आली होती. गेली वर्षभर नाराजी असल्याचे गुप्तचर विभागाचे इनपूट होते. अशीही…
राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला पराभवाचा झटका बसल्यानंतर याचे खापर अपक्ष आमदारांवर फोडण्यात येत आहे. तथापि हा पराभव शिवसेनेला बोचला असून निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी व काँग्रेसने मतांचा कोटा वाढवून…
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल अद्याप मी पाहिलेला नाही.पण, प्राथमिक माहितीनुसार, कार्यकाळ 5 वर्ष पूर्ण झाला आणि 6 महिन्यांहून अधिक प्रशासक ठेवता येत नाही. या कारणामुळे अशा सर्व ठिकाणी…
मुंबई : मुख्मंत्री उद्धव ठाकरेंच्या (Udhhav Thackeray) कोर्लई अलिबाग येथील १९ बंगल्यांच्या घोटाळ्याच्या जनहित याचिके संदर्भात आज अलिबाग येथे अॅड किरण कोसमकर, अॅड अंकित बंगेरा सह १२ वकिलांशी चर्चा केली.…
शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांचं शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदार आणि जिल्हा प्रमुखांशी आज संवाद साधला.
पोलीस भरती घोटाळा प्रकरणात रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
उत्तर प्रदेशसह चार राज्यात मतदारांनी भाजपला कौल देत भाजपकडे एक हाती सत्ता सोपवली आहे. गोवा, मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या चार राज्यांना विधानसभा निवडणूकीत भाजपला घवघवीत यश मिळालं. त्याचा सगळीकडे…
सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव…
शिवजयंती साजरी करण्यावरून भाजप नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारला सुनावलं. शिवजयंती साजरी करत असताना कोणत्याही जाचक अटी आम्ही जुमानणार नाही. असं राम कदम यांनी म्हटले आहे.
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला असून निर्बंध शिथील करण्याबरोबरच ग्रामिण भागात लसीकरणाच्या मोहिमेवर लक्ष देण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाच्या सादरीकरणात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी…
मुंबई : वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत,…
शिवसेनेचे भाजपसोबत राहून मागील २५ वर्षात राजकीय नुकसान झाल्याचे सांगत येत्या काळात एकट्याच्या बळावर शिवसेना लढेल आणि यश मिळवण्यासाठी संघर्ष करेल असे मनोगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले.