चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला निर्घृणपणे मारहाण करून चक्क विहिरीत उलटे लटकवण्यात आल्याची अतिशय संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे कायद्याचे राज्य आणि मानवाधिकारांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून संतापाचे वातावरण…
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे.
केंद्र सरकारने पेपरफुटी रोखण्यासाठी वायुसेनेची मदत घेतली जाणार आहे हे जाहीर केले. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. केंद्राच्या या निर्णयाचा…
वाढती महागाई आणि सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनोखा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, सरकारने तातडीने…
जर विद्यार्थ्यांच्या पालकांकडे चांगल्या नोकऱ्या असतील आणि त्यांचे उत्पन्न चांगले असेल तर त्यांच्या मुलांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये, ओबीसींच्या 'क्रिमीलेयर' च्या आरक्षणासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हि टिप्पणी केली…
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज (शुक्रवार, २२ मे) पुणे येथे पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. एप्सटिन फाईल, पेट्रोल डिझेलचा तुटवडा तसेच…
बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य, शोषित आणि वंचितांचा आवाज बनली आहे. या पक्षप्रवेशामुळे खंडाळा तालुक्यात 'वंचित'ची ताकद वाढली आहे.
सचिन सावंत म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने आता काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांच्या ताब्यात असलेल्या पाच जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
नागपुरातील काँग्रेसचे नेतृत्व सरंजामी मानसिकतेचे असून, वंचितला अपमानास्पद वागणूक दिली गेली. बहुजनांना मतमेटी समजणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात वंचित रिंगणात आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात दोन्ही पक्षांचे नेते रविवारी दुपारी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी आश्वासन दिले होते की, येणाऱ्या निवडणुका इंडिया आघाडी म्हणून लढवू आणि सर्वांना न्याय देऊ. मात्र, महापालिका निवडणुकीत असं झालं नाही. आमच्यावर अन्याय झाला.
भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील एम. डी. धाब्याच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या आदेशानंतरही महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल केला होता. आता मुख्य प्रवक्त्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
अकोला पश्चिम मतदारसंघातून वंचितचे उमेदवार डॉ. जिशान हुसेन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. डॉ. जिशान हुसेन यांनी माघार घेतल्यामुळे अचानक उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. याशिवाय पक्षाने आघाडीतील भागीदार भारत आदिवासी पार्टी (BAP) आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी (GGP) यांचे उमेदवारही जाहीर केले आहेत.