पुणे आणि परिसरात किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार कायम आहे. शनिवारी (ता. ६) किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली असून, १४.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये थंडीची लाट तीव्र होत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या उंच भागात शून्याखालील तापमानामुळे जीवनमान कठीण झाले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे. मध्यंतरी हवेत गारवा जाणवत होता. मात्र तापमानात वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला. निफाड, पुणे आणि अन्य ठिकाणी पारा घसरला होता.
पुणे आणि परिसरामध्ये गुरुवारी (ता. ४) किमान तापमानात किंचित वाढ होणार असून किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे.
विशेष शुल्कासह ०४७१६, ०९६२६ आणि ०९६२८ या विशेष गाड्यांच्या विस्तारित फेऱ्यांसाठी बुकिंग ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व पीआरएस स्थानांवर आणि आयआरसीटीसी वेबसाइट (www.irctc.co.in) वर सुरू होईल.
दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये शीतलहरीचा अर्थात थंडीचा इशारा जारी करण्यात आला आहे, तर दक्षिण भारतात वादळानंतर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडणार आहे
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस शहरातील तापमानात सौम्य वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारठवणाऱ्या थंडीपासून पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
पुणे आणि परिसरामध्ये बुधवारी (ता. १९) कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढणार असून कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या परिसरात पहाटेच्या वेळी थंडी स्पष्ट जाणवत आहे. उपनगरात सकाळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना हुडहुडी जाणवत असून तापमानात हलकी घट नोंदली जाते.
तापमानातील या घटीमुळे शहरात गारवा वाढला असून पहाटे सोबतच रात्रीच्या वेळी थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. रस्त्यांवर नागरिक स्वेटर, जॅकेट, मफलर अशा उबदार कपड्यांमध्ये वावरताना दिसत आहेत.
प्रत्येकालाच आपली बाल्कनी अतिशय सुंदर आणि हिरवीगार हवी असते. यासाठी बाल्कनीमध्ये सुंदर सुंदर फुलांची झाडे लावली जातात. फुलांची काही रोप एका ठराविक ऋतूंमध्येच चांगली दिसतात तर काही वर्षाच्या बाराही महिने…
हिवाळा जवळ येत असताना, जग भयानक इशाऱ्यांनी हादरले आहे. तज्ज्ञांनी हजारो मृत्यूंना कारणीभूत ठरू शकणाऱ्या "राक्षसा"चा खुलासा केला आहे, यावर्षी असा भयानक हिवाळा येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय
दक्षिण भारत वगळता देशभरातील किमान तापमानात सरासरीपेक्षा १ ते ३ अंश सेल्सिअसने घट होईल. तसेच कमाल तापमानदेखील सरासरीच्या कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.