‘झी मराठी अवॉर्ड्स’२०२५ हा सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. भक्तीगीत आणि ढोल-ताशाच्या गजरात मतदान प्रक्रियेचे भव्य शुभारंभ झाला आहे. यावर्षीची थीम देखील खास असणार आहे.
'आम्ही सारे खवय्ये' हा लोकप्रिय कार्यक्रम आता पुन्हा नव्याने सुरु होणार आहे. याच निमित्ताने संकर्षण कऱ्हाडेने सावळ्याची जणू सावली या मालिकेत हजेरी लावली आहे.
आदित्य-पारू विवाहबंधनात अडकले आहेत. गुरूजींनी सांगितल्याप्रमाणे आदित्यच्या रक्षाणासाठी पारू आणि आदित्य देवीच्या उत्सवादरम्यान लग्न करतात. मात्र यावेळी अनेक ट्विस्ट येतात. यावेळी नेमकं काय काय घडतं, हे पाहायला मिळणार आहे.
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये जो सर्वात मोठा बदल होणार आहे, तो म्हणजे शोचा सुत्रसंचालक... आता या शोचं सुत्रसंचालन निलेश साबळे करणार नसून प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता करणार असल्याचं सांगितलं…
'लक्ष्मी निवास' मालिकेतदेखील नुकतीच कमळीची एन्ट्री पाहायला मिळाली. आता 'लक्ष्मी निवास' मालिकेतील एका कलाकाराने कमळीसाठी म्हणजेच अभिनेत्री विजया बाबरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनामध्ये घर करुन राहणारी तेजश्री प्रधान सध्या नव्या मालिकेमुळे चर्चेत आली आहे. तिच्या नव्या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीआरपीच्या यादीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मालिकांपैकी ही एक मालिका असून सध्या मालिका कमालीची चर्चेत आली आहे. या मालिकेमध्ये पहिले वळण आलं आहे. मालिकेमध्ये प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील झळकणार आहे.
'पारू' आणि 'सावळ्याची जणू सावली' या दोन मालिकांचा १२ मे ते १७ मे दरम्यान प्रेक्षकांना महासंगम पाहायला मिळणार आहे. किर्लोस्कर आणि मेहंदळे कुटुंबीयांवर एकत्रित मोठं वादळ येणार आहे.
मालिकेमध्ये नुकताच सिद्धूचा मनाविरुद्ध साखरपुडा पार पडला. त्याचं प्रेम असणाऱ्या व्यक्तीसोबत साखरपुडा न होत असल्यामुळे तो सध्या नाराज असल्याचं दिसत आहे. सिद्धूचं भावनावर जिवापाड प्रेम आहे, पण ती त्याला भाव…
‘चला हवा येऊ द्या’ कॉमेडी शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेला हास्यकलाकार आणि अभिनेता सागर कारंडेला लाखोंचा सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातलाय. आता याप्रकरणावर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली.
गाडी खरेदी केल्यावर राहुलने त्याच्या आयुष्यातील भावुक आठवणींना उजाळा देत चाहत्यांसह प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. नव्या गाडीचं राहुलने अगदी राजेशाही थाटात स्वागत केलं. नव्या गाडीचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला
अवघ्या राज्यात 'गुढीपाडवा' हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा! यादिवशी सामान्यांसह सेलिब्रिटी, नवीन घर, कार किंवा इत्यादी वस्तु खरेदी करतात. पण मराठी टिव्ही…
मराठी नाट्यसृष्टी, सिनेसृष्टी आणि टेलिव्हिजनसृष्टी अशा तिनही माध्यमांमध्ये अतुल परचुरे यांनी कामगिरी केली आहे. त्यांच्या जाण्याने मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीत जी पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी कधीही न भरून निघणारी…
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमध्ये वच्छीचे पात्र संजीवनी पाटीलने साकारलं होतं. अभिनेत्री संजीवनी पाटीलने नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत अभिनेत्रीने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
टीआरपीच्या शर्यतीत 'देवमाणूस' मालिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. टेलिव्हिजन मालिकांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत अव्वल ठरलेल्या 'देवमाणूस' मालिकेचा आता लवकरच तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
झी मराठीवरील ‘पारू’ मालिकेची कायमच प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत असते. ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत पाहायला मिळत असून कायमच चर्चेत राहणारीही मालिका आहे. मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारही सध्या चर्चेत आले आहे.…
दिवंगत अभिनेते राजशेखर यांचं २५ डिसेंबर २००५ रोजी निधन झालं होतं. आज त्यांना जाऊन १९ वर्षे झाली आहेत. वडिलांच्या आठवणीत भावुक होत स्वप्नील राजशेखर यांनी भावूक पोस्ट शेअर करत आपल्या…