Supreme Court on Delhi Riots Case: दिल्ली दंगल कटप्रकरणी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. उमर खालीद आणि शर्जीलला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
दिल्लीत तीव्र वायू प्रदूषणामुळे (AQI 400+) GRAP-3 लागू आहे. सरकारने 50% कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. सीमांवर वाहनांचे निरीक्षण वाढवण्यात आले आहे.
राजधानी दिल्लीत प्रदूषण ही चिंतेची बाब ठरत आहे. सध्या सगळीकडे थंडी असल्याने या वाढलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे राजधानीतील हवा काही प्रमाणात शुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Delhi Court Bomb Threat: राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर, शहरातील न्यायालये दहशतवाद्यांच्या लक्ष्यावर असल्याचे दिसून येत आहे
सुनहरी बाग पार्किंग लॉट आणि बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी एकूण ६८ संशयास्पद मोबाईल नंबर सक्रिय होते. हे ६८ मोबाईल नंबर आता तपासाचे केंद्रबिंदू बनले आहेत. या नंबरवर पाकिस्तान आणि तुर्कीमधून कॉल आले होते.
दिल्ली लाल किल्ला स्फोटाचा तपास करणाऱ्या एजन्सींना देशव्यापी दहशतवादी नेटवर्कचे पुरावे सापडले. डॉ. उमर नबीची ओळख आत्मघाती बॉम्बर म्हणून झाली असून तपासात "व्हाईट कॉलर" दहशतवादाचे नेटवर्क उघड झाले आहे.
लाल किल्ला स्फोटादरम्यान, डॉ. उमरने त्यांच्या Hyundai i20 मध्ये दिल्लीतील सहा जिल्ह्यांमधील १२ ठिकाणांची तपासणी केली होती. CCTV आणि डिजीटल ट्रेसमुळे एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश होऊ शकतो
दिल्लीतील लाल किल्ल्याच्या स्फोटानंतर यूपीमध्ये कडक सुरक्षा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. धार्मिक शहरी भागात दक्षता वाढवण्यात आली आहे.
दिल्लीत झालेला स्फोट इतका शक्तिशाली होता की, यातील बाधिकांच्या शरीराचे अवयव अक्षरश: वेगळे झाल्याचे दिसून आले. जवळच्या वाहनांच्या खिडक्याही फुटल्या. स्फोटाचा आवाज चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आयटीओ चौकापर्यंत ऐकू आला.
दिल्ली पोलिस आयुक्तांनी सांगितले की, एका संथ गतीने चालणाऱ्या कारमध्ये स्फोट झाला. गाडी लाल दिव्याजवळ असताना एक शक्तिशाली स्फोट होऊन अनेक वाहनांनाही आग लागली.
शुक्रवारी दिल्ली विमानतळावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक विमानांचे उड्डाण विस्कळीत झाले. या परिस्थितीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. आकाशात वाहतूक कोंडी कशी नियंत्रित केली जाते?
राजधानी दिल्लीतील हवा विषारी होताना दिसत आहे. शनिवारी, अनेक भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 'अत्यंत वाईट' श्रेणीत नोंदवला गेला. बवानाचा AQI गंभीर श्रेणीत पोहोचला आहे.
GRAP-2 च्या अंमलबजावणीसह, दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या गंभीर पातळीला तोंड देण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. या टप्प्यात प्रामुख्याने वायू प्रदूषणात योगदान देणाऱ्या बाबींवर मर्यादा घालणे समाविष्ट आहे.