Delhi News: नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.
Mamata Banerjee statement : केंद्रीय दलांवर निशाणा साधताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांनी सीमेचे रक्षण करायला हवे, पण त्याऐवजी ते एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत.
तामिळनाडूतील तिरुपूर येथून अटक केलेल्या ६ जणांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून १२ हून अधिक मोबाईल फोन आणि १६ पेक्षा जास्त सिम कार्ड जप्त करण्यात आली.
दिल्लीतील कर्तव्यपथावर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची शान. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा दर्शवणारा भव्य चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाला. गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने दिल्ली दुमदुमली...
Supreme Court on Delhi Riots Case: दिल्ली दंगल कटप्रकरणी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. उमर खालीद आणि शर्जीलला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
दिल्लीतून 14000 लिटर बनावट कोल्ड्रिंक्स जप्त करण्यात आले आहे. या कोल्ड्रिंक्सवर एक्सपायरी तारीख बदलून नवीन बारकोड लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्ली-एनसीआरमधून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वाढती प्रदूषण आणि विषारी धुराची समस्या अजूनही भेडसावत आहे. पर्यावरण मंत्र्यांनी घोषणा केली की प्रदूषण प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना गुरुवार, १८ डिसेंबरपासून पेट्रोल पुरवले जाणार नाही.
वाढत्या AQI मुळे दिल्ली-NCR मध्ये GRAP-4 निर्बंध लागू करण्यात आले आहेत. इयत्ता 10 आणि 12 वगळता सर्व भौतिक वर्ग बंद आहेत आणि बांधकामांवर बंदी लागू करण्यात आली.
दिल्ली बॉम्ब ब्लास्टमध्ये आता नव्या घडामोडी समोर येत आहेत. NIA ने केलेल्या तपासणीनुसार आता दहशतवादी डॉ. शाहीनकडे तब्बल १८ लाख रुपये रोख रक्कम मिळाली आहे. वाचा सविस्तर
दिल्ली-NCR मध्ये टोमॅटोचे दर ८० रु. प्रति किलोपर्यंत झाले असून सरकारने जनता ब्रँडचे टोमॅटो ५२ रु. प्रति किलोने विकण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये जनता ब्रँडचे टोमॅटो कुठे उपलब्ध ते जाणून घ्या
दिल्लीत तीव्र वायू प्रदूषणामुळे (AQI 400+) GRAP-3 लागू आहे. सरकारने 50% कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. सीमांवर वाहनांचे निरीक्षण वाढवण्यात आले आहे.
राजधानी दिल्लीत प्रदूषण ही चिंतेची बाब ठरत आहे. सध्या सगळीकडे थंडी असल्याने या वाढलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे राजधानीतील हवा काही प्रमाणात शुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Delhi Court Bomb Threat: राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर, शहरातील न्यायालये दहशतवाद्यांच्या लक्ष्यावर असल्याचे दिसून येत आहे