Devendra Fadnavis: संपूर्ण राज्यातील गरजू, गरीब रूग्णांना वेळेत मदत पोहचवणे हे कक्षाचे उद्दीष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
Bachchu Kadu with Manoj Jarange : शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगासाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले आहे. त्यांची मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली आहे.
अंजनगावसुर्जी तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपले असून, एकाच दिवशी 86 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पन्नास वर्षात मे महिन्यात एकाच दिवशी झालेला हा सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे.
26 ते 29 मे दरम्यान विभागस्तरीय व जिल्हास्तरीय टीओटी होणार आहे. त्यानंतर या प्रशिक्षणात तयार झालेले तज्ञ मार्गदर्शक 2 जून ते 12 जून या कालावधीत तालुकास्तरीय शिक्षकांना ऑफलाईन प्रशिक्षण देतील.
वंदे भारतला बडनेरा येथे थांबा देखील असल्याने, अमरावतीच्या प्रवाशांनाही फायदा होईल. नागपूर-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वैष्णव यांचे हे संबोधन खूप दिलासा देणारे आहे.
अमरावती जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणीसाठा जवळपास निम्म्याहून कमी म्हणजे 45.24 टक्यांवर आला आहे. मे महिन्यातील तीव्र उन्हाला अजून काही दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वीच जिल्ह्याभरातील जलसकंट तोंड वर काढत आहे.
pahalgam terror attack : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या आव्हानाला भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.
शाळेस शासनाकडून 100 टक्के अनुदान मिळते, असे असतानाही तक्रारदार यांनी मुलाच्या शिक्षणाची वार्षिक फी 1550 रुपयांपैकी 800 रुपये शाळेला यापूर्वी दिले होते. तर उर्वरित 750 रुपये देणे बाकी होते.
Pahalgam Terrorist Attack News Update : पहलगाम हल्ल्यावरुन भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी पाकिस्तानला धमकी दिली आहे.
अमरावतीतील काही कुटुंबातील सदस्य जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. मंगळवारी ते पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले. तेथे ते हसत-खेळत पहलगामच्या वातावरणात हरवले होते. त्यांनी तेथे व्हिडिओ, फोटो काढले.
जुन्या काळातील जंगलावर आधारीत आदिवासी कुंटुंबाच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्यामुळे, उपासमारीच्या सावटातून एकमेव उरलेल्या मोहफूल संकलन व्यवसायातून गरिबांच्या घराच्या चुली पेटवल्या जात आहे.
अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर २०२४ या महिन्यात धारणी तालुक्यात शुन्य ते ५ वर्षे वयो गटातील एकूण २० हजार ३८० बालकांपैकी १४ हजार १२६ सर्वसाधारण वजन व उंचीची होती.