पश्चिम महाराष्ट्रासाठी अहोरात्र वीजपुरवठा होत असताना दुसरीकडे विदर्भासाठी १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मानगुटीवर भारनियमनाचे जोखड कायम असल्याने दाद मागावी तरी कुणाकडे?
दिवसा कडक ऊन आणि रात्री थंड हवामान याचा थेट परिणाम नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. शाळकरी मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रक्त मिळविण्यासाठी धावपळ करण्याची गरज पडू नये, यासाठी केंद्र सरकारने ई-रक्तकोश पोर्टल तयार केले. या पोर्टलवर सर्वच जिल्ह्यांतील रक्तपेढ्यांची नोंदणी केली जाणार आहे.
एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आहे.
महाराष्ट्रातील तब्बल 16,981 ऑफीसमधून 24 तास वीजपुरवठा खंडीत होणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी २४ तासांसाठी वीज खंडित केला जाईल. महाराष्ट्रातील ही कोणती ऑफीस आहेत? जाणून घ्या सविस्तर बातमी...
आश्रमशाळेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत पाहावयास मिळाला.
शाळकरी विद्यार्थी, शेतमजूर, कामगार व नोकरदारांची वर्दळ सुरू असतानाच उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे बोगद्यात तीव कंपन जाणवू लागले. काही क्षणांतच बोगद्याच्या स्लॅबचा भाग कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
अमरावतीत 15 दिवसांपासून निवडणुकीच्या धामधुमीत घंटागाड्याच फिरकल्या नसल्याने नागरिकांच्या घरात कचरा साठून राहिला आहे.तसेच मोकळ्या जागा तसेच कंटेनरच्या आसपास कचरा दिसून येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत केंद्र सरकारने राज्यातील १६ महानगरपालिकांमधील २ हजार ५८१ लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी एकूण २५८.१ दशलक्ष निधीस मंजुरी दिली आहे.
भाजपचे मौन, मित्रपक्षांची धावपळ आणि आकड्यांचा खेळ यामुळे सत्तासंघर्ष अधिकच रंगतदार झाला आहे. अमरावती महापालिकेतील महापौर निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या मतदानासाठी आता अवघे काही तास उरले आहे. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन व पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेअंतर्गत गुरुवारी (दि. १५) मतदान, तर शुक्रवारी (दि. १६) मतमोजणी होणार आहे. मतमोजणी नवसारी रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख किडा कॉम्प्लेक्स येथे सात झोननुसार केली जाणार आहे.