एअर इंडियाचे हे विमान धावपट्टीवरून विमान उड्डाण करण्याच्या आधीच विमान लँडिंग करण्यात आलं. असं काय झालं की पायलटला उड्डाण करण्याच पूर्वी विमान लँडिंग करावं लागले. वाचा सविस्तर बातमी...
मुंबईहून जोधपूरला निघालेलं एअर इंडियाचं विमान (AI 645) तांत्रिक बिघाडामुळे अचानक मुंबई विमानतळावर परतलं. पायलटने वेळीच घेतलेल्या योग्य निर्णयामुळे मोठा अपघात टळला आणि प्रवाशांचा जीव वाचला.
Air India Trivandrum to Delhi Flight: तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानामुळे एअर इंडियाचे विमान चेन्नईच्या दिशेने वळवण्यात आले. चेन्नई विमानतळावर विमान सुरक्षितपणे लँड करण्यात आले. या विमानात पाच खासदार उपस्थित…
Emergency Landing: गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या विमानांच्या तक्रारी पाहायला मिळत आहेत. हॉंगकॉंगवरून दिल्लीला जाणारे विमान, दिल्ली ते कोलकाता, कोचीन ते मुंबई विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.
Ahmedabad Plane Crash News : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेहसंदर्भात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ब्रिटिश कुटुंबांना मृतदेह मिळाले मृतदेह चुकीचं आहेत.
Air India Plan News : एअर इंडियाच्या विमानाची साडेसाती संपायचं नावं घेत नाही. मुंबईतील एअर इंडिया विमानाच्या अपघाताची बातमी ताजी असताना आज पुन्हा दिल्लीत एअर इंडिया विमान अपघताची बातमी समोर…
Air India Plane : एअर इंडियाची साडेसाती संपायचं नाव घेत नाही. आज पुन्हा एकदा एअर इंडियाचे विमान मुंबईतील धावपट्टीवर घसरले. पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखवत विमान कंट्रोल केलं, यामुळे मोठा अनर्थ…
नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की हा अहवाल केवळ प्राथमिक निष्कर्षांवर आधारित आहे आणि अंतिम अहवाल प्रसिद्ध होईपर्यंत कोणताही अंतिम निष्कर्ष काढता कामा नये.
AAIB Investigation Report on Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला, याचा तपास केल्यानंतर एएआयबीने आपला अहवाल सादर केला आहे. मात्र या अहवाला अनेक दावे करण्यात येत…
Air India Ahmedabad plane crash: भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला याचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.
चीनमधील शांघायहून टोकियोहून जपानला जाणारे जपान एअरलाइन्सचे (JAL) विमान JL-8696 एका मोठ्या तांत्रिक बिघाडात अडकले होते. ज्यामुळे मोठा अपघात टळला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया...
विमान अपघातामुळे विमान प्रवास आणि त्यातील सुरक्षा याचा प्रश्न समोर आला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि अपघाताचा धोका यामुळे उद्योजकांना मोठा फटका बसत आहे.
अहमदाबाद विमान अपघातानंतर इतकी मोठी चूक कशी झाली याची चौकशी सुरू आहे. शिवाय अपघात घडण्याआधी विमानाच्या कॉकपीटमध्ये नक्की काय घडलं. याचाही तपास केला जात आहे.
एअर इंडिया विमान अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरातील दु:खाचं वातावरण होतं. ही घटना नेमकी कशी घडली? यामध्ये कोणाची चूक होती? याचा तपास सुरु आहे. याचदरम्यान एका महिलेने ईमेल…
सर्वेक्षणात १५,००० प्रवाशांनी भाग घेतला, जे भारतातील ३०७ हून अधिक जिल्ह्यांतील होते. त्यापैकी ६३ टक्के पुरुष आणि ३७ टक्के महिला होत्या. ४४ टक्के प्रवासी टियर-१ शहरांमधून, २६ टक्के टियर-२ मधून…
एका ट्रॅव्हल एजंटच्या म्हणण्यानुसार, अपघातापूर्वी सुमारे ६,००० रुपयांना मिळणारे तिकीट आता त्याच मार्गाचे सुमारे ३४,००० रुपये झाले आहे. मयाल म्हणाले की, अपघातानंतर तिकिटे रद्द करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.
Ahmedabad Plane Crash News : डीजीसीएने एअर इंडियाच्या तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. सुरक्षेच्या उल्लंघनाचे गांभीर्य लक्षात घेऊन बडतर्फ करण्याचे निर्देश दिले आहेत.