मुंबई विमानतळावर टॅक्सी चालवत असताना एअर इंडिया आणि इंडिगोच्या दोन विमानांचे पंख एकमेकांवर आदळले. या घटनेनंतर, पुढील तांत्रिक तपासणीसाठी दोन्ही विमाने ग्राउंड करण्यात आली आहेत.
इंधन स्विचमध्ये बिघाड झाल्याच्या संशयामुळे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान ग्राउंड करण्यात आले. वैमानिकांनी इंधन नियंत्रण स्विचमध्ये बिघाड झाल्याची तक्रार केली होती.
India China Relations : भारत आणि चीन संबंधात हळूहळू सुधारणा होताना दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये हवाई सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. रविवारी दिल्ली ते शांघाय दरम्यान एका फ्लाइटचे उड्डाणही…
महाराष्ट्रातील बारामती येथे विमान अपघाताच्या वृत्तांदरम्यान जयपूर विमानतळावर दुसऱ्या विमानाच्या लँडिंग दरम्यान तांत्रिक समस्या उद्भवली. दिल्लीहून जयपूरला येणारे एअर इंडियाचे विमानाचे तात्काळ लँडिग करण्यात आले.
वातावरणीय बदलांमुळे अमेरिकेत बर्फवृष्टी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत अमेरिकेत हिमवादळ येण्याची शक्यता आहे. याचा परिणाम विमान प्रवासावर परिणाम होणार आहे.
दिल्लीहून बागडोगरा येथे जाणाऱ्या एका विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर लखनौ विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले आणि विमानाची तपासणी केली.
Iran Airspace Claosed : इराणमध्ये सध्या प्रचंड अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे भारतीय उड्डाणांवर परिणाम झाला असून प्रवाशांसाठी मोठी अपडेट देण्यात…
Pilot Detained Vancouver : व्हँकुव्हर विमानतळावर एअर इंडियाच्या एका पायलटला दारू पिऊन आढळल्यानंतर ताब्यात घेण्यात आले. एका ड्युटी-फ्री कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर, पायलटला विमानातून काढून टाकण्यात आले.
संपूर्ण उत्तर भारतात दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे हवाई वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला. ही परिस्थिती पाहता, नागरी उड्डाण मंत्रालयाने मंगळवारी सर्व विमान कंपन्यांना प्रवाशांच्या संबधित काही महत्वपूर्ण आदेश दिले…
2025 मध्ये अक्षरशः मृत्यूचा तांडव बघायला मिळाला. देशात आठ ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये १२९ जणांचा मृत्यू झाला होता. तर 7 दुर्घटनेमध्ये 412 जणांना जीव गमवावा लागला.
इंडिगोनंतर एअर इंडियाचा प्रॉब्लेम झाल्याचे पाहायला मिळाला याचा त्रास अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला सहन करावा लागला, तिने पोस्ट करत याबद्दल नाराजी व्यक्त केली.
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो गेल्या काही काळापासून संकटात आहे. अलिकडच्या काळात तिच्या हजारो उड्डाणे रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, एअर इंडिया ग्रुप याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे
जगभरात बहुतेक कमी किमतीच्या विमान कंपन्या स्वस्त आणि लहान विमानतळांवरून उड्डाणे घेतात. त्यामुळे त्यांचे खर्च कमी होतात. पण भारतातील जवळजवळ सर्व विमानतळ मोठे, महागडे आणि उच्च दर्जाचे आहेत.
प्रवाशांच्या अडचणींना प्रतिसाद म्हणून, रेल्वे आणि स्पाइसजेटने पावले उचलली आहेत. रेल्वेने ३७ गाड्यांमध्ये ११६ अतिरिक्त कोच जोडले आहेत. पुढील काही दिवसांसाठी स्पाइसजेट १०० अतिरिक्त उड्डाणे चालवत आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका पुणे विमानतळाला बसला आहे. शुक्रवारी इंडिगोची तब्बल 46 उड्डाणे रद्द करण्यात आली.
Solar Radiation Risk : Airbus A320 विमानांच्या उड्डाण नियंत्रण प्रणालींमध्ये सौर किरणोत्सर्गाचा धोका आढळून आला आहे, ज्यामुळे जगभरातील ६,००० विमानांना सॉफ्टवेअर अपडेट करावे लागले आहेत.
या सुधारणा करण्यासाठी विमान कंपन्यांना संबंधित विमाने काही काळासाठी ग्राउंड करावी लागतील. यामुळे लवकरच उड्डाण वेळापत्रकांमध्ये विलंब किंवा रद्द होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहे.
एकेकाळी देशातील एकमेव विमान कंपनी असलेली एअर इंडिया टाटा समूहात परतल्यानंतरही आव्हानांना तोंड देत असून उद्दिष्ट पाच वर्षांत ३०% बाजारपेठेतील हिस्सा मिळवण्याचे होते, परंतु विलीनीकरणानंतर घट झाली