भारत आणि पाकिस्तानमधले हे सामने लंडनच्या ली व्हॅली अँड टेनिस सेंटर या ठिकाणी होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान चार दिवसांमध्ये दोन वेळेस आमनेसामने येणार असल्याचे चाहत्यांची उत्सुकता वाढल्याचे दिसून येत…
India vs Pakistan 'Fight' In T20 World Viral Video Fact Check: भारताने महिला टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला. दरम्यान, IND vs PAK सामन्यात हाणामारी…
IND-W v PAK-W breaks attendance record in Women’s T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव करत दमदार विजय नोंदवला. एड्जबॅस्टनवरील या हायव्होल्टेज…
IND W vs PAK W T20 World Cup Probable Playing 11: आज भारतीय महिला संघ महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल.या सामन्यासाठी…
भारतीय संघ १४ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतालाच पसंती दिली जात आहे. खेळपट्टीवर कशी असू शकते आणि कोणाचा वरचष्मा राहणार जाणून घ्या
ICC Women's T20 World Cup India vs Pakistan Match: महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ जून रोजी हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. एकदिवसीय विश्वचषक विजयानंतर भारतीय संघ…
भारतीय महिला क्रिकेट संघ आपला पहिलं सामना 14 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. हा सामना महामुकाबला म्हणून पाहिला जाणार आहे. यावेळच्या विश्वचषकात एकूण 12 संघ सहभागी होत असून त्यांची…
आयसीसीने भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याच्या तारखेसह महिला टी-२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. पुन्हा एकदा, दोन कट्टर प्रतिस्पर्धी आयसीसी स्पर्धेत आमनेसामने येतील.
टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये २१ फेब्रुवारीपासून सुपर ८ चे सामने सुरू होणार आहेत. या स्पर्धेत पाकिस्तान आणि भारत हे प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यात आमनेसामने…
IND vs PAK सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंनी परस्परांशी हस्तांदोलन करणे टाळल्याने 'नो-हॅन्डशेक' धोरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र, इंग्लंडचा माजी खेळाडूने या प्रकरणावर एक खळबळजनक विधान केले आहे.
बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट मैदानावर झालेल्या एसीसी महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५-२६ च्या उपांत्य सामन्यात भारत अ संघाने श्रीलंका अ संघाचा ५ विकेट्सने पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान…
सुपर-८ सामने सुरू होण्यापूर्वी क्रिकेट पंडितांकडून भाकिते करण्याचा ट्रेंड पुन्हा एकदा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत, माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने टीम इंडियाबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.
जर भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी सुपर ८ मध्ये चांगली कामगिरी केली, तर ते पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीत एकमेकांसमोर येऊ शकतात. भारताने सलग चार सामने जिंकून सुपर ८ मध्ये…
पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्तसमोर आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल आता भारताचा माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने भाष्य केले आहे.
भारताकडून झालेल्या या दारुण पराभवानंतर पाकिस्तानचे अनेक माजी खेळाडू अजूनही त्या धक्क्यात आहेत. मोहम्मद युसूफने या पराभवामुळे काही वरिष्ठ खेळाडूंना टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची मागणी केली आहे.
15 फेब्रुवारी रोजी T20 विश्वचषक 2026 रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटमध्ये अशांतता वाढल्याचे समोर येत आहे.
मैदानात फलंदाजी आणि गोलंदाजीने पाकिस्तानची दाणादाण उडवल्यानंतर, आता सोशल मीडियावर पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा याच्या इंग्रजी बोलण्याची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
रविवारी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. भारताच्या विजयानंतर दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियवर एक पोस्ट करत पाकिस्ताची खिल्ली उडवली आहे,
संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या अपयशी कामगिरीमुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने निवडकर्त्यांना आणि व्यवस्थापनाला कठोर धडा शिकवण्याचा सल्ला दिला आहे.
भारत आणि पाकिस्तान २०२६ च्या टी-२० विश्वचषकात ग्रुप अ मध्ये होते. त्यामुळे, १५ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आलेल्या टी-२० विश्वचषकात दोघांमध्ये किमान एक सामना शक्य होता. पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये सामना…