आयसीसीने भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याच्या तारखेसह महिला टी-२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. पुन्हा एकदा, दोन कट्टर प्रतिस्पर्धी आयसीसी स्पर्धेत आमनेसामने येतील.
टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये २१ फेब्रुवारीपासून सुपर ८ चे सामने सुरू होणार आहेत. या स्पर्धेत पाकिस्तान आणि भारत हे प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यात आमनेसामने…
IND vs PAK सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंनी परस्परांशी हस्तांदोलन करणे टाळल्याने 'नो-हॅन्डशेक' धोरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र, इंग्लंडचा माजी खेळाडूने या प्रकरणावर एक खळबळजनक विधान केले आहे.
बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट मैदानावर झालेल्या एसीसी महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५-२६ च्या उपांत्य सामन्यात भारत अ संघाने श्रीलंका अ संघाचा ५ विकेट्सने पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान…
सुपर-८ सामने सुरू होण्यापूर्वी क्रिकेट पंडितांकडून भाकिते करण्याचा ट्रेंड पुन्हा एकदा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत, माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने टीम इंडियाबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.
जर भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी सुपर ८ मध्ये चांगली कामगिरी केली, तर ते पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीत एकमेकांसमोर येऊ शकतात. भारताने सलग चार सामने जिंकून सुपर ८ मध्ये…
पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्तसमोर आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल आता भारताचा माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने भाष्य केले आहे.
भारताकडून झालेल्या या दारुण पराभवानंतर पाकिस्तानचे अनेक माजी खेळाडू अजूनही त्या धक्क्यात आहेत. मोहम्मद युसूफने या पराभवामुळे काही वरिष्ठ खेळाडूंना टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची मागणी केली आहे.
15 फेब्रुवारी रोजी T20 विश्वचषक 2026 रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटमध्ये अशांतता वाढल्याचे समोर येत आहे.
मैदानात फलंदाजी आणि गोलंदाजीने पाकिस्तानची दाणादाण उडवल्यानंतर, आता सोशल मीडियावर पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा याच्या इंग्रजी बोलण्याची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
रविवारी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. भारताच्या विजयानंतर दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियवर एक पोस्ट करत पाकिस्ताची खिल्ली उडवली आहे,
संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या अपयशी कामगिरीमुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने निवडकर्त्यांना आणि व्यवस्थापनाला कठोर धडा शिकवण्याचा सल्ला दिला आहे.
भारत आणि पाकिस्तान २०२६ च्या टी-२० विश्वचषकात ग्रुप अ मध्ये होते. त्यामुळे, १५ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आलेल्या टी-२० विश्वचषकात दोघांमध्ये किमान एक सामना शक्य होता. पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये सामना…
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानी दिग्गज वसीम अक्रम या समारंभात सहभागी झाले होते. रोहित आणि वसीम तिथे भेटले. त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि एकत्र फोटो काढले.
भारताच्या आशिया कप विजयानंतर ट्रॉफी घेऊन पळून गेलेले पाकिस्तानी गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या संघाचा पराभव निश्चित झाल्यानंतर प्रेमदासा स्टेडियम सोडले.
सामन्यानंतर शोएब अख्तर भारतीय वृत्तवाहिनीवर लाईव्ह होता. शोएबने आपल्या विधानात नक्वी यांचे नाव घेतले नाही पण त्याने त्याच्यावर टीका केली आहे आणि त्यांना अक्षम आणि अज्ञानी असे म्हटले आहे.
भारतीय संघाने पाकिस्तानला हरवून सुपर ८ मध्ये स्थान मिळवले, तर दोन वेळा गतविजेता राहिलेला वेस्ट इंडिजही सुपर ८ मध्ये पात्र ठरला. स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघांमध्ये ओमान, नेपाळ आणि नामिबिया यांचा…
२०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तान ग्रुप अ मध्ये आहे. पाकिस्तान व्यतिरिक्त, या ग्रुपमध्ये इतर चार संघ आहेत. पाच संघांपैकी फक्त दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील. भारत पुढील टप्प्यासाठी…
कुलदीप यादववर हार्दिक पांड्या त्याचबरोबर भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव देखील भडकलेलेा पाहायला मिळाला. सामन्यानंतर हस्तांदोलन करताना सूर्यकुमार यादवने कुलदीपवर त्याच्या असभ्य वर्तनाबद्दल टीका केली.
भारत पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने आणखी एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताच्या संघाने पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत केले आहे. भारताच्या संघाने या विजयासह सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.