७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामना अनिश्चित मानला जात आहे. यावर आता भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपले मौन सोडले आहे.
पाकिस्तान संघाकडून टी२० विश्वचषकात १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्यात आले. याबाबत भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला विचारणा करण्यात आली तर त्याने उत्तर देणे टाळले.
बीसीबी आपल्या महिला क्रिकेटपटूंच्या सुरक्षेबाबत अडचणीत सापडला आहे. महिला क्रिकेटपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये योग्य कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेश उच्च न्यायालयाने बीसीबीला कडक शब्दांत फटकारले.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी महान कर्णधार कपिल देव यांनी पाकिस्तानने भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर निराशा व्यक्त केली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या वाद सुरू आहेत, आयसीसीचे माजी अधिकारी समी उल हसन बर्नी यांनी बीसीसीआयच्या कार्यशैलीवर तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत.
पाकिस्तानने न येण्याची घोषणा केल्यानंतर, आयसीसीने स्पष्टीकरण मागितले. असे दिसते की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या उत्तर देण्याच्या मनःस्थितीत नाही. भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याबाबत ते शांतपणे खेळत आहे.
पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या भारताविरुद्धच्या गट अ सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वादाची ठिणगी पडली आहे.
पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून भारताविरुद्धच्या आगामी पुरुष टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. या निर्णयावर आता पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने मौन सोडले आहे.
माजी क्रिकेटपटूही पाकिस्तानवर टीका करत आहेत आणि त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काहींचे म्हणणे आहे की पीसीबीने भारताविरुद्ध पराभवाच्या भीतीने हा निर्णय घेतला.
भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकून, पीसीबीने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. जर PCB आपल्या निर्णयावर ठाम राहिला तर आयसीसी मोठी कारवाई करू शकते. पीसीबीला कोट्यवधी रुपयांचा दंडही सहन करावा लागू शकतो.
पाकिस्तानच्या निर्णयानंतर, आयसीसीने रविवारी एक निवेदन जारी केले की, टी-२० विश्वचषकात निवडकपणे सहभागी होण्याचे निर्देश देणाऱ्या पाकिस्तान सरकारच्या विधानाची आम्ही दखल घेतली आहे.
पाकिस्तानने भारताविरुद्ध होणाऱ्या सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही भारतीय संघ सामन्यापूर्वी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये उपस्थित राहील. यामागील कारण काय स्पष्ट या लेखामध्ये करण्यात आले आहे.
पाकिस्तानने भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये बहिष्कार टाकला आहे आणि टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात ते पाहूया. याची माहिती पाकिस्तानने त्याच्या X वर दिली आहे.
IND vs PAK News: ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज मुकाबला यंदा पाहायला मिळणार नाही.
आज १ फेब्रुवारी रोजी २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान सुपर सिक्स सामन्यात आमनेसामने आले आहेत. बुलावेयो येथे खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय…
भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी सामना अधिकाऱ्यांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. भारत पाक सामन्यात रिचर्ड इलिंगवर्थ आणि कुमार धर्मसेना मैदानी पंच असतील.
पाकिस्तानच्या विजयानंतर शाहबाज शरीफ यांनी संघाचे कौतुक केले आहे, यावर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचे क्रिकेट तज्ज्ञ आकाश चोप्रासह सोशल मीडियावरील चाहत्यांकडून त्यांच्यावर टीका झाली.
2026 च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी फारसा वेळ शिल्लक नाही. याआधी बांगलादेशच्या स्थळाचा वाद हा चर्चेचा विषय होता. पाकिस्तानने बांगलादेशला पाठिंबा दिला आणि नंतर स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली.
टी २० विश्वचषक २०२६ चा हायहोल्टेज सामना १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी श्रीलंकेकडून सुरक्षा व्यवस्था सज्ज करण्यात आली…
७ फेब्रुवारीपासून सुरू होणारी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा वादात सापडली आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच पाकिस्तान स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी देत असून आयसीसीने त्यासाठी एक प्लान तयार करत आहे.