रिंकू सिंगच्या वडिलांना ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी, २७ फेब्रुवारी रोजी पहाटे ४:३६ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रिंकू सिंगवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील खानचंद्र सिंग यांचे निधन झाले आहे. माजी क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला आणि भावनिक श्रद्धांजली वाहिली. क्रिकेट खेळाडूंनी त्याच्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर…
टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग दुःखाने ग्रासला आहे. त्याचे वडील खानचंद्र सिंग यांचे उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वी रिंकूचे वडील आजारी पडले होते, त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले…
टी-२० विश्वचषक 2026 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर भारतावर सेमीफायनलसाठी मोठं दडपण आलं आहे. दरम्यान, Rinku Singh यांच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने तो तातडीने घरी गेला होता. पुढील सामन्यांसाठी परतणार का? याबाबत प्रश्न
टी-२० विश्वचषकाच्या सुपर सिक्स फेरीत झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र संघातील काही फलंदाजांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. दमदार फिनिशर प्रभाव टाकू शकलेला नाही.
वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या मध्यभागी परतलेला भारतीय फलंदाज रिंकू सिंग संघात सामील होणार आहे. तो दिल्लीहून चेन्नईला जाणार असल्याचे वृत्त आहे
भारतीय टीम सध्या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहचणार की नाही याबाबतही आशंका निर्माण झाली आहे. दरम्यान आता अजून एक संकट उद्भवले आहे. भारतीय संघाचा स्टार वडील आजारी असल्याने घरी परतला…
शुभमन गिलला वगळताच, संघात संतुलन पुनर्संचयित झाले आणि फिनिशर रिंकू सिंगनेही प्रवेश केला. त्याने पहिल्याच सामन्यात २० चेंडूत ४४ धावांची धमाकेदार खेळी खेळून आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २१ तारेखपासून पाच टी २० सामन्यांची मालिका सुरू होणार, या मालिकेपूर्वीच भारतीय संघाचा भाग असणाऱ्या स्फोटक फलंदाज रिंकू सिंगच्या एका रीलमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
व्हीजेडी पद्धतीने बलाढ्य वाटणाऱ्या मुंबई संघाने ५५ धावांनी विजय मिळवला. क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र यांच्यात सामना झाला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात सौराष्ट्राने १७ धावांनी विजय मिळवला.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत रिंकू सिंग आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करत आहे. रिंकू सिंग विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या ३८ संघांच्या कर्णधारांमध्ये त्याने बाजी मारली आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेसाठी उपकर्णधार शुभमन गिलला संघातून बागल्ले आहे तर इशान किशनचे पुनरागमन झाले आहे.
आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे एक उत्तम फिनिशर आणि मॅचविनर अशी ख्याती मिळवणारा रिंकू सिंग प्रथम टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून गायब झाला आणि नंतर त्याला संघातून वगळण्यात आले आता यामागील कारण कर्णधाराने…
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या ग्रुप बी मध्ये उत्तर प्रदेशने चंदीगडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून २१२ धावा केल्या. रिंकू सिंगने फक्त १० चेंडूत २४ धावांची धमाकेदार खेळी…
उत्तर प्रदेश क्रिकेट संघ अडचणीत सापडला होता, तेव्हा स्टार फलंदाज रिंकू सिंग फलंदाजीला आला आणि त्याने शतक झळकावले, ज्यामुळे उत्तर प्रदेश संघाचे उल्लेखनीय पुनरागमन झाले.
भारतीय संघाचा उदयोन्मुख स्टार रिंकू सिंगला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून (डी-कंपनी) धमक्या देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित दोघांना अटक करण्यात आली आहे.
आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तान आणि भारत यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गामाणाऱ्या पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर १४७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. या सामान्याआधी भारताला झटका बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. सामन्यायाधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला आहे.
रिंकू सिंगचे मेरठ मॅव्हेरिक्स, काशी रुद्रस, लखनऊ फाल्कन्स आणि गौर गोरखपूर लायन्स संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत 6 संघांनी भाग घेतला होता, त्यापैकी नोएडा किंग्ज आणि कानपूर सुपरस्टार्सने आता निरोप…