बारावीनंतरची सुट्टी करिअरची भक्कम पायाभरणी करण्यासाठी महत्त्वाची संधी असते. इंग्लिश स्पिकिंग आणि MSCIT सारखे कोर्स व्यक्तिमत्त्व आणि संगणक कौशल्य वाढवतात.
राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना कॉपीमुक्त अभियानाला मोठा धक्का बसला आहे. बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत १८३ कॉपी प्रकरणे, तर सहा ठिकाणी सामूहिक कॉपी उघडकीस आली.
केवळ कॅमेरे लावणे पुरेसे नसून, प्रत्येक पेपरच्या दिवशी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी आणि परीक्षा संपल्यानंतरही रेकॉर्डिंग सुरू ठेवणे बंधनकारक राहील.
बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरणे उघडकीस आल्याने दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळांनी कडक बंदोबस्त केला आहे. यंदा ५ हजार १११ केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
राज्यात उद्यापासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू होत असून ‘कॉपीमुक्त अभियान’ कडकपणे राबवले जाणार आहे. २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान परीक्षा होणार असून १६.१५ लाख विद्यार्थी सहभागी आहेत.
वाशिम जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्याच्या दाव्याला धक्का बसला असून ६३२ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. सुमारे ४७ शिक्षक कारवाईच्या भोवऱ्यात सापडले असून २६ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी राज्यस्तरावर १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय मंडळ स्तरावर जिल्हानिहाय दोन समुपदेशक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
राज्यभरात दहावीच्या परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत ठेवून आवश्यक साहित्यच घेऊन जावे.
मायक्रोबायोलॉजीची महत्त्वाची उपशाखा म्हणजे बॅक्टेरियोलॉजी, ज्यात जीवाणूंच्या जीवनचक्राचा सखोल अभ्यास केला जातो. संशोधन क्षेत्रात या शाखेला मोठी करिअर संधी आहे.
दहावीची बोर्ड परीक्षा पूर्वी तणावाची मानली जात असली, तरी नव्या परीक्षा पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ पद्धत, २० गुणांचे प्रॅक्टिकल आणि १० गुणांचे पर्यायी प्रश्न यामुळे…
महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या परीक्षा अधिक पारदर्शक, कॉपीमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर येत असून परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांच्या अदलाबदलीस स्थगिती देण्यात आली. एकंदरीत मुख्याध्यापक महामंडळाच्या मागणीला यश मिळाले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या लेखी परीक्षांबाबत अधिकृत सूचना जारी केली आहे. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार असून हॉल तिकिटांचे…
ऑनलाइन फक्त तुम्हाला थोडीफार माहिती भरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म सबमिट केला की दहा ते पंधरा दिवसाने तुमचं जे काही मार्कशीट असेल, सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला तुमच्या घरी…
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फॉर्म क्रमांक १० जाहीर केला आहे. हा फॉर्म त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांची दहावी किंवा बारावीची परीक्षा अर्धवट राहिली आहे किंवा जे आता खासगी…