Maharashtra Politics: खासदार स्वतःहून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येत आहेत. आमच्याकडे खासदार स्वतःहून येत आहेत. त्यामुळे आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. प्रत्येक…
लाडकी बहीण योजनेतील निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर 3515 कोटी रुपयांच्या अपहाराचा आरोप केला. या प्रकरणी कायदेशीर पावले उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच शरद पवार…
दिल्लीतही अडचणी आहेत. आम्ही आमच्या पक्षाचा पुढील मार्ग कसा असावा, यावर काम करू. शरद पवार हे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षातील अडचणी दुर करायला ते समर्थ आहेत. एवढचं…
Meta Description: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांना वेग. आमदारांच्या बैठकीनंतर जयंत पाटील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती.
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातील ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी आक्षेप घेत कायदेशीर नोटीस बजावली आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली निवडणूक अवैध असल्याचा दावा करत पुन्हा निवडणूक…
ऑपरेशन टायगर-3च्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षांतराच्या अफवांवर मिश्कील शैलीत प्रतिक्रिया दिली. 'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय' म्हणत त्यांनी सातत्याने सुरू असलेल्या चर्चांवर…
शरद पवारांच्या विधानभवनातील भेटीवरून सुरू झालेल्या राजकीय चर्चांदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपल्याचे सांगत त्यांनी संजय राऊतांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले.
शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत राम मंदिर दानपेटी प्रकरणाचा उल्लेख केला.
Maharashtra Politics: अलीकडे महाराष्ट्रात 'ऑपरेशन टायगर' हा चर्चेचा विषय बनला आहे. उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षांतर करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शरद…
Sanjay Raut :शरद पवार यांनी त्यांच्या पक्षात काय करावे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या दालनात जाऊन पक्षाची बैठक घेणे ही कृती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दुखावणारी आहे.…
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची विशेष बैठक पार पडली. शरद पवारांसह सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन लढाई अधिक ताकदीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठक सोडून शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा विषय अद्याप…
Maharashtra Politics News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या पक्षात फूट पडण्याच्या आणि महायुतीत येण्याच्या चर्चांवर मोठे विधान केले आहे. महायुतीत कोणताही नवीन पक्ष येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या चार वर्षांत राज्यातील प्रादेशिक पक्ष भाजप प्रणित एनडीएमध्ये सामील होताना दिसत आहेत. त्यातच आमदार खासदारांच्या फुटण्यामुळे पक्षांचे राजकीय समीकरणही बदलून गेले आहे.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यात ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा सुरू झाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा एकही खासदार फुटणार नसल्याचा दावा रोहित…
Mahavikas Aghadi : गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. चार वर्षांत दुसऱ्यांदा शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर…
काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांचा समावेश असलेल्या विरोधी आघाडी महाविकास आघाडी च्या आमदारांची सर्वसाधारण सभा २४ जून रोजी मुंबईत होणार आहे. या सभेत पक्षांतराच्या शक्यतेवर चर्चा…
Maharashtra politics : शिंदेसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. उद्धवसेनेतील खासदारांच्या बंडखोरीनंतर आता शरद पवार गटालाही धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली…
शरद पवारांना थेट भाजपमध्ये जायचे नसेल, तर त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावे. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक भाजपसोबत घेऊन जाऊ. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले…
कर्जमाफी योजनेतील अटी-शर्ती पाहता ही योजना कर्जमाफीपेक्षा कर्जवसुलीची योजना असल्याचे दिसून येते. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा अपेक्षित…