आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होताना दिसण्याची शक्यता आहे. पण राज ठाकरे यांना सोबत घेणं हे काँग्रेसच्या मुंबईतील काही नेत्यांना मान्य नाही.
राष्ट्रवादीचे रोहन सुरवसे पाटील यांनी बाळराजे पाटीलला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला होता. त्यानंतर माजी आमदार राजन पाटील आणि बाळराजे पाटील यांनी अजित पवार यांची जाहिर माफी मागितली…
काशिळ गावचे माजी सरपंच व बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक प्रकाश जाधव यांनी काशीळ, गांधीनगर, रामकृष्णनगर, शिवाजीनगर येथील शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळला जात आहे. भोर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आपले वर्चस्व राखण्यासाठी भाजपचा झेंडा आता नव्याने फडकवण्याची जोरदार तयारी केली आहे.
येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राष्ट्रवादी (शरद पवार) सोबत हातमिळवणी केली, तेव्हा महायुती आघाडीतील दुफळी दिसून आली. आता ही लढत भाजप-अजित पवार गटाविरुद्ध असेल, अशी चर्चा रंगू लागली…
बिहार निवडणुकीत राजद आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच्या पराभवामुळे राजकारण तापले आहे. राहुल गांधींच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले जात असताना, निवडणूक निकालांचा परिणाम इतर अनेक राज्यांवर होण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यात महायुतीला टक्कर देण्यासाठी भाजपा वगळून समविचारी पक्षांशी युती करून निश्चित चांगली लढत देऊ, असा आत्मविश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शदर पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी पुणे शहरातील तसेच कोथरुडमधील अनेक मुद्द्यावर नवराष्ट्रसोबत संवाद साधला.
निवडणुकांमध्ये जागा कशा वाढतील या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पञकारांशी बोलताना दिली. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे, अशी माहितीही भरणेंनी दिली.
धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. धाराशीव जिल्ह्यातील नेते अशोक भाऊ जगदाळे यांच्यासह असंख्य नेते व पदाधिकारी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील तर अपक्ष नंदा बाभुळकर यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार शिवाजी पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये ते कमळ चिन्हावर निवडून आले असून, सध्या या मतदारसंघाचे…
परळीतील नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्या जागेवर त्यांच्या पत्नी संध्या देशमुख यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे.