महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. जॅकलिनने दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात अनेक महत्त्वपूर्ण माहिती दडपण्यात आल्याचा आरोप करत दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने नागरी उड्डयन मंत्रालय, डीजीसीए आणि इतर संबंधित तपास संस्थांना नोटीस जारी केली आहे.
एका वाहतूक सुरक्षा संघटनेने सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी स्वतंत्रपणे न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय घेतला असून २०२६ पासून जुनी पेन्शन पुनर्संचयित होणार आहे. जुन्या पेन्शन योजनेची (OPS) मागणी गेल्या काही वर्षांत अधिक तीव्र झाली आहे.
गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या वनतारा यांच्यावरील आरोप विशेष तपास पथकाने (एसआयटी) फेटाळून लावले आहेत. एसआयटीने त्यांच्या अहवालात वांतारा यांना निर्दोष मुक्त केले.
Maharashtra Government : महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी अचानक राजीनामा दिला आहे. मंगळवारी (16 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
उपचारादरम्यान अपेक्षित परिणाम न मिळाल्यास किंवा शस्त्रक्रिया यशस्वी न झाल्यास डॉक्टरला निष्काळजीपणासाठी जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
बिहारमधील व्होटर लिस्टच्या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला ‘...अन्यथा आम्ही ही संपूर्ण प्रक्रियाच रद्द करू’ असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बिहार एसआयआरबद्दल मोठी माहिती दिली असून सोमवारी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की ते बिहार एसआयआरवर अंशतः मत देऊ शकत नाही.
Waqf Amendment Act 2025 Update : वक्फ कायद्यात सुधारणा करून मोदी सरकारने आणलेल्या नवीन वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने वक्फ कायद्यावर बंदी घातली नाही...
Madhuri Elephant case : 'माधुरी’ हत्ती संदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय दिला आहे. माधुरी हत्तीचं पुढे काय होणार यासंदर्भात आज कोर्टात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
Sports News: 14 तारखेला या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान हा सामना रद्द करावा अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कायद्याच्या चार विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली आहे.
नोटीस बजावलेल्या राज्यांना उत्तर द्यावे लागेल असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्यासाठी त्यांच्या काय योजना आहेत हे त्यांना स्पष्ट करावे लागेल.
आरजेडीने त्यांच्या बीएलएमधून फक्त १० दावे सादर केले असून, “कोणाचेही नाव वगळलेले नाही. त्यांना केवळ नाव आरजेडीच्या नावाने का दाखवले जात नाही, याची चिंता आहे,
सर्वोच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी समोर आली आहे. येथे कोर्ट मास्टर पदासाठी भरती जाहीर झाली आहे. कोर्ट मास्टर पदासाठी वयोमर्यादा ३० ते ४५ वर्षे आहे. अधिसूचनेनुसार, कोर्ट मास्टर पदासाठी ३०…
१७ जानेवारी २०१३ रोजी झारखंड उच्च न्यायालय (रांची खंडपीठ) येथे अतिरिक्त न्यायाधीश झाले. २७ जून २०१४ रोजी कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत संजय यांनी म्हटले आहे की, ' मी ३० वर्षांपासून निवडणूक विश्लेषणाशी संबंधित आहेत. मा आतापर्यंत निर्दोष आणि निष्पक्षपातीपणे काम केलं पण यावेळी आमच्या टीमची चूक…