कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत पुनरागमन जवळजवळ निश्चित झाले आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अनुपस्थिती हे याचे एक मोठे कारण असल्याचे चोप्रा सांगितले आहे. आकाश चोफ्राने यासंदर्भात नक्की काय सांगितले याबाबतीत सविस्तर जाणून घ्या.
जेमिमा रॉड्रिग्सने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबत न्यूझीलंडमध्ये कॅफेमधील एक भेटीचा किस्सा सांगितला. तो किस्सा ऐकून आता सगळेच चकीत झाले आहेत. ते नक्की काय म्हणाले आहेत आपण जाणून घेणार…
भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने नुकतीच आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्ती जाहीर करताच त्याने आता दोन भारतीय माजी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर हल्लाबोल केला…
भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू युवरज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी विराट कोहली आणि युवर्ज सिंग यांच्या मैत्रीवर तिखट भाष्य केले आहे. त्यांनी इतर खेळाडूंना देखील पाठीत सुरा खूपसणारे म्हटले…
आशिया कप क्रिकेट पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. यावेळी ही स्पर्धा २०-२० फॉरमॅटमध्ये ठेवण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी संघांना चांगली तयारी करण्यासाठी एक व्यासपीठ देणे हा त्याचा…
दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने एकदिवसीय क्रिकेटमधील जगातील टॉप-१० फलंदाजांची निवड केली आहे. यामध्ये चार भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
भारताचा दिग्गज अनुभवी खेळाडू विराट कोहलीने लंडनमध्ये फिटनेस टेस्ट पास केली आहे. विराट कोहलीच्या या टेस्टवरुन आता बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा बळी गेला. या हृदयद्रावक घटनेवर आता विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली असून, आरसीबीच्या वतीने पीडितांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
Asia Cup 2025 : ९ तारखेपासून आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आशिया कपचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे. यावेळी आशिया कप टी२० स्वरूपात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी…
माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. त्यामुळे आता माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने यावर पश्चाताप व्यक्त केला आहे.
भारताच्या टी-२० विजयांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, परंतु जेव्हा विजयांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विचार येतो तेव्हा त्याच्या पुढे आणखी एक खेळाडू आहे. या यादीत, आम्ही अशा…
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या टॉप ७ कर्णधारांच्या यादीत एमएस धोनी, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांचा समावेश आहे. यादीतील पाच कर्णधारांनी १०० हून अधिक सामने जिंकले असले तरी, कोहली…
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळे ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. कर्नाटक सरकारने पीडितांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पैसे दिले होते. आता आरसीबीनेही आपल्या वतीने एक मोठे पाऊल उचलले आहे.
आता या चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर आरसीबीच्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी संदेश दिला यामध्ये नक्की त्यांनी काय म्हटले आहे यासंदर्भात सविस्तर…
आयसीसीकडून ताजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय फलंदाज शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे तीन खेळाडू टॉप ५ मध्ये अनुक्रमे एक, दोन आणि चौथे स्थानी…
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याच्या निवृत्तीमागील कारणाबाबत भारताचा माजी खेळाडू मनोज तिवारीने मोठे विधान केले आहे.
एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये अनेक वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला आहे. आता पुन्हा एबी डिव्हिलियर्सने मत व्यक्त केले आहे की आरसीबीला गरज असेल तर प्रशिक्षक किंवा मार्गदर्शकाची भूमिका बाजावू शकतो.
आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाजांचे वर्चस्व आहे. म्हणूनच एकदिवसीय सामन्यात ४०० किंवा त्याहून अधिक धावा करणे आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. ऑस्ट्रेलियाने रविवार २४ ऑगस्ट रोजी इतिहासात तिसऱ्यांदा हा पराक्रम केला.…