भाजपने अकोल्यामध्ये AIMIM पक्षासोबत युती केली आहे. यावरुन जोरदार टीका केली जात आहे. ही युती AIMIM ला सुद्धा नाही मान्य नसल्याचे म्हणत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली नाराजी व्यक्त केली…
अकोट नगरपरिषदेत सत्तेसाठी भाजपने चक्क एमआयएमशी युती केली. भाजपने बहुमतासाठी अकोट विकास मंच स्थापन केला. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर यांना गटनेतेपद देण्यात आले.
या आघाडीत ठाकरे गटाची शिवसेना, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस तसेच बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष यांचाही समावेश आहे.
PMC Election 2025: मोठ्या शहरांमध्ये विविध विचारांचे समुदाय असतात. त्यामुळे शहरांचे राजकारण विविध रंगी असते. भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष ठळकपणे लढतीत असतातच.
कोरोना काळात लागू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान व्यापाऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे तत्कालीन खासदार इम्तियाज जलील आणि इतर सर्व आरोपींना सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
Shaniwar wada namaz pathan: शनिवार वाड्यामध्ये नमाज पठन केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावरु आक्रमक भूमिका घेणाऱ्या मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात AIMIM पक्षाच्या वासिर पठान यांनी भूमिका घेतली.
वारिस पठाण म्हणाले की, भारतीय संविधानाच्या कलम २५ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे. शनिवारवाड्याजवळ नमजावरून आता राजकारण पेटले आहे
AIMIM list Bihar Election 2025 : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना AIMIM पक्ष रिंगणात उतरला आहे. पक्षाकडून पहिल्या 25 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
ओवैसी पक्षाने राज्यात १०० जागा लढवण्याची घोषणा केली आहे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेस-राजद युतीचा तिसरा पर्याय म्हणून काम करेल असे म्हटले आहे.
Ahilyanagar Muslim Women speech : अहिल्यानगरमध्ये एआयएमआयएम पक्षाची सभा पार पडली. यावेळी बुरखा घातलेल्या महिला नेत्याने जय शिवरायच्या घोषणा दिल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.
मालेगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका एमआयएम कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव हाजी युसुफ इलियास असे आहे.
बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी महाआघाडीत सामील होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे NDA चं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली आहे. दहशतवादाचे आश्रयस्थान असलेला पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संकटात सापडला आहे.