आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स गुजरात टायटन्सविरुद्ध एका धावेने पराभूत झाली. सामन्यानंतर संघाचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, ते अधिक हुशारीने खेळू शकले असते, पण…
दिल्ली कॅपिटल्सकडून तिसरी ओव्हर टाकण्यासाठी मुकेश कुमार याला संधी देण्यात आली. दरम्यान मिशेल मार्श स्ट्राईकवर होता. मुकेशकुमारने टाकलेला बॉल मिशेल मार्शने सरळ फटकावला.
अॅक्युवेदरनुसार, बुधवारी लखनौमध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल मैदानावर आपल्या प्रभावी फलंदाजी आणि डावखुरी फिरकी गोलंदाजीसाठी ओळखला जातो. अक्षरला क्रिकेटसह गाड्यांचीही खूप आवड आहे. जाणून घ्या कलेक्शन
स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने या नियमावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने थेट या मुद्द्यावर वक्तव्य करत अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होत असल्याचे विधान केलं आहे. नेमकं…
भारताच्या 253 धावांच्या डोंगराइतक्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची दमछाक झाली. सुरूवातील तुफान खेळीने सुरूवात करणाऱ्या इंग्लंडची स्वप्नं अक्सर पटेलच्या जबरदस्त फिल्डिंगमुळे धुळीला मिळाली.
टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार अक्षर पटेल यांनी २६ फेब्रुवारी रोजी पहाटे चेन्नईजवळील तिरुवन्मियुर येथील प्रसिद्ध मारुंडेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यासाठी आणि भगवान शिवाचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट दिली.
अक्षर पटेल ऐवजी वाशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचे पाहायला मिळाले. फलंदाजी आणि गोलंदाजीत सुंदरने खास कामगिरी न केल्याचे सामन्यात दिसून आले.
उपकर्णधार अक्षर पटेलला संघातून वगळण्यात आले आणि त्याऐवजी वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली, भारताच्या पराभवानंतर आर. अश्विन संतापला. आर अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर भारताच्या पराभवाची चर्चा केली.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारताने अमेरिकेला २९ धावांनी धूळ चारली. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरुवात केली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली. या मालिकेतील पाचवा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 46 धावांनी पराभव केला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अक्षर पटेलला स्वतःच्याच गोलंदाजीविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली. आता प्रश्न असा आहे की अक्षर मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळू शकेल का?
शुभमन गिलला वगळताच, संघात संतुलन पुनर्संचयित झाले आणि फिनिशर रिंकू सिंगनेही प्रवेश केला. त्याने पहिल्याच सामन्यात २० चेंडूत ४४ धावांची धमाकेदार खेळी खेळून आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले.
टीम इंडियाच्या स्टार ऑलराउंडर अक्षर पटेलला या सामन्यात गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी आणखी वाढल्या. यामुळे २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारताचा ताण वाढला आहे.
बडोद्यासाठी खेळताना हार्दिक पंड्याने फक्त ६८ चेंडूत स्फोटक शतक झळकावले. तिलक वर्माने देखील शतक झळकावले, ११८ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह १०९ धावा केल्या, तर अक्षरने देखील मैदानावर कहर…
IND vs SA 4th T20I: टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. तिसऱ्या सामन्यानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला. एका सुपरस्टार खेळाडूला आता मालिकेतून बाहेर काढण्यात आले…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या सामन्यात एका नवीन संघासह उतरला आहे.