अक्षर पटेल ऐवजी वाशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचे पाहायला मिळाले. फलंदाजी आणि गोलंदाजीत सुंदरने खास कामगिरी न केल्याचे सामन्यात दिसून आले.
उपकर्णधार अक्षर पटेलला संघातून वगळण्यात आले आणि त्याऐवजी वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली, भारताच्या पराभवानंतर आर. अश्विन संतापला. आर अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर भारताच्या पराभवाची चर्चा केली.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारताने अमेरिकेला २९ धावांनी धूळ चारली. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरुवात केली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली. या मालिकेतील पाचवा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 46 धावांनी पराभव केला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अक्षर पटेलला स्वतःच्याच गोलंदाजीविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली. आता प्रश्न असा आहे की अक्षर मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळू शकेल का?
शुभमन गिलला वगळताच, संघात संतुलन पुनर्संचयित झाले आणि फिनिशर रिंकू सिंगनेही प्रवेश केला. त्याने पहिल्याच सामन्यात २० चेंडूत ४४ धावांची धमाकेदार खेळी खेळून आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले.
टीम इंडियाच्या स्टार ऑलराउंडर अक्षर पटेलला या सामन्यात गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी आणखी वाढल्या. यामुळे २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारताचा ताण वाढला आहे.
बडोद्यासाठी खेळताना हार्दिक पंड्याने फक्त ६८ चेंडूत स्फोटक शतक झळकावले. तिलक वर्माने देखील शतक झळकावले, ११८ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह १०९ धावा केल्या, तर अक्षरने देखील मैदानावर कहर…
IND vs SA 4th T20I: टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. तिसऱ्या सामन्यानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला. एका सुपरस्टार खेळाडूला आता मालिकेतून बाहेर काढण्यात आले…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या सामन्यात एका नवीन संघासह उतरला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये भारत पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू आणि विश्लेषक आकाश चोप्रा यांनी टीम इंडियाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे.
बीसीसीआयनकडून आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून या संघ निवडीवर टीका होताना दिसत आहे. गिलला उपकर्णधारपद दिल्याने अक्षरवर अन्याय झाल्याचे आकाश चोप्रा म्हणाला आहे.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाती ६६ वा सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला जाणार आहे. पंजाब संघ प्रथम स्थान मिळवण्याच्या दृष्टीने खेळणार आहे. तर दिल्ली प्रतिष्ठा…
आयपीएल २०२५ चा ६३ व्या सामन्यात काल वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या विजयासह मुंबई प्लेऑफमध्ये पोहचली आहे. यावेळी मुंबईने प्रेक्षकांचे आभार मानले.
आयपीएल २०२५ मध्ये आज (२१ मे) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हंगामातील ६३ व्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता हा सामना काय घेऊन येणार पाहावे…
आयपीएल २०२५ च्या ६० वा सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. या सामन्यात एक नाट्य देखील बघायला मिळाले. कुलदीप यादव आणि पंचांमध्ये वादावादी झाल्याचे दिसून आले.
दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएल मधील ५५ वा सामना काल दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात पुन्हा एकदा दिल्लीचा करूण नायर अपयशी झाला आहे.
आयपीएल २०२५ आज ५ मे रोजी ५५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. हैदराबादसाठी हा सामना जिंकण खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर दिल्ली देखील विजयासाठी…