Congress Protest: सातारा हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असून त्याचे वैभव पुन्हा मिळवण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसने मोठे केलेले अनेक नेते भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसने आम्हाला काय…
राहुल गांधी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी टीएमसीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याच्या शक्यतेवरही चर्चा केली. त्यांनी असेही नमूद केले की, काँग्रेस सोडून गेलेले अनेक नेते आता परत येत आहेत.
काँग्रेसचे मुख्य लक्ष आता आगामी २०२८ च्या विधानसभा निवडणुका आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकांवर आहे. या बदलातून एक मजबूत निवडणूक वातावरण निर्माण करण्याची पक्षाला आशा आहे.
Siddaramaiah Resignation: सिद्धारामय्या यांनी २००६ मध्ये पक्षात प्रवेश केल्यापासून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह काँग्रेस…
Siddaramaiah resignation: डिसेंबर २०२५ मध्ये, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यात बहुचर्चित ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ बैठक झाली होती. ही बैठक शिवकुमार यांच्या निवासस्थानी झाली होती.
अल्पावधीतच त्यांनी संघटनात्मक बांधणीसह पक्षवाढीसाठी प्रभावी काम करत आपला ठसा उमटवला. सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांनी नेतृत्व करत पत्नी सुनंदा पाटील यांना विजयी केले.
भाजपची सत्ता उलथवून टाकत राष्ट्रवादीचे नेते अजितराव घोरपडे यांनी जोरदार राजकीय चाल खेळली. या घडामोडीमुळे भाजपला मोठा धक्का बसला असून जिल्ह्यातील सत्तासमीकरणेच बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या. त्यानंतर त्या निवडणुका लढलेल्या उमेदवारांसाठी संपूर्ण राज्यभरात प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्याचा शुभारंभ कोकणातील चिपळूणमध्ये होत आहे.
Ward Formation Rules- संविधान राज्य सरकारला अल्प प्रतिनिधित्व असलेल्या घटकांना विशेष वागणूक देण्याचा अधिकार देते, तसेच प्रभागांच्या सीमा किया लोकसंख्येतील बदलामुळे काही ठिकाणी आरक्षित जागांची पुनरावृत्ती होऊ शकते.
महापौरपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस खासदार या पराभवासाठी शिवसेना (यूबीटी) आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांना जबाबदार धरत आहेत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांचे पाकिस्तानसोबत खास संबंध असल्याचा दावा केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काँग्रेसची ही कृती त्यांच्या शीखांबद्दलच्या नकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असून, लोकांचा अपमान करणे हा त्या पक्षाच्या राजकीय संस्कृतीचाच भाग असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
काँग्रेस पक्षाचे अंतर्गत वातावरण समजते ते शशी थरुर यांच्या वक्तव्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत. गेल्या दशकाहून अधिक काळ पक्षात काय चालले आहे ते संपूर्ण देशाला स्पष्टपणे दिसत आहे.
आरोप करणारी व्यक्ती जबाबदार नसल्याने अशा वक्तव्यांना महत्त्व देत नसल्याचे खासदार धानोरकर म्हणाल्या, स्वतः विजय वडेट्टीवार यांनी थेट भूमिका मांडली असती, तर ती ग्राह्य धरली गेली असती, असेही त्यांनी स्पष्ट…
एका ज्येष्ठ नगरसेवकाची उमेदवारी मागे घेतल्याने संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी जाहीरपणे 'मतदानाच्या दिवशी काय करायचे ते पाहू', असा इशाराच दिला. जर हा रोष कायम राहिला, तर अधिकृत उमेदवारांना मोठा फटका…