महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आघाडी करायची की स्वबळावर लढायचे याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा लढवण्यावर काँग्रेस पक्षाचा भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे हे बंधू 20 वर्षांनी एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू युती करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून, धुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद घटल्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
Bansuri Swaraj Viral Video : भाजप खासदार बांसुरी स्वराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप केला जातोय.
कुणाल राऊत यांनी आपला प्रभाव वाढवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर युवक काँग्रेसमधील गटबाजीही सार्वजनिक झाली.
भाजपाला मतचोरी वाट कामठीच्या आमदाराने दाखवली. एका-एका मोबाईलवरून 500 मतदारांची नोंदणी केली. एका झोपडीत 200 मतदार मतदारांनी नावे घुसवली आहेत. त्यामुळे पहिला बंदोबस्त कामठीच्या आमदाराचा करायचा आहे.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सतेज पाटील यांची भेट घेत काँग्रेससोबत राहण्याची ग्वाही दिली. काँग्रेसची विचारधारा एकसंघपणे राधानगरी तालुक्यात पुढे नेण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा निर्धार या सर्वांनी व्यक्त केला.
यात नाना पटोलेंच्या कार्यकारिणीतील अनेकांचा समावेश आहे. परंतु, तरुणांना थेट सरचिटणीस बनवून त्यांना संधी देण्याचे धाडस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दाखवले.
गोरंट्याल यांच्यासोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेचे अनेक माजी सदस्यही भाजपमध्ये सामील होतील, ज्यामुळे जालना विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.
महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन २०२५: मंगळवारी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत बराच गोंधळ झाला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांना सभापती राहुल नार्वेकर यांनी दिवसभरासाठी निलंबित केले.
संतदादा पाटील यांच्या घराण्यातील जयश्री पाटील या भाजपमध्ये प्रवेश कऱणाऱ्या पहिल्या व्यक्ती आहेत . यापूर्वी माजी मंत्री प्रतीक पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या.
कितीही मोठे संकट आले तरीही कोणत्याही आमिषाला, दबाव आणि दडपणाला बळी न पडता काँग्रेसला साथ देणारे नामदेव पाटील यांच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते ही काँग्रेसची शक्ती आहे.
आगामी काळात कॉंग्रेस कार्यकर्त्याला ऊर्जा देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले जाईल. कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, त्यांचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ पातळीवरील बांधणी आणि कार्यकर्त्यांवर देण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबतही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
विचार, आचार, व्यवहार आणि उच्चार कसा ठेवावा, याची आठवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर नतमस्तक होताना झाली. त्याचसोबत राज्यकर्त्यांनी आपली वाणी, आपले वक्तव्य कशी ठेवली पाहिजे, याचाही आदर्श दिला.
पण त्यावेळीही देवेंद्र फडणवीसांनी हे सर्व ब्लॉक करून ठेवलं जे नियमबाह्य होतं. याचा अंदाज आम्हाला आला नाही. अशी कोणत्याही राज्याची विधानसभा नसेल जिथे एवढा काळ विधानसभा अध्यक्षपद रिक्त ठेवलं गेलं.
चार पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडल्याने राऊत यांनी कायमचे बडतर्फही केले होते. तर, पुढील निवडणूक लढवायची असल्याने कुरघोडी करीत शिवानी वडेट्टीवार, अनुराग भोयर, केतन ठाकरे यांना हटविल्याचीही चर्चा आहे.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर लवकरच काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या