अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष, तसेच 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'ची नाकेबंदी यामुळे बरीच समस्या उद्भवली आहे. त्यात सर्वात मोठा झटका लागला आहे तो म्हणजे तीव्र तेल आणि वायू संकटाशी जगाची झुंज.…
भारत सरकार आपल्या ऊर्जा धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार आता पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. त्याचा तुमच्या गाड्यांवर काय परिणाम होणार?
गेल्या दोन महिन्यांत जगाने अनेक दशकांतील सर्वात गंभीर ऊर्जा संकटांपैकी एक अनुभवले. पण या संकटांत संपूर्ण जग पोळून निघताना मात्र भारताला या तीव्र झळा सोसाव्या लागल्या नाहीत. पण असं का?…
इराणी गनबोट्सनी दोन जहाजांवर थेट गोळीबार केला, ज्यामुळे एका भारतीय टँकरची विंडशील्ड फुटली. ही घटना ओमानच्या ईशान्येस सुमारे ३७ किलोमीटर अंतरावर असलेल्या केशम आणि लारक बेटांच्या दरम्यान घडली.