कापूसवाडगाव येथील रहिवासी सुनंदा बाबासाहेब लबडे यांची गट क्रमांक १९७ मध्ये शेती आहे. या शेतात त्यांनी अत्यंत कष्टाने ४ एकर ऊसाची लागवड केली होती. ऊसाची जोमदार वाढ झाली होती.
११ जानेवारी रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास परिसरातील राहणारा कार्तिक घायाळ हा सिगारेट मागण्यासाठी त्यांच्या घरी आला होता. मात्र, उशीर झाल्याने सिगारेट देण्यास नकार दिल्यावर तो तेथून निघून गेला.
ग्रामस्थांनी तातडीने मदतीला धाव घेत पाणी व उपलब्ध साधनांच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. बिद्री कारखान्याची टँकरही घटनास्थळी दाखल करण्यात आली; मात्र, तोपर्यंत संपूर्ण घर व त्यातील साहित्य जळून खाक…
हिंजवडी आयटी पार्क फेज १, फेज २ आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.
ओगलेवाडी-टेंभू रोडवरील गोवारे फाट्यावर गोवारे गावच्या बाजूकडून एक महिला गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आली. बराचवेळ संबंधित महिला त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला एकटीच उभी राहिली होती.
वघ्या काही क्षणांतच त्या चारचाकीने अचानक पेट घेतला. आगीच्या तीव्रतेमुळे चारचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेनंतर परिसरात धावपळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
दुकानांना पहाटेच्या सुमारास आग लागली. ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन विभागाला सोमवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास इतवारा बाजारात मोठी आग लागल्याची माहिती मिळाली.
नाडोली येथील चार घरांना अचानक आग लागली. त्यावेळी चारही घरातील माणसे कामानिमित्त शेतात गेली होती. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, वित्तहानी मोठी झाली आहे.
तत्काळ पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू केले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत घराबाहेर पडणे शक्य झाले नसल्याने उमेश यांचा होरपळून मृत्यू झाला होता.
गोव्यातील नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण आग लागली. या लागलेल्या आगीत किमान 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या दिली जात आहे. राज्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीदेखील…
तालुक्यातील मोरगिरी विभागातील दुर्गम ठिकाणी वसलेल्या पाचगणी येथे रंजना सुर्वे यांचे घर आहे. त्या शुक्रवारी मजुरीसाठी कामावर गेल्या होत्या. रात्री नऊच्या सुमारास घराला अचानक आग लागल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
मनपा वसाहतींच्या दुरुस्ती व देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जातात. पण प्रत्यक्षात परिस्थिती 'जैसे थे' आहे. निधी कुठे जातो याबाबत प्रशासनाने उत्तर द्यावे.
ज्ञानेश्वर कुंभार यांचे डी. के. चायनीज बिर्याणी कॉर्नर नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी दिवसभर हॉटेल सुरू होते. रात्री उशिरा ज्ञानेश्वर कुंभार यांनी ते बंद केले. त्यानंतर ते घरी निघून गेले. पहाटे…
बस उत्तर प्रदेशहून कामगारांना तोडी येथील वीटभट्टीत घेऊन जात होती. तेव्हा बसचा वरचा भाग हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आला. त्यामुळे एक शक्तिशाली स्फोट झाला आणि आग वेगाने पसरली.
कुरनूलच्या उपनगरातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कावेरी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या आगीत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री केंद्राच्या गोडाऊनला रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत अंदाजे दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या आहेत.