तालुक्यातील मोरगिरी विभागातील दुर्गम ठिकाणी वसलेल्या पाचगणी येथे रंजना सुर्वे यांचे घर आहे. त्या शुक्रवारी मजुरीसाठी कामावर गेल्या होत्या. रात्री नऊच्या सुमारास घराला अचानक आग लागल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
मनपा वसाहतींच्या दुरुस्ती व देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जातात. पण प्रत्यक्षात परिस्थिती 'जैसे थे' आहे. निधी कुठे जातो याबाबत प्रशासनाने उत्तर द्यावे.
ज्ञानेश्वर कुंभार यांचे डी. के. चायनीज बिर्याणी कॉर्नर नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी दिवसभर हॉटेल सुरू होते. रात्री उशिरा ज्ञानेश्वर कुंभार यांनी ते बंद केले. त्यानंतर ते घरी निघून गेले. पहाटे…
बस उत्तर प्रदेशहून कामगारांना तोडी येथील वीटभट्टीत घेऊन जात होती. तेव्हा बसचा वरचा भाग हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आला. त्यामुळे एक शक्तिशाली स्फोट झाला आणि आग वेगाने पसरली.
कुरनूलच्या उपनगरातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कावेरी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या आगीत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री केंद्राच्या गोडाऊनला रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत अंदाजे दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
गोदामात ज्वलनशील साहित्य अधिक असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. आगीत गिरीश खत्री, विठ्ठल धोटे, गुणवंत नागपूरकर सापडले. अग्निशमन जवानांनी या तिघांनाही आगीतून बाहेर काढत पाण्याचा मारा केला.
चाकीच्या शेजारी असलेल्या कारला आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. गॅरेजच्या अंगणात लावलेल्या अन्य मोटारींना ही आग लागली. भेदरलेल्या सुर्यवंशी यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग भडकतच गेली.
कचरा आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना आग लागण्याच्या घटना दररोज घडत आहेत. शुक्रवारीही अशीच एक घटना घडली. महालगाव, कापसी येथील पगारिया इंडस्ट्रीयलमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली.