गेल्या काही वर्षांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, आता महागड्या एलपीजीसाठी एक स्वस्त आणि शाश्वत एक स्वस्त आणि शाश्वत पर्याय उपलब्ध झाला आहे.
सर्वाधिक लाभार्थी पुणे जिल्ह्यातील असून, त्यापाठोपाठ नाशिक, ठाणे आणि मुंबईचा क्रमांक लागतो. असे असताना सध्या 13 लाख अर्ज प्रलंबित असल्याची माहिती दिली जात आहे.
राज्य सरकारने या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांशिवाय आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक यांसारख्या 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले होते. मात्र, योजनेसाठी आता अंगणवाडी सेविकांव्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत…
केंद्र शासनाकडून पंतप्रधान उज्ज्वला योजना २०१६ मध्ये सुरु करण्यात आली. सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅसजोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरु आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसजोडणी घेतलेले…