संकष्ट चतुर्थी म्हणजे काय , का याला हिंदू धर्नात इतकं महत्व दिलं जातं याच्या काही दंतकथा सांगितल्या आहेत. जाणून घेऊयात या संकष्ट चतुर्थीचा नेमका काय अर्थ आहे..
इंदापूरमध्ये शनिवारी गणेश विसर्जन मिरवणुकीचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. दुपारी बारा वाजता सुरू झालेली ही मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यंत तब्बल बारा तास चालली.
महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली असली तरी याचे लेखन भगवान गणेशाने केले होते. यावेळी गणेशाने व्यासांना एक अट देखील घातली होती. त्यावेळी नक्की काय काय आणि कसं घडलं याचा एक…
नागपूरमध्ये दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज भाविकांच्या गर्दीत आणि ढोल-ताशांच्या गजरात ‘नागपूरचा राजा’ महाल गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. जयघोष, फुलांची उधळण आणि भक्तीमय वातावरणात हजारो नागपूरकरांनी बाप्पांना निरोप
मध्य प्रदेशातील सीहोर येथील चिंतामन गणेश मंदिर स्वयंभू आहे. येथे उलटे स्वस्तिक काढण्याची अनोखी परंपरा आहे. श्रद्धेने केलेली प्रार्थना येथे नक्की पूर्ण होते, असा विश्वास आहे.
Famous Ganpati Temple: महाराष्ट्रात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. येथे गणपतीचे एक मंदिर आहे जिथे भगवान उंदरावर नाही तर मोरावर स्वार होतात.
गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर दोन दिवसांनी घरात गौराईचे आगमन होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जेष्ठ गौरी आवाहनानिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही मराठमोळ्या शुभेच्छा सांगणार आहोत.
कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करताना गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला जातो. मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की याबाबतीत फक्त गणपतीलाच का पुजले जाते? चला याबद्दल जाणून घेऊयात.
गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दीमध्ये गेल्यानंतर लहान मुलांची योग्य काळजी घ्यावी. मुलांना कुठेही एकट्यात सोडू नये. मुलांच्या सुरक्षितेची काळजी घेत बाप्पाचे दर्शन घ्यावे.
२७ ऑगस्टला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या उत्सव काळात सगळीकडे आनंदीआनंद असतो. आज आम्ही तुम्हाला गणेशोत्सवानिमित्त प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत.
Ganesha Favourite Food : गणेश चतुर्थीला बाप्पाच्या आवडीच्या पदार्थांचा भोग दाखवला जातो. यात फक्त मोदकंच नाही अन्य अनेक पदार्थांचा समावेश होतो. बाप्पाच्या प्रसादात त्याच्या आवडीचे हे पदार्थ अर्पण करायला विसरू…
गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या अगामानंतर घरी गौराईचे सुद्धा आगमन होते. गौरी किंवा महालक्ष्मीला सुंदर सुंदर साडी नेसून छान सजवले जाते. कोकणात मोठ्या आनंद आणि…
जीएसबी गणपतीच्या दागिन्यांच्या विम्यात वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मंडळाने विम्यामध्ये वाढ केली आहे. किती आहे यंदाच्या विम्याची किंमत जाणून घ्या.