नाबार्ड पायाभूत विकास सहाय्य व ग्रामीण पायाभूत विकास निधी योजना यामधून गडचिरोली या आकांक्षी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक क्षमतेनुसार शासकीय जमिनीवर गोदामे उभारण्यात येत आहेत.
Narendra Modi: सौर ऊर्जा प्रकल्पाचे खूप फायदे आहेत. शेतकऱ्यांना शेतीला दिवसा वीज उपलब्ध होते आहे त्याच बरोबर बारमाही पाण्याची व्यवस्था झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे.
भारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत. याच सुधारणांचा परिपाक म्हणून भारताचा विकासदर सहा ते सात टक्के ठेवण्यात यश आले आहे.
केंद्र सरकारने सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची घोषणा केली असल्याचे सांगून मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्राने देशातील पहिले जहाज बांधणी धोरण तयार केले आहे.
महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या दिवाळीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्यासाठी कृतिसमितीने पुन्हा एकदा एल्गाराचे हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
Maharashtra Weather Alert: काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तसेच अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे.परतीच्या वाटेवर असलेला मॉन्सून अपेक्षेप्रमाणे पुन्हा सक्रीय झाला आहे.
लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील बडूर आणि उस्तुरी गावात रात्री ९ वाजून ३० मिनिटाला भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. २. ४ रिश्टल स्केल तिव्रतेच्या भकंपाची नोंद करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याविषयी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री राणे यांनी सांगितले, मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ही वेळ आहे.
राजस्थान व मध्य प्रदेशात यशस्वी प्रात्यक्षिकांनंतर, एसएसआयआय मंत्राम ‘मेड-इन-इंडिया’ सर्जिकल रोबोट यात्रा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. वर्कशॉपनंतर एसएसआयआयने कॉर्पोरेट प्रेझेंटेशन सादर केले आहे.
दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून ते अव्वल दर्जाच्या उत्पादनांपर्यंत सर्व काही देऊ करणाऱ्या या दुकानांच्या साखळीने दर्जा व विश्वास यांच्या आधारावर लौकिक प्रस्थापित केला आहे.
रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचा धोका टळेल तसेच औद्योगिक वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी सांगितले.
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देत मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
या पर्यावरणपूरक आणि हाय-स्पीड पॉड टॅक्सी वाहतुकीच्या सर्वात प्रगत पद्धतींपैकी एक मानल्या जातात. पॉड टॅक्सी प्रकल्पाचा खर्च अंदाजे ₹८१० कोटी इतका आहे. हा कॉरिडॉर १४.६ किमी लांब असेल आणि त्यात…
ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून मुंबई मेट्रो ४-अ चा भाग असलेल्या ठाणे मेट्रोमध्ये शहरात १० स्थानके आहेत. शहराच्या विविध भागांमधून या स्थानकांवर सहज पोहोचता येते.
Maharashtra Weather Update : महाराष्ट्र आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. परतीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनचा अनेक ठिकाणी फटका बसला, अशातच आता दिवाळीपर्यंत हा पाऊस बसणार आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
२०३० पर्यंत महाराष्ट्राच्या ऊर्जा मिश्रणात ५८ टक्के वीज ही अक्षय ऊर्जेतून येणार आहे. २०२६ पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना दिली जाणारी १६,००० मेगावॅट वीज पूर्णपणे सौरऊर्जेतून दिली जाणार आहे. त्यामुळे वीजदरांवरील अनुदान…
Ladki Bahin Yojana News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे, असे आवाहन मेघना बोर्डीकर यांनी केले…
राज्य व केंद्र सरकारमध्ये राज्यांनी आपापसात अधिक सुसंवाद ठेवून ‘टीम इंडिया’ म्हणून कार्य करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ च्या स्वप्नाला साकार करू या.