बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रशासनाने मोठी कारवाई करत गेल्या २० दिवसांत ८,८३९ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या मोहिमेदरम्यान तब्बल ₹१.६५ कोटींचा दंड वसूल करण्यात आला असून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर…
सदाभाऊ खोत हे आता ‘सदाभाऊ’ नसून ‘गुंडाभाऊ’ झाले आहेत. विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील घरपोच पोषण आहार योजनेत महत्त्वाचे बदल केले असून, नोव्हेंबर व डिसेंबर २०२६ पासून सुधारित पाककृतींचा पुरवठा केला जाणार आहे.
राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला वेग आला असून 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्राथमिक यादी लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगितले असून…
गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून स्टॉलची देखभाल-दुरुस्ती करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या व्यावसायिकांचे पालिकेच्या अनपेक्षित कारवाईमुळे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा दूध वितरक सेनेने मांडला आहे.
वडगाव-तळेगाव नगरपंचायत हद्दीतील विशाल लॉन्स चौक परिसरातील एमआयडीसी रस्त्यावर अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
Maharashtra News: सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ जिल्हा असून येथे कमी होत चाललेली पटसंख्या आणि शासनाने काढलेल्या धोरणात्मक निर्णयाचा फायदा ही संस्था घेत आहे. त्यामुळे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सिंहगड रस्त्यावर स्वतःला पोलिस असल्याचे सांगत एका व्यावसायिकाकडील तब्बल एक कोटी रुपयांची रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पंढरपूर-महाड या महत्त्वाच्या राज्य मार्गावरील भोर तालुक्यातील कोंढरी पुलाजवळील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याला मोठमोठे तडे गेल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले (व्हीएमडी) स्क्रीनपैकी शंभरहून अधिक स्क्रीन सध्या बंद अवस्थेत आहेत.
Mumbai News : मुंबईत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २३ जुलै ते ६ ऑगस्टदरम्यान जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सार्वजनिक शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आदेश जारी केले…
वरोरा शहरातील यात्रा वॉर्ड परिसरात किरकोळ वादातून चुलत काकाने पुतण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे…
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेल्याने पालिकेचे कामकाज गतिमान करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची संख्या आठवरून दहा करण्यात आली आहे.
पुरंदर तालुक्यातील भिवरी गावच्या शेतकऱ्याच्या गोठ्यातून तब्बल ९ गाई आणि ९ म्हशींची चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
दोन फरार व पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे, एक मॅगझीन आणि क्रेटा कार असा सुमारे ११ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा…
संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे होताच इंदापूर तालुक्याच्या वतीने मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
आळे परिसरातील कैचान मळा, हेमंत ढाबा वस्ती येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला; मात्र तो शाळेतच पोहोचला नसल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
श्रीरामपूर शहरातील एका महिला नगरसेविकेचे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह फोटो आणि मजकूर टाकून सामाजिक व कौटुंबिक बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्ग-४ संवर्गातील ५६ कर्मचाऱ्यांना अखेर पदोन्नती देण्यात आली आहे. पारदर्शक समुपदेशन प्रक्रियेद्वारे ३७ जणांची आरोग्य सेवक, १६ जणांची कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) आणि…
दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याने हरित ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. सध्या जिल्ह्यात सौर, पवन आणि बगॅसवर आधारित १,४२०.९९ मेगावॅट वीज निर्मिती क्षमता कार्यरत असून, आणखी ४८३.७० मेगावॅट…