आयपीएस तृप्ती भट्ट यांची कहाणी स्वप्न, त्याग आणि अखंड मेहनतीचं उत्तम उदाहरण आहे. उत्तराखंडमधील मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या तृप्तींना आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा लाभला.
लहानपणापासूनच हुशार असलेल्या प्रथम कौशिक यांनी दहावी-बारावीमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. बी.टेकनंतर आयएएसचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला, मात्र त्यांनी भीतीवर मात करत पुन्हा तयारी केली.
UPSC परीक्षेत महिलांचा सहभाग जलद गतीने वाढत असून 2019 च्या 24% वरून 2023 मध्ये तो 35% झाला आहे. अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे उमेदवार उत्कृष्ट प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्समुळे अजूनही आघाडीवर आहेत.
UNEP चा ‘Champions of the Earth 2025’ हा संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार सीनियर IAS सुप्रिया साहू यांना त्यांच्या तीन दशकांच्या उल्लेखनीय पर्यावरणीय कार्यासाठी मिळाला आहे.
राघव जैन यांनी दोनदा अपयश आल्यानंतरही कुटुंबाच्या आधाराने हार न मानता तिसऱ्या प्रयत्नात UPSC AIR 127 मिळवली. त्यांनी स्व-अभ्यास, सातत्य आणि जुन्या प्रश्नपत्रिकांच्या सरावावर सर्वाधिक भर दिला.
कनिष्क कटारियाने उच्च पगाराची नोकरी सोडून देशसेवेचा मार्ग निवडत UPSC 2018 मध्ये AIR 1 मिळवला. त्याचा प्रवास सांगतो सातत्य, संयम आणि आत्मविश्वास असेल तर कोणतंही स्वप्न अशक्य नाही!
रिक्षाचालकाच्या मुलाने चित्रपटातून घेतली प्रेरणा आणि पहिल्याच प्रयत्नात केली UPSC परीक्षा पास! २२व्या वर्षी देशात मिळवली ४८वी रँक, आज IAS म्हणून देशसेवा करत आहे.
आई-वडिलांना लहान वयात गमावूनही आजीच्या प्रेरणेने आयपीएस अंशिका जैन यांनी हार मानली नाही. चार वेळा अपयश आलं तरी पाचव्या प्रयत्नात UPSC 2022 मध्ये AIR 306 मिळवत त्यांनी आजीचं स्वप्न पूर्ण…
बारावीच्या इंग्रजी विषयात नापास झालेल्या उमेश गणपत खंडबहाले यांनी केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि आज ते पश्चिम बंगालमध्ये IPS अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
IAS आणि IPS अधिकाऱ्यांचे वेतन (Salary), पगार श्रेणी (Pay Scale) आणि सरकारी बंगले, ड्रायव्हर, सुरक्षा यांसारख्या खास सुविधांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या. ७ व्या वेतन आयोगानुसार त्यांचा पगार किती असतो,…
परदेशातील आरामदायी जीवन सोडून, सृष्टी मिश्रा यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससीची निवड केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतरही, दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी 95वा अखिल भारतीय क्रमांक मिळवला
अनुकृति तोमर यांचे यश दाखवते की चिकाटी, मेहनत आणि निष्ठा असल्यास कोणतीही अडचण पार करता येते. UPSC सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द आणि समर्पण आवश्यक आहे.