IAS Padma Jaiswal : माजी आयएएस अधिकारी पद्मा जयस्वाल यांच्यावर राष्ट्रपतींच्या आदेशाने कारवाई झाल्याची चर्चा आहे. २००७ मधील सरकारी निधी अपहाराचे आरोप आणि त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा सविस्तर आढावा जाणून घेऊया.
ईश्वर्या रामनाथन यांनी UPSC Civil Services Examination अवघ्या २४ व्या वर्षी उत्तीर्ण करत आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. तामिळनाडूतील कुड्डालोर येथील शेतकरी कुटुंबातून येत त्यांनी कठोर परिश्रमाने यश मिळवले.
यूपीएससीसारखी कठीण परीक्षा सलग तीन वेळा पास करणे सोपी गोष्ट नाही. आयएएस चारू यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर हे यश मिळवत अनेकांसाठी प्रेरणा निर्माण केली आहे.
आजारामुळे लहानपणीच दृष्टी गमावली आणि वडिलांचाही आधार लवकरच हरपला, तरीही आईने लोणचं विकून मुलाला शिक्षण दिलं. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्या मुलाने UPSC उत्तीर्ण करत IAS पद मिळवलं.
राघव झुनझुनवाला यांनी UPSC 2025 मध्ये अखिल भारतीय स्तरावर चौथा क्रमांक मिळवत आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील राघव लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते.
देशाचा कारभार चालवण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची कमतरता स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या आयएएस संवर्गात १,३०० पदे रिक्त आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ८१ अधिकाऱ्यांची कमतरता आहे. लहान राज्यांमध्येही परिस्थिती गंभीर आहे.
विशाल सारस्वत यांनी कोणतेही कोचिंग न घेता स्वयं-अभ्यासातून यूपीएससीमध्ये ५९१ वा क्रमांक मिळवला. त्यांनी सुरुवातीला स्वतःच्या ताकद व कमकुवतपणाचे मूल्यांकन करून स्पष्ट रणनीती तयार केली.
सृष्टी डबास यांनी नोकरी सांभाळत यूपीएससीची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात AIR ६ मिळवून आयएएस अधिकारी बनल्या. त्यांच्या बालपणातील अडचणींवर मात करत त्यांनी आईचे नाव मोठे करण्याचा निर्धार केला.
गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणारा हेमकृष्ण पिसदे सध्या चर्चेत आला आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) स्पर्धा परीक्षेत त्याने AIR 839 रँक मिळवून यश संपादन केले.
UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2025 मध्ये अनुज अग्निहोत्री यांनी AIR 1 मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला, तर राजेश्वरी सुवे दुसऱ्या आणि आकांश धुल तिसऱ्या क्रमांकावर आले.
राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाची घडामोड घडली आहे. महानिर्मिती आणि NTPC यांच्यातील ही संयुक्त भागीदारी महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
आयएएस अधिकारी संजिता महापात्रा यांनी सततच्या अपयशानंतरही हार न मानता आपले स्वप्न पूर्ण केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगनंतर त्यांनी सेलमध्ये नोकरी करत यूपीएससीची तयारी सुरू ठेवली.
यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा अत्यंत कठीण असली तरी देवयानी यादव यांनी अपयशाला हार मानली नाही. सलग तीन वेळा प्राथमिक परीक्षेत अपयश येऊनही त्यांनी तयारी सुरूच ठेवली.
आयपीएस तृप्ती भट्ट यांची कहाणी स्वप्न, त्याग आणि अखंड मेहनतीचं उत्तम उदाहरण आहे. उत्तराखंडमधील मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या तृप्तींना आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा लाभला.