पाकिस्तानविरुद्ध आणि संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषण करण्यात आली आहे. संघाची धुरा अनुभवी हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात आली असून, उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मानधना सांभाळणार आहे.
भारताच्या ऐतिहासिक विजय झाला आणि नंतर एका नवीन वादास तोंड फुटलं. माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी कीर्ती आझाद यांनी भारतीय संघाच्या मंदिर भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं. त्याच्या या विधानावरुन बऱ्याच…
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे लक्ष आता २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपकडे आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आयपीएल २०२६ नंतरच्या तयारीचा मास्टरप्लॅन जाहीर केला आहे.
आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम संघाची घोषणा केली आहे. या संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तथापि, विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला वगळण्यात आले आहे.