हवामान खात्याने लोकांचा ताण वाढवला आहे. हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. त्याचा परिणाम अंदाजे ११ राज्यांमध्ये जाणवेल. संपूर्ण अहवाल वाचा.
Cyclone Shakti Alert : हवामान विभागाकडून 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. 'शक्ती' चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ४ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान जाणवू शकतो.
Maharashtra Weather Update: पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज पाच जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.
Maharashtra Weather Alert: काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तसेच अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे.परतीच्या वाटेवर असलेला मॉन्सून अपेक्षेप्रमाणे पुन्हा सक्रीय झाला आहे.
मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालिन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. ३८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ५७७ रस्ते अजूनही बंद आहेत. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा…
भारतीय हवामान विभागाने उत्तर-पश्चिम भारत आणि इतर राज्यांसाठी पुढील 7 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्लीतील यमुना नदीची पाणी पातळी वाढली असून, पंजाब, हिमाचल, उत्तराखंडमध्येही पूर आणि भूस्खलनाचा धोका…
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आजपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. आज मुंबई, पुणे, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये आज सकाळपासून पावसाने रिमझिम सुरुवात केली आहे. त्यामुळे हवामान विभागाने देशातील काही राज्यांना यलो तर काही राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Rain Update News: महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Weather Alert News: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच आज दिलासादायक बातमी आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील सर्वच राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. सर्वच राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. अनेक भागात जोरदार पाऊस सुरूच आहे.
कर्नाटक, केरळ या राज्यात प्रचंड पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच दक्षिण भारतातील अनेक राज्यांत 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारेदेखील वाहण्याची शक्यता आहे.
देशभरात दक्षिण-पश्चिम मान्सूनने अपेक्षेपेक्षा 9 दिवस आधीच जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अधिकृतरित्या संपूर्ण देशभरात मान्सून सक्रीय झाल्याची घोषणा केली आहे.
कुल्लू प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कुल्लूमध्ये ढगफुटी झाल्यावर त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
जून महिन्यात झालेल्या सरासरीच्या सुमारे ८०% पाऊस मुंबईत आधीच पडला आहे. त्यामुळे तलावांमधील पाण्याची पातळी २६% पर्यंत पोहोचली आहे.गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट विभाग, सातारा घाट विभाग आणि कोल्हापूर घाट विभागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक घाट विभाग, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे पिवळा…
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज अनेक ठिकाणी पावसााने विश्रांती घेतली असली तरी राज्यातील काही भागात पाऊस होताना दिसत आहे. याचदरम्यान हवामान विभागाकडून काही भागात ऑरेंज अलर्ट…
राज्यभरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याचा परिणाम मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक घाट विभाग, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Monsoon Update 2025 : राज्यात काही दिवसांपूर्वी पावसाने जोर धरला असून अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली…