उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील हवामान दररोज बदलत असल्याचे दिसून येत आहे. IMD नुसार, पुन्हा एकदा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. डोंगराळ राज्यांमधील हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला.
उत्तर भारतातील मैदानी भागात थंडी हळूहळू कमी होत आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज दिल्लीतील कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
दिवसा कडक ऊन आणि रात्री थंड हवामान याचा थेट परिणाम नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. शाळकरी मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा लपंडाव पाहायला मिळत आहे. परिणामी वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे.
Mumbai Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी जाणवू लागले आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमानात वाढ होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ…
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असून ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी पाहायला मिळत आहे. अनेक भागांत दिवसाचे तापमान वाढू लागले आहे.
आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार, २२ ते २५ जानेवारी दरम्यान नऊ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे तापमानात आणखी एक…
Maharashtra Weather News : राज्यात सध्या थंडीचा प्रभाव काहीसा कमी झालेला असला , तरी तापमानातील चढ-उतार कायम असल्याचे दिसून येत आहे. किमान तापमानात घट होऊन पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात…
राजधानी दिल्लीमध्ये थंडीची लाट आली असून प्रचंड धुके पसरले आहे. यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. यामुळे गाड्या चालवताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
Mumbai Rains : महाराष्ट्रात सध्या थंडीचा जोर वाढला असतानाच हवामानात अचानक बदलाची चिन्हे दिसत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पावसाच्या एन्ट्रीमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
शहरात गेल्या आठ दिवसांपासून हवामानात अचानक आणि तीव्र बदल जाणवत आहे, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. याचदरम्यान आता ख्रिसमसनंतरच थंडीपासून दिलासा मिळणार आहे.
Maharashtra Weather Update : राज्यात पु्न्हा एकदा गारठा वाढला असून काही जिल्ह्यात थंटीची लाट जाणवत आहे. धुळे येथे 5.4 अंश तर गोंदिया, नागपूर,अमरावती येथे तापमानात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत…
IMD Weather Update : देशातील सर्वच भागात वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचदरम्यान राज्यात पुढील तीन ते चार दिवसांमध्ये गारठा वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे. मध्यंतरी हवेत गारवा जाणवत होता. मात्र तापमानात वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला. निफाड, पुणे आणि अन्य ठिकाणी पारा घसरला होता.
Maharashra Weather Update : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हवामान विभागाकडून ढगाळ वातावरणासह थंडीचा इशारा देण्यात आला आहे.कुठे वाढणार थंडीचा कडाका? कुठे असेल ढगाळ वातावरण? जाणून घ्या सविस्तर बातमी...