Mumbai Water Crisis : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ 45 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या (IMD) अंदाजामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) धाकधूक वाढली…
Weather Update News: भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील तीन दिवस देशातील 15 राज्यांमध्ये आंधी, वादळी वारे आणि पावसाचा इशारा दिला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक भागांत हवामानात मोठा बदल…
केरळमध्ये आज मान्सूनची एन्ट्री होणार नसल्याची माहिती समोर आली असून, त्याची गती मंदावल्याचे सांगितले जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता मान्सून नेमका कधी केरळमध्ये दाखल होणार आणि त्याचा देशातील पावसावर…
Maharashtra Weather Update : राज्यात हवामानाचा दुहेरी इशारा देण्यात आला असून ६ जिल्ह्यांमध्ये भीषण उष्णतेसाठी रेड-ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर १४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व मुसळधार सरींचा इशारा…
भारतीय हवामान विभागाने (IMD) केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची संभाव्य तारीख जाहीर केली आहे. देशभरात वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ही बातमी दिलासादायक मानली जात आहे.
IMD Rain Alert News: हवामान विभागाने उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील पाच दिवस पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट कायम असून तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मुंबईत प्रचंड उकाडा आणि आर्द्रतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी…
२२ ते २५ एप्रिल दरम्यान धाराशिव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून संभाव्य अवकाळी पाऊस व वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) 2026 च्या मॉन्सून हंगामासाठीचा आपला पहिला 'दीर्घकालीन अंदाज' जाहीर केला. हवामान विभागाच्या मते, या वर्षी देशभरातील मॉन्सूनचा पाऊस "सामान्यपेक्षा कमी" असण्याची शक्यता आहे
दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्येही ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले असून काही जिल्ह्यांना ऑरेंज, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह ताशी ५० ते ६० किमी वेगाने मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची…
Heatwave Warning News: भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
IMD Weather Update : राज्यातील अनेक भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस पडताना दिसत आहे. नुकताच पाऊसच नाही तर गारपिटही होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत…
सध्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे, तर किमान तापमान १९ ते २० अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाची कडाक्याची झळ जाणवू लागली…
उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील हवामान दररोज बदलत असल्याचे दिसून येत आहे. IMD नुसार, पुन्हा एकदा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. डोंगराळ राज्यांमधील हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला.
उत्तर भारतातील मैदानी भागात थंडी हळूहळू कमी होत आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज दिल्लीतील कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.