२२ ते २५ एप्रिल दरम्यान धाराशिव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून संभाव्य अवकाळी पाऊस व वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) 2026 च्या मॉन्सून हंगामासाठीचा आपला पहिला 'दीर्घकालीन अंदाज' जाहीर केला. हवामान विभागाच्या मते, या वर्षी देशभरातील मॉन्सूनचा पाऊस "सामान्यपेक्षा कमी" असण्याची शक्यता आहे
दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्येही ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले असून काही जिल्ह्यांना ऑरेंज, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह ताशी ५० ते ६० किमी वेगाने मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची…
Heatwave Warning News: भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
IMD Weather Update : राज्यातील अनेक भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस पडताना दिसत आहे. नुकताच पाऊसच नाही तर गारपिटही होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत…
सध्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे, तर किमान तापमान १९ ते २० अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाची कडाक्याची झळ जाणवू लागली…
उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील हवामान दररोज बदलत असल्याचे दिसून येत आहे. IMD नुसार, पुन्हा एकदा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. डोंगराळ राज्यांमधील हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला.
उत्तर भारतातील मैदानी भागात थंडी हळूहळू कमी होत आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज दिल्लीतील कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
दिवसा कडक ऊन आणि रात्री थंड हवामान याचा थेट परिणाम नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. शाळकरी मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा लपंडाव पाहायला मिळत आहे. परिणामी वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे.
Mumbai Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी जाणवू लागले आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमानात वाढ होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ…
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असून ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी पाहायला मिळत आहे. अनेक भागांत दिवसाचे तापमान वाढू लागले आहे.
आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार, २२ ते २५ जानेवारी दरम्यान नऊ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे तापमानात आणखी एक…
Maharashtra Weather News : राज्यात सध्या थंडीचा प्रभाव काहीसा कमी झालेला असला , तरी तापमानातील चढ-उतार कायम असल्याचे दिसून येत आहे. किमान तापमानात घट होऊन पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात…