देशातील सर्वात मोठी पेंट कंपनी 'एशियन पेंट्स'ने रंगाच्या दरात १२ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक तणावामुळे कंपनीने घेतलेल्या हा निर्णय आहे.
देशात भाजीपाला, डाळी आणि चिकन-मशाले यांच्या वाढत्या किमतींमुळे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या थाळ्यांच्या किमतींनी गेल्या ५ महिन्यांतील उच्चांकी स्तर गाठला आहे. सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडवून टाकणारी ही महत्त्वाची आणि…
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या अलीकडील वाढलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट विस्कळीत झाले आहे. लोक महागाईबद्दल बरीच तक्रार करताहेत. पण माहिती आहे का? या मोठ्या गोष्टींचा विचार करता लहान गोष्टींकडे आपण…
RBI च्या 'मॉनेटरी पॉलिसी कमिटी'ने रेपो दर ५.५% वर कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त, चालू आर्थिक वर्षासाठी देशाच्या वास्तविक GDP विकास दराचा…
झर्व्ह बँकेने रेपो दर ५.२५% वर कायम ठेवला आहे. २०२६-२७ साठी कंज्यूमर प्राइस इंडेक्सवर आधारित महागाईचा अंदाज ४.५% वरून ५.१% पर्यंत वाढवला आहे, तर वास्तविक GDP विकास दराचा अंदाज ६.९%…
केंद्र सरकारने देशातील Wholesale Inflation म्हणजे घाऊक महागाईच्या आकलनाबाबत एक मोठा आणि ऐतिहासिक बदल जाहीर केला आहे. सरकारने घाऊक किंमत निर्देशांकाचे WPI आधार वर्ष 2011-12 ते 2022-23 बदलण्यास मान्यता दिली…
एप्रिल २०२६ मध्ये, देशाचा घाऊक महागाई दर किंवा WPI वाढून ८.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. याउलट, मार्च महिन्यात हाच आकडा ३.८८ टक्के इतका होता. गेल्या ४२ महिन्यांमध्ये म्हणजेच साधारणपणे साडेतीन वर्षांच्या…
केवळ दोन दिवसांपूर्वीच, FMCG कंपन्या लवकरच आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवणार असल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर,FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनी Dabur ने आपल्या बहुतांश उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.
आर्थिक वर्ष २०२७ मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) वाढीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे; परिणामी, या संस्थेने आपला वाढीचा अंदाज कमी करून ६.२ टक्के इतका केला आहे. नेमकं काय होणार आहे…
एका नवीन अहवालातून असे सूचित होत आहे की, भारतातील महागाई खरोखरच वाढण्याच्या उंबरठ्यावर आहे. विशेष म्हणजे, महागाईचा हा आगामी 'हल्ला' अमेरिका-इराण संघर्षाशी संबंधित नसून, तो प्रामुख्याने वेगळ्या कारणासाठी आहे.
कडक उन्हात, आईस्क्रीम निदान दिलासा देईल असं वाटत असताना आता त्यांच्याही किंमती वाढणार आहेत. खरं तर, सात समुद्रांपार पेटलेल्या युद्धाची आग तुमच्या रेफ्रिजरेटरपर्यंत पोहोचली आहे.
घाऊक महागाई सलग चौथ्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये 2.13 टक्क्यांवर पोहोचली. मागच्या ११ महिन्यांमधली ही सर्वोच्च पातळी आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे अन्न आणि अखाद्य वस्तूंच्या किमती वाढल्या.
सणासुदीच्या काळात साहित्याचे वाढलेले भाव घरखर्चावर ताण आणत आहेत. सण हे संस्कृतीचा भाग असल्याने हवे नकोतेही खर्च करावे लागतात आणि त्यामुळे उत्पन्न खर्चातील समतोल बिघडतो.