प्रत्येकाच्या घरी भजनी मंडळ आमंत्रित केलेले असते. रात्री उशिरापर्यंत आरत्या, भजने आपल्याला ऐकू येतात. मात्र हे सगळे करत असताना कुठेही गडबड, गोंधळ आणि वादविवाद आपल्याला पाहायला मिळत नाही. हीच कोकणी…
Maharashtra Government: गणेशोत्सव आला की चाकरमानी कोकणाकडे जातात. कोकण गणेशोत्सवाला विशेष महत्व प्राप्त आहे. आरत्या, भजने , लोककला यांचा संगम आपल्याला गणेशोत्सवात कोकणात पाहायला मिळतो.
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते.
Rain Marathi News: सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने नदीपात्रात 80 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.
GanpatiPule Temple: राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठ्या मंदिरांमध्ये ड्रेसकोड सक्तीचा केला गेला आहे. आता कोकणातल्या एका मंदिरात देखील ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.
कोकणतील धार्मिक परंपरेबाबत सांगायचं झालंच तर बऱ्याच गावात देवाची वाट असते. याबाबत देखील रंजक किस्सा आहे. चला तर मग जाणून घेऊयात ही देवाची वाट नक्की असते तरी काय ?
जेव्हा मोठे सांगत असतात पण आपण त्यांचं ऐकत नाही, तेव्हा काही असं काही घडतं. अंगावर शहरे आणणारी हे भुताटकीच्या घटना. पण म्हणतात ना 'देव तारी, त्याला कोण मारी."
पुढील ५ दिवसात मान्सून राज्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार असून मध्यम ते मुसळधार आणि मुसळधार ते अतिमुसळधार अशी पर्जन्यवृष्टी होणार असल्याचं हवामान विभागाने वर्तविलेलं आहे.
. रेल्वेच्या नियमांप्रमाणे 2 महिने आधी बुकिंग प्रक्रिया करणं अनिवार्य असतं. त्यामुळे आता गणेशोत्सावासाठी जर तुम्हाला ही गावी जायचं असेल तर कोकण रेल्वेकडून बुकींग सेवा सुरु करण्यात येत आहे.
कोकणात दरडप्रवण गावांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भूवैज्ञानिकांनी केलेल्या पाहणीनंतर ही बाब समोर आली असून आपत्ती व्यवस्थापन विभागाने नुकतीच संभाव्य दरड प्रवण गावांची यादी प्रसिद्ध केली आहे.
कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतून रत्नागिरीला आता फक्त ४ तासांमध्ये पोहोचता येणार आहे. केंद्र सरकारने हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाला हिरवा कंदील दाखवला असून हा मार्ग कोकणासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर…
बई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यांमधून वाहतूक सुरू करण्यात आली असल्याने प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कशेडी घाट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अतिशय अवघड आणि धोकेदायक असा घाट आहे.
कोकणातील माकड आणि वानरांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीवर उपाय म्हणून राज्य सरकार रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांत माकड निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा विचार करत आहे.
गोव्यात आणि कोकणात खेळला जाणारा बहुप्रतिक्षित असा वसंतोत्सव म्हणजे शिगमोत्सव! १५ ते २९ मार्च २०२५ या कालावधीदरम्यान हा उत्सव सुरु असतो. या उत्सवानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.