चिपळूण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सांगलीच्या ३ तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिघेही मुंबईच्या कुर्ला येथील रहिवासी असून सुट्टीसाठी आले होते.
कोकणातील रेडीचा दोन भुजांचा गणपती हा श्रद्धा, इतिहास आणि चमत्कार यांचा संगम आहे. ही अद्वितीय मूर्ती आज लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनली आहे. गणरायाच्या कृपेचा आणि चमत्काराचा अनुभव देणारे एक…
महाराष्ट्रातील निसर्गरम्य कोकण किनारा आपल्या या अशा गडगंज सौंदर्यासाठी ओळखला जातो. पण आता याठिकाणी भारताचं सर्वात मोठं अणुऊर्जा परिवर्त होणार आहे. अदानी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यांनी…
हाराष्ट्र बारावी (HSC) परीक्षा 2026 चा निकाल दुपारी १२ वाजता जाहीर करण्यात आला असून राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभागाने आघाडी घेतली आहे,
कोकण प्रवाशांना सर्वात मोठा फटका बसला आहे. २०२० पूर्वी धावणारी आणि हजारो लोकांसाठी जीवनवाहिनी असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
तळकोकणातील आंबा बागायतदार आंब्याच पीक कमी आल्याने चिंतेत आहेत. वातावरणात झालेल्या बदलामुळे थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. चिंतेत आलेल्या बागायतदारांची आज पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली.
कोकण म्हणजे निसर्गाने नटलेले सदाबहार! या निसर्गाला पाहण्यासाठी प्रत्येकाचे डोळे आतुरलेले असतात. तुम्हीही यंदा कुठे तरी बाहेर जाण्याचे आणि मज्जा मस्ती करण्याचे प्लॅन बनवत आहात तर नक्कीच कोकण हा सगळ्यात…
Konkan Ro-Ro Ferry News: कोकणात विकासाला गती देणारा मुंबई- विजयदुर्ग हा जलमार्ग अखेर 1 मार्चपासून सुरू होत आहे. कोकणवासीयांसाठी हा प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि आरामदायी होणार आहे.
मुंबई-कोकण आता जलमार्ग प्रवास होणार असून रो-रो फेरीला फक्त ५-६ तास लागतात. या रो रो फेरीचे तिकिट किती, प्रवास कुठून ते कसा असणार आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...
कर्जत तालुक्याच्या परिवर्तनाच्या लढाईत माणगाव जिल्हा परिषद गटामधील सर्व तिन्ही विजयी उमेदवार विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस एकनाथ धुळे यांनी व्यक्त केला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या भव्य संचलनात ‘कोकण पर्यटन’ या संकल्पनेवर आधारित आकर्षक चित्ररथ सादर केला आहे. या चित्ररथातून कोकणचा निसर्ग, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक पर्यटनाचा संगम उलगडला जाणार.
हिवाळ्यात कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी असते. तुम्हीही कुटुंबासोबत कोकण सफर करण्याचा निर्णय घेतला असेल काही प्रमुख ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका. कुठे जाऊन बुकिंग करावी? जाणून घ्या.
गेल्या चार दिवसांपासून समुद्रात उत्तरेकडून जोरदार थंड वारे वाहत असल्याने मासळीने स्थलांतर केले आहे. परिणामी जाळ्यात मासळी मिळत नसल्याने मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटींना तोटा सहन करावा लागत आहे.
गाडी अंगावर घातल्याच्या रागातून हा वाद सुरू झाला. यावेळी भाजपाचे विशाल परब यांचा चालक अमरीश यादव (रा. चराठे) याला मारहाण करण्यात आली व त्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला.