Konkan Ro-Ro Ferry News: कोकणात विकासाला गती देणारा मुंबई- विजयदुर्ग हा जलमार्ग अखेर 1 मार्चपासून सुरू होत आहे. कोकणवासीयांसाठी हा प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि आरामदायी होणार आहे.
मुंबई-कोकण आता जलमार्ग प्रवास होणार असून रो-रो फेरीला फक्त ५-६ तास लागतात. या रो रो फेरीचे तिकिट किती, प्रवास कुठून ते कसा असणार आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...
कर्जत तालुक्याच्या परिवर्तनाच्या लढाईत माणगाव जिल्हा परिषद गटामधील सर्व तिन्ही विजयी उमेदवार विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस एकनाथ धुळे यांनी व्यक्त केला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या भव्य संचलनात ‘कोकण पर्यटन’ या संकल्पनेवर आधारित आकर्षक चित्ररथ सादर केला आहे. या चित्ररथातून कोकणचा निसर्ग, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक पर्यटनाचा संगम उलगडला जाणार.
हिवाळ्यात कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी असते. तुम्हीही कुटुंबासोबत कोकण सफर करण्याचा निर्णय घेतला असेल काही प्रमुख ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका. कुठे जाऊन बुकिंग करावी? जाणून घ्या.
गेल्या चार दिवसांपासून समुद्रात उत्तरेकडून जोरदार थंड वारे वाहत असल्याने मासळीने स्थलांतर केले आहे. परिणामी जाळ्यात मासळी मिळत नसल्याने मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटींना तोटा सहन करावा लागत आहे.
हॉटेल व्यावसायिक, न्याहरी व निवास योजना एजंटधारकांना अगोदरच कळविले जाते. विशेष करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना अधिक पसंती दिली जाते. अजूनही पर्यटकांकडून निवासांचे बुकींग सुरु आहे.
गाडी अंगावर घातल्याच्या रागातून हा वाद सुरू झाला. यावेळी भाजपाचे विशाल परब यांचा चालक अमरीश यादव (रा. चराठे) याला मारहाण करण्यात आली व त्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला.
गुहागर तालुक्यातील उमराठ हेदवी गावची ग्रामदेवता नवलाई देवी अनेकांच्या परिचयाची आहे. मात्र, देवीचा उत्सव खूप कमी जणांना ठाऊक. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
प्रत्येकाच्या घरी भजनी मंडळ आमंत्रित केलेले असते. रात्री उशिरापर्यंत आरत्या, भजने आपल्याला ऐकू येतात. मात्र हे सगळे करत असताना कुठेही गडबड, गोंधळ आणि वादविवाद आपल्याला पाहायला मिळत नाही. हीच कोकणी…