माण, म्हाळुंगे, बालेवाडी, हिंजवडी तसेच राजीव गांधी इन्फोटेक पार्क परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था चिंताजनक असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने कोंढवा परिसरात आंदोलन करण्यात आले.
शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचं लग्न सारंग लखानी यांच्यासोबत नुकतच पार पडलं. पण सगळ्यांसमोर प्रश्न उभा आहे की सारंग लखानी नेमके आहेत तरी कोण?…
विनायकराव पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले आहे. आजही ते रिक्त आहे. येत्या आठ दहा दिवसांत पक्षाला जिल्हाध्यक्ष मिळेल असे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली वाढती महागाई, कांद्याचे घसरलेले दर, इंधन दरवाढ आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत जोरदार “जाहीर निषेध महामोर्चा” काढला आहे.
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी आंदोलक आणि शेतकऱ्यांना सकारात्मक चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती स्वत: विकास लवांडे यांनी दिली आहे.
राज्यसभेमध्ये 19 सदस्यांचा शपथ विधी सोहळा पार पडला आहे. यामध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्हीलचेअरवरुन संसदेमध्ये येत शपथ घेतली. त्यांची ही जिद्द आणि चिकाटी याचे सर्वांनी कौतुक केले.
Rajyasbaha Election 2026 : राज्यसभा निवडणुकीमधील एका जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाला आहे. याबाबत तिन्ही पक्ष दावा करत असल्यामुळे काय होणार याची उत्सुकता लागली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालात वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांनी आपल्या विरोधात एकवटलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आशा दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण करणार होते, याबाबत आमदार रोहित पाटील यांनी माहिती दिली आहे.
अजित पवार यांच्या निधनाने केवळ एका प्रभावी नेत्याचेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील एक निर्णायक पर्व अचानक थांबल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.