CSMT Railway Station : रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाती बातमी समोर येत आहे. मुंबईत एका स्थानकातील फलाट तब्बल तीन महिने बंद राहणार आहे. अर्थातच याचा परिणाम रेल्वेच्या फेऱ्यावर दिसून येणार.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. शिळफाटा आणि घणसोली दरम्यान ४.८८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
आज महिला केवळ घराचाच नव्हे तर देशाचाही अभिमान बनल्या आहेत. अशीच एक नवदुर्गा जीने वडिलांच्या निधनानंतर त्यांचा वारसा चालविण्याचा निर्णय घेतलं. श्वेता घोणे ,मुंबई विभागातील पहिली महिला ट्रेन मॅनेजर...
Mumbai Local Crime News : मुंबई लोकलमध्ये 19 वर्षीय तरुणीला चुकीच्या पद्धतीन स्पर्श केल्याप्रकरणी एका 62 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली. मुंबई लोकलचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे का?
Aurangabad Station Also Renamed : केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, अहमदनगर रेल्वे स्थानकाचे आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात आले आहे.
Mumbai Local Update : विकेंड म्हटलं की अनेकजण बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात. आणि बाहेर जायाचं म्हटलं की मुंबई लोकलचा प्रवास आलाच. तुम्ही जर शनिवारी आणि रविवारी लोकलचा प्रवास करणार असाल…
Ahmednagar Railway Station Name Changed: राज्याच्या गृह मंत्रालयाने परिपत्रक काढून अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे केल्याची घोषणा केली आहे.
बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार असून, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
भारतीय रेल्वे नेटवर्क हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे, जे भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत चालते. देशात ७ हजाराहून अधिक रेल्वे स्टेशन आहेत.…
रेल्वे बोगी कारखान्यासाठी स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील आयटीआय आणि पॉलिटेक्निक संस्थांमध्ये आवश्यक ट्रेड्स सुरू करून युवकांना प्रशिक्षण द्यावे, असे फडणवीस म्हणाले.
भारतीय रेल्वेने सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी एक नवीन "राउंड ट्रिप पॅकेज" सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत, दोन्ही तिकिटे एकत्र बुक केल्यास २०% सूट मिळू शकते.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी प्रकरणात १८ जणांना जीव गमवावा लागला. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले. दरम्यान रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी का झाली? आता याचे कारण समोर आले आहे.
२००४ ते २०१४ या काळात एकूण १,७११ रेल्वे अपघात झाले. म्हणजेच वार्षिक सरासरी १७१ अपघात झाले, जे आता विक्रमी नीचांकी पातळीवर आले आहेत, अशी माहिती संसदेत देण्यात आली.
रेल्वे कंपनी आरव्हीएनएलच्या स्टॉक हा ३९१.३५ रुपयांवर थोड्या वाढीसह बंद झाला. आता कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. आता सोमवारी, गुंतवणूकदारांचे लक्ष या रेल्वे कंपनीच्या स्टॉकवर असेल.
Santacruz Chembur Link Road: बईतील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड एक्सटेन्शनचे काम पूर्ण झाले आहे. एमएमआरडीएने लोड टेस्टची प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे. पुलावर माहिती बोर्ड आणि रंगकामाचे काम सुरू आहे, जे…
एक महिलेच्या प्रतापामुळे बेंगळुरू-हैदराबाद रेल्वे मध्येच थांबवावी लागली. तिने रेल्वे ट्रॅकवरच कार दामटली. महिलेच्या या कारनामामुळे एकच खळबळ उडाली. अनेक लांबपल्ल्याच्या रेल्वे सेवेवर त्याचा परिणाम झाला.
हाय स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीमच्या (ईटीसीएस) दुसऱ्या पातळीवरील सिग्नल यंत्रणा उभारणे आणि ट्रेन नियंत्रण तंत्रज्ञानाचा आराखडा तयार करुन कार्यान्वित करण्यात येणार आहे.
प्रवासासाठी अनेकांची पहिली पसंती ही रेल्वे असते. हा एक स्वस्त आणि वेगवान प्रवासाचा मार्ग आहे. लांब पल्ल्याचा प्रवास कमीत कमी वेळेत आणि कमी पैशात कापायचा असेल तर रेल्वे एक उत्तम…
Mumbai train accident : मुंब्रा ते ठाणे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर नऊ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.