भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. अॅडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर १७७ धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू खेळाडू एलीस पेरीने ऑस्ट्रेलियन संघासाठी ३५० सामने इतिहास घडवला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील दूसरा सामना १९ फेब्रुवारी कॅनबेरा येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघाचा १९ धावांनी…
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. या मालिकेतील दूसरा सामना कॅनबेरा येथे खेळला जाणार आहे. सामन्यात विजय मिळवून भारत…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना भारताने ४६ धावांनी जिंकला. या सामन्यात अर्शदीप सिंगने ५ विकेट्स घेतल्या, त्री देखील त्याच्या नावे नकोसा विक्रम रचला गेला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात शिवम दुबेने स्फोटक खेळी केली. त्यामुळे आता त्याची आणि हार्दिक पंड्याची तुलना केली जात…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून ५० धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने नकोसा विक्रम रचला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताला ५० धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताच्या पराभवाला चार खेळाडू कारणीभूत ठरले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडने भारताचा ५० धावांनी पराभव केला. भारत डाव १८.४ षटकातच गारद झाला.
माजी टेनिस दिग्गज सानिया मिर्झाच्या "सर्व्हिंग इट अप विथ सानिया" या यूट्यूब शोमध्ये झालेल्या संभाषणादरम्यान टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने त्याच्या भूतकाळच्या आठवणी जाग्या केल्या.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना आज विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या टिम सेफर्टने २५ चेंडूत अर्धशतक ठोकले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. य मालिकेत भारतीय फलंदाज चांगली कामगिरी करत असून न्यूझीलंड संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक जेकब ओराम यांनी भारतीय फलंदाजांना रोखावे लागेल असे…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना बुधवारी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघ दमदार कामगिरी कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा टी-२० सामना बुधवारी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला विक्रम करण्याची…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू असून पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील ३ सामने खेळवून झाले आहेत. आता दोन सामने बाकी असून या मालिकेतून तिलक वर्मा बाहेर पडला…
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बनमध्ये पहिला सामना खेळणार आहे. भारताचा येथेही रेकॉर्ड चांगला राहिला आहे. टीम इंडियाने आपला पहिला टी-२० सामना सप्टेंबर २००७ मध्ये डर्बनमध्ये खेळला होता.
भारताचा सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळत असलेल्या संघामधल्या २ खेळाडूंना अजुनपर्यत संघी मिळाली नाही त्यामुळे आजच्या सामन्यांमध्ये भारताच्या संघामध्ये या दोन खेळाडूंना संधी मिळू शकते.
ग्लेन मॅक्सवेलने जवळपास एकहाती ऑस्ट्रेलियाकडून विलक्षण धावांचा पाठलाग करताना पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा पाच गडी राखून पराभव केला.