भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू असून पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील ३ सामने खेळवून झाले आहेत. आता दोन सामने बाकी असून या मालिकेतून तिलक वर्मा बाहेर पडला…
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बनमध्ये पहिला सामना खेळणार आहे. भारताचा येथेही रेकॉर्ड चांगला राहिला आहे. टीम इंडियाने आपला पहिला टी-२० सामना सप्टेंबर २००७ मध्ये डर्बनमध्ये खेळला होता.
भारताचा सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळत असलेल्या संघामधल्या २ खेळाडूंना अजुनपर्यत संघी मिळाली नाही त्यामुळे आजच्या सामन्यांमध्ये भारताच्या संघामध्ये या दोन खेळाडूंना संधी मिळू शकते.
ग्लेन मॅक्सवेलने जवळपास एकहाती ऑस्ट्रेलियाकडून विलक्षण धावांचा पाठलाग करताना पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा पाच गडी राखून पराभव केला.