आ. मंदा म्हात्रे यांचा ड्रीम प्रोजेक्ट सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रकल्प अडचणीत आला आहे. महापौरांच्या मान्यतेने थेट सीबीडी बेलापूर येथे होणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रस्ताव रद्द करण्याचा निवेदन देणार आहेत.
ठाणे पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार फिल्डिंग लागली असून त्यासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी ठाणे महापालिकेची महासभा आयोजित केली आहे. वाचा…
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत एमआयएमच्या (AIMIM) सहर शेख यांनी विजय मिळवला. मात्र, विजयानंतर सहर शेख यांनी दिलेल्या एका वादग्रस्त आव्हानामुळे आता मुंब्र्यात नवा वाद उफाळून आला.
Sahar Sheikh News: ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्र्यातून विजयी झालेल्या एमआयएमच्या सहर शेख यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 'मुंब्रा हिरवा करू' या त्यांच्या विधानामुळे राजकीय वाद पेटला.
Sahar Shaikh: ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्र्यात एआयएमआयएमने मोठी मुसंडी मारली आहे. नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाडांच्या गडाला सुरुंग लावत संपूर्ण मुंब्रा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. झोपडपट्टीमुक्त ठाणे आणि २६० मीटर उंच भव्य व्ह्यूइंग टॉवरसह शहराच्या कायापालटाचे मोठे आश्वासन देण्यात आले आहे.
ठाणे महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला भगदाड पाडण्यात आले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही जलवाहिनी फुटली होती.
खड्ड्यांमुळे सतत होणारे अपघात आणि त्यासाठी जबाबदार अधिकारी टाळाटाळ पाहून न्यायालयाने हस्तक्षेप केला. प्रत्येक नगरपालिकेत विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये भाजपची आढावा बैठक पार पडली. यामुळे एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठी भाजपनेच जाळे टाकले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली.
कोरोना काळात असे अनेक कर्मचारी आहेत, ज्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपले काम केले, त्यांना आता ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आढावा बैठक घेतली, ज्यात त्यांनी थेट सांगितले की अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
ठाणे महापालिकेतील सेवा निवृत्त, स्वेच्छानिवृत्त तसेच दिवंगत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. नेमकं घडलं काय? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
पावसाळ्यात मुंबई आणि तिच्या लगतच्या जिल्ह्याना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यातीलच एक मोठी समस्या म्हणजे ठिकठिकाणी पाणी भरणे. हीच समस्या टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे.