आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व जलसंपदा, आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या NITI AAYC मुख्य क्षेत्रांवर विशेष भर देणारा हा कार्यक्रम स्पर्धात्मक व सहकारात्मक संघराज्यावर आधारित आहे.
परभणीमध्ये निकाल लागल्यानंतर कुण्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि उबाठा हे पक्ष या निवडणुकीत स्वतंत्र लढले.
सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबाचा पराभवातून घराणेशाहीच्या राजकारणाच्या विरोधात मतदान केले आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीतही असाच ट्रेंड दिसून आला होता, जिथे भाजपच्या घराणेशाही राजवटीला जनतेने नाकारले होते.
महापौर व उपमहापौर पदासाठी ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान नामनिर्देशनपत्र वितरित करण्यात आले. या मुदत्तीत २२ उमेदवारांना ५० नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले.
परभणी महापालिका निवडणुकीमध्ये जोरदार राजकीय हालचालींना वेग आला आहे. अर्ज छाननीमध्ये २१ उमेदवार बाद झाल्यानंतर १ व २ जानेवारी या दोन दिवसांत १९७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
मराठवाडा विभागातील कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त व अधिक उत्पादनक्षम बाजरीच्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून त्यातून उत्पादन व उत्पन्न वाढीस मोठा लाभ होणार आहे, या वाणांमुळे उत्पादनक्षमता वाढून शेतकऱ्याचे आर्थिक सक्षमीकर
परभणीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी आपल्या स्वार्थांसाठी युती तोडल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी केले आहे.
नगर परिषदेच्या निकालानंतर से राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी मनपा निवडणुकीमध्ये यश मिळवू असा विश्वास व्यक्त केला.
मानवत नगर परिषदेसाठी शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचार सभेत बोलताना मानवत रोड ते परळी रेल्वेसाठी केंद्रात पाठपुरावा करु, असे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांनी दिले आगे.
केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच नागपूर येथे विशेष भेट घेत विकास आराखडा मांडला यामुळे जांभूळबेट विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
2004 मध्ये झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला.
अजित पवार यांनी एक रुपया विमा या योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला अशा आशयाचे वक्तव्य होते. यानंतर आक्रमक कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्यापुढे चुना फेकला.