धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या गोदावरी नदीचे पात्र कोरडे ठणठणीत झाले आहे. धरणातून पाणाचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे.
मराठवाडा विभागातील कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त व अधिक उत्पादनक्षम बाजरीच्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून त्यातून उत्पादन व उत्पन्न वाढीस मोठा लाभ होणार आहे, या वाणांमुळे उत्पादनक्षमता वाढून शेतकऱ्याचे आर्थिक सक्षमीकर
परभणीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी आपल्या स्वार्थांसाठी युती तोडल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी केले आहे.
नगर परिषदेच्या निकालानंतर से राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी मनपा निवडणुकीमध्ये यश मिळवू असा विश्वास व्यक्त केला.
मानवत नगर परिषदेसाठी शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचार सभेत बोलताना मानवत रोड ते परळी रेल्वेसाठी केंद्रात पाठपुरावा करु, असे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांनी दिले आगे.
केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच नागपूर येथे विशेष भेट घेत विकास आराखडा मांडला यामुळे जांभूळबेट विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
2004 मध्ये झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला.
अजित पवार यांनी एक रुपया विमा या योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला अशा आशयाचे वक्तव्य होते. यानंतर आक्रमक कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्यापुढे चुना फेकला.
विदर्भातील नऊ जिल्ह्यांचे सोमवारी तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आले. धुळे शहरामध्ये सोमवारी देखील उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसून आला. धुळ्यामध्ये 42.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असून या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचे आता पुढे आले आहे.
गंगाखेड आगराची बस सकाळी 8 वाजता अहमदपूर (जि.लातूर) येथे फेरी मारते. सकाळी गंगाखेड बसस्थानकातील तसेच या मार्गावर थांबा असलेल्या गावातील प्रवाशी घेऊन सुखरूप अहमदपूरला पोहचली.
परभणीतील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी परभणीत वंचित बहुजन आघाडीकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.