पुणे : शंकरांनी स्वत: सगळं विष पिऊन मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्र प्रकाशात म्हणजेच त्या पौर्णिमा रात्री शंकराचे गुणगान गायले गेले, म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. या रात्री जो कोणी भगवान शंकराची आराधना करेल त्याच्यावर ते नेहमी कृपादृष्टी ठेवतात असा समज आहे म्हणूनच या दिवशी लोक शंकर...
दोन वर्षानंतर मंदीर सुरू झाल्याने भक्तांच्यामध्ये मोठा उत्साह असल्याचं चित्र तिथं पाहायला मिळतंय. यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले भाविकांमध्ये मोठा उत्साह असुन भिमाशंकरला आजपासुन भक्तीचा महासागर ओसांडुन वाहतोय भक्तीमय वातावरणात सुरु झालेली आहे.
अंबरनाथच्या 962 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोनामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीला मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
मध्यप्रदेशातील उज्जैन येथे महाकालेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. महाकाल मंदिरात दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येतात. महाकाल मंदिर दरबारातून कोणीही रिकाम्या हाताने परत गेले नाही, येथे सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा अख्यायिका आहे(Mahakaleshwar at Ujjain with one of...
या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा पद्मजातीचा वृक्षही आहे. संपूर्ण वनक्षेत्रात हे झाड इतरत्र कुठेही आढळत नाही. प्राचीन ग्रंथानुसार ऋषीमुनी पद्म वृक्षाच्या सान्निध्यात तपश्चर्या करत असत. त्यामुळे, केरझिरा क्षेत्राचे पौराणिक आणि धार्मिक महत्त्व अधिक असल्याचे मानले जाते.
तब्बल १८७ वर्षांनंतर काशी विश्वनाथ मंदिरामध्ये (Kashi Vishwanath Temple) सोन्याचा पत्रा मढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी या गोष्टीची खूप स्तुती केली.
यंदाच्या वर्षी मध्य प्रदेशात महाशिवरात्री अतिशय खास पद्धतीने साजरी केली जाणार आहे. यावेळी उज्जैनमध्ये २१ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. जाणून घ्या यावेळी हा भव्य कार्यक्रम कसा असणार आहे.
आयुर्वेदात फळांशी संबंधित दोन गोष्टींना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. प्रथम, फळे सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत. दुसरे म्हणजे, फळांचे सेवन अन्नासोबत करू नका.
दुर्गा प्रसाद पांडेय (Durga Prasad Pandey) हे पर्यावरणप्रेमी आहेत. दुर्गा प्रसाद पांडेय गेल्या १५ वर्षांपासून देशात विशेषत: दिल्ली एनसीआरमध्ये बेलाची झाडं लावत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत दिड लाखापेक्षा जास्त झाडं लावली आहेत. यामध्ये १ लाख १८ हजार फक्त बेलाची रोपं आहेत.
शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे. तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत, त्या सर्वांचे मूळ बिल्व पत्रात असल्याची मान्यता आहे. शिवपूजनात बिल्व पत्राचा वापर केल्यास शंकराची विशेष कृपा होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. परंतु बेलाचे प...
माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात,भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. तुम्हीही शिव...
शिवपुराणात महाशिवरात्रीला शिवलिंगापासून सृष्टीची सुरुवात झाली असे लिहिले आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि ब्रह्माजींनी सर्वप्रथम शिवलिंगाची पूजा केली. तेव्हापासून प्रत्येक युगात भगवान शंकराची महापूजा करण्याची आणि या तिथीला उपवास करण्याची परंपरा आहे.