रायगड जिल्ह्यातील कोरळवाडी आदिवासी वाडीत पाणीपुरवठा योजनेच्या विलंबामुळे स्थानिक नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत काही महत्त्वाची पावले घेतली आहेत.
केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रतीक्षा करत आहेत. या शिफारशी पुढील 18–20 महिन्यांत लागू होण्याची अपेक्षा आहे. त्याआधी विविध कर्मचारी संघटना आपल्या मागण्या आयोगाकडे सादर करत आहेत.
मार्चमध्ये गुढीपाडवा, होळी आणि ईद हे सण येतात. याआधी महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली आहे आणि कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Kolhapur शहरात घंटागाडीमार्फत दारोदार कचरा संकलन होत असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. स्कॅनर प्रणाली लागू करूनही काही कर्मचाऱ्यांनी केवळ चार दिवस स्कॅन केल्याचे नाटक केल्याची तक्रार…
भारत सरकारची 'बढना है तो यहाँ जुड़ना है' मोहीम ही तरुणांना स्किल इंडिया डिजिटल हबशी जोडून डिजिटल युगासाठी तयार करण्याचा एक उपक्रम आहे. तुम्हाला नोकरी जाण्याची भीती राहणार नाही, नक्की…
येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकऱ्यांच्या जमिनी १९८५ मध्ये बंधाऱ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या. पण वाढीव मोबदल्यासाठी त्यांना तब्बल 4 दशकांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे.प्रशासनाने अजूनही रक्कम दिलेली नाही.
NIA ने 2026 साठी इन्स्पेक्टर ते हेड कॉन्स्टेबल अशा 88 पदांची भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असून अंतिम तारीख 21 फेब्रुवारी आहे. पात्र पोलिस व केंद्रीय बलातील कर्मचाऱ्यांना…
खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात मोफत अथवा अत्यल्प खर्चात झाल्याने गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ कलादिग्दर्शक स्थ. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील एन.डी. स्टुडिओची जबाबदारी स्वीकारून तेथे नवोन्मेष उपक्रमांना सुरुवात केली आहे. यात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत.
हिंदुजा ग्रुपच्या मालकीच्या खाजगी इंडसइंड बँकेसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. केंद्र सरकारने SFIO ला बँकेच्या आर्थिक अनियमिततांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. काय आहे प्रकरण?
भारतात घर भाड्याने घेणे म्हणजे पूर्वी अनौपचारिक नियम, विसंगत करार आणि अनपेक्षित अडचणींना सामोरे जाणे असे, परंतु आता भाडे नियमांमध्ये एक मोठा बदल येत आहे. सरकारने नवीन भाडे करार २०२५…
Indian Government Apps: सरकारने विकसित केलेली खालील ७ मोबाईल ॲप्स तुमच्या फोनमध्ये असायलाच हवीत, ज्यांच्या मदतीने तुम्ही घरबसल्या अनेक महत्त्वाच्या सेवांचा लाभ घेऊ शकता.
राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था (NESTS) ने देशभरातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये (EMRS) प्राचार्य, TGT, PGT आणि शिक्षकेतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
मराठवाड्यात लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर फसवे अर्ज सापडले. वयाच्या मर्यादेचा भंग आणि एकाच घरातील अनेक लाभार्थी यामुळे १,२४,९३७ महिलांचे अर्ज बाद झाले. अर्ज बाद झालेल्या महिलांच्या खात्यात यापुढे पैसे…
या आठवड्यात मात्र देशभरात २५ हजार जागा वेगवेगळ्या विभागात निघाल्या आहेत. यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यांची शैक्षणिक पात्रता आणि परीक्षांचे टप्पे पार करून नोकरी मिळवता येईल.
आयुष्मान वय वंदना कार्ड ही भारत सरकारने ७० वर्षे आणि त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली योजना आहे. कार्ड मिळविण्यासाठी, आयुष्मान अॅप डाउनलोड करा आणि आधार कार्ड तपशीलांसह नोंदणी करा.
सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या ईच्छुकांसाठी मोठी बातमी. ऑइल इंडिया लिमिटेडने १०० हुन अधिक पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. कंपनीने ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी साठी भरतीची घोषणा केली…
राजस्थानमधील 2.80 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ थांबली. संपत्तीचा तपशील ऑनलाइन सादर न केल्याने सरकारची कठोर कारवाई. वाचा या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवर कसा परिणाम झाला आणि पुढे काय घडणार आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान 'कमवा आणि शिका' या योजनेबद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून या योजनेसाठी लागणाऱ्या निधीचा पाठपुरावा राज्य सरकारकडे केला आहे.