PPF हा भारतीयांसाठी एक लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्याय आहे. ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक लॉन्ग-टर्म सेविंग स्कीम आहे. यामध्ये तुम्ही दरवर्षी किमान ५०० रुपयांपासून ते कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक…
इंधन निर्यातीवर अनपेक्षित नफ्यावर कर लावल्यानंतर, देशांतर्गत इंधन विक्रीतील नुकसानीची भरपाई करण्यासाठी भारताने रिफायनरी मार्जिनवर मर्यादा घातली आहे. पश्चिम आशियातील युद्धाचे दोन दीर्घकालीन परिणाम झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्यात आलेल्या सुमारे ७५ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
छत्रपती संभाजीनगरातील मनपा शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल ८६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
भारतातही LPG चा तुटवडा जाणवत असताना मोदी सरकारने LPG उत्पादन वाढवलं आणि आयातीत विविधता आणत वेगवेगळ्या उपाययोजना करत परिस्थिती अधिक बिघडण्यापासून रोखली आहे. आताही या परिस्थितीवर आणखी एक उपाय सरकारने…
महाराष्ट्र सरकारने ई-वाहन धोरण २०२५ अंतर्गत कंपन्या व सार्वजनिक वाहतूक उपक्रमांना कोट्यवधींचे अनुदान मंजूर करून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना दिली आहे.
नवीन आर्थिक वर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी, ग्राहकांना महागाईच्या ट्रिपल अटॅक सहन करावा लागत आहे. सुरुवातीला व्यावसायिक LPG आणि नंतर ATF च्या किमतींमध्ये वाढ झाली आणि आता त्यानंतर पेट्रोल डिझेलच्या जोरदार…
MPSC मार्फत 2026 साठी 571 पदांची भरती जाहीर झाली आहे. वैद्यकीय, विधी आणि प्रशासकीय पदांचा समावेश असून इच्छुक उमेदवारांनी 9 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. निवड झालेल्यांना 44,900 ते 2.11 लाखांपर्यंत…
एकीकडे जग बदलत चाललं आहे तसतसं फक्त शस्त्रांचं प्रशिक्षण पुरेसं नाही तर बदलत्या प्रगत तंत्रज्ञानाची जोड असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञानाची ताकद ही लष्करी सामर्थ्याइतकीच महत्त्वाची बनली आहे.
Dharashiv News: सामाजिक न्याय विभागाच्या उपयुक्तांच्या कक्षाच्या नूतनीकरणावर लाखो रुपयांचा खर्च करून अवघ्या दोन वर्षांत दुसऱ्यांदा काम हाती घेतल्याचे समोर आले आहे.यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तलासरी तालुक्यातील एका महत्त्वाच्या मार्गावरील रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे आता प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
रायगड जिल्ह्यातील कोरळवाडी आदिवासी वाडीत पाणीपुरवठा योजनेच्या विलंबामुळे स्थानिक नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत काही महत्त्वाची पावले घेतली आहेत.
केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रतीक्षा करत आहेत. या शिफारशी पुढील 18–20 महिन्यांत लागू होण्याची अपेक्षा आहे. त्याआधी विविध कर्मचारी संघटना आपल्या मागण्या आयोगाकडे सादर करत आहेत.
मार्चमध्ये गुढीपाडवा, होळी आणि ईद हे सण येतात. याआधी महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली आहे आणि कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Kolhapur शहरात घंटागाडीमार्फत दारोदार कचरा संकलन होत असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. स्कॅनर प्रणाली लागू करूनही काही कर्मचाऱ्यांनी केवळ चार दिवस स्कॅन केल्याचे नाटक केल्याची तक्रार…
भारत सरकारची 'बढना है तो यहाँ जुड़ना है' मोहीम ही तरुणांना स्किल इंडिया डिजिटल हबशी जोडून डिजिटल युगासाठी तयार करण्याचा एक उपक्रम आहे. तुम्हाला नोकरी जाण्याची भीती राहणार नाही, नक्की…
येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकऱ्यांच्या जमिनी १९८५ मध्ये बंधाऱ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या. पण वाढीव मोबदल्यासाठी त्यांना तब्बल 4 दशकांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे.प्रशासनाने अजूनही रक्कम दिलेली नाही.
NIA ने 2026 साठी इन्स्पेक्टर ते हेड कॉन्स्टेबल अशा 88 पदांची भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असून अंतिम तारीख 21 फेब्रुवारी आहे. पात्र पोलिस व केंद्रीय बलातील कर्मचाऱ्यांना…
खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात मोफत अथवा अत्यल्प खर्चात झाल्याने गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.