आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी सामना अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत.
IND vs NZ Head to Head: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात भारत सलग…
IND vs NZ ऐतिहासिक सामन्यापूर्वी एका भव्य 'क्लोजिंग सेरेमनी'चे आयोजन करण्यात आले असून, जागतिक स्तरावरील yue पॉप सुपरस्टार रिकी मार्टिन आपल्या गायनाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकतीच पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने ४-१ अशी बाजी मारली. या मालिकेतील कामगिरी भारतासाठी आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी रंगीत तालिम ठरली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना भारताने ४६ धावांनी जिंकला. या सामन्यात अर्शदीप सिंगने ५ विकेट्स घेतल्या, त्री देखील त्याच्या नावे नकोसा विक्रम रचला गेला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली. या मालिकेतील पाचवा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 46 धावांनी पराभव केला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. तिरुवनंतपुरम येथे खेळला जात असलेल्या या मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर २७२ धावांचे लक्ष्य दिले…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा टी-२० सामना तिरुवनंतपुरमध्ये खेळवण्यात येत आहे, या सामन्यात भारतीय फलंदाज इशान किशनने शतक झळकवले आहे.
Indian Cricket Team: सूर्यकुमार यादवने 30 चेंडूत 63 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने केलेल्या खेळीमुळे त्याला आपला सूर गवसला असल्याचे पाहायला मिळत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू असून तिरुवनंतपुरम येथे या मालिकेतील पाचवा आणि शेवटच्या सामन्यात भारताचा स्फोटक फलंदाज इशान किशनने २८ चेंडूत अर्धशतक ठोकले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा आज खेळला जाणार आहे. या सामान्यापूर्वी भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना तिरुवनंतपुरममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला इतिहास रचण्याची संधी आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे, या मालिकेतील चौथा सामना आज तिरुवनंतपुरम येथे खेळला जाणार असून हा सामन्यात भारताची नजर ४-१ विजयावर असेल.
सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक उपस्थित होते. कोटकने ईशान किशनच्या दुखापतीबद्दल सकारात्मक माहिती दिली. आजच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल होणार की नाही याकडे सर्वाचे लक्ष.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे खेळला जाणार आहे. या सामान्यापूर्वी संघातील खेळाडूंनी श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली.
न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर भारताविरुद्ध आपल्या चेंडूने नेहमी कहर करत असतो. त्याने आपल्या गोलंदाजीने भारताच्या वाट्याचे ५ विजय हिसकावून घेतले आहेत.
चौथ्या टी20 सामन्यात न्यूझीलंड संघाने दिलेल्या २१६ धावांचा पाठलाग करताना भारताकडून शिवम दुबेने २३ चेंडूत ६५ धावा केल्या होत्या. यावर दुबेने सुधारित मानसिकतेनेच एक चांगला क्रिकेटपटू बनवण्यास मदत झाल्याचे सांगितले…
महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करताना दिसणार आहेत.
पाचव्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ त्रिवेंद्रममध्ये पोहोचला तेव्हा सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनबद्दल एक विनोदी टिप्पणी केली. सॅमसनचा फॉर्म चर्चेचा विषय बनला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी आयसीसीकडून रँकिंग जाहीर करण्यात आली होती. भारताने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.