२१ जानेवारीपासून भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या पाच सामन्यांची T20 मालिकेसाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर शुभमन गिलवर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली आहे. मालिकेत गिलचे नेतृत्व आणि निर्णय घेण्याची क्षमता अत्यंत कमकुवत असल्याचे दिसून आले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २१ तारेखपासून पाच टी २० सामन्यांची मालिका सुरू होणार, या मालिकेपूर्वीच भारतीय संघाचा भाग असणाऱ्या स्फोटक फलंदाज रिंकू सिंगच्या एका रीलमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय मालिकेमधील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४१ धावांनी पराभव केला. या पराभवाने अजिंक्य रहाणेकडून नराजी व्यक्त करण्यात आली.
आता घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेतही भारताचा पराभव झाला. यामुळे भारतीय चाहत्यांचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर राग आला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर टीका होत आहे..
माजी निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी सामन्यादरम्यान एका खास क्षणाबद्दल सांगितले जेव्हा न्यूझीलंडच्या खेळाडूंचे पाय थरथर कापू लागले आणि त्यांचा कर्णधारही घाबरला. श्रीकांतने सुरुवात विराट कोहलीची प्रशंसा केली.
न्यूझीलंडचा एक खेळाडू टीम इंडियासाठी सर्वात मोठे आव्हान ठरला. डॅरिल मिशेल, ज्याने तिसऱ्या सामन्यातही शानदार शतक झळकावले. मिशेलने टीम इंडियाला किती त्रास दिला हे विराट कोहलीच्या कृतीतून स्पष्ट होते.
पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या संघाने भारतामध्ये त्यांना घरच्या मैदानावर मालिका जिंकण्यात यश मिळाले आहे. या सामन्यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी पहिल्या दोन ओव्हरमध्ये विकेट घेतली पण त्यानंतर संघ विकेट घेण्यात अपयशी ठरला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४१ धावांनी पराभव केला आहे आणि मालिका २-१ अशी आपल्या…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. इंदूरमध्ये या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने शतक झळकवले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील इंदूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलनंतर ग्लेन फिलिप्सने देखील शतक झळकवले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने सलग दुसरे शतक झळकवले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये सुरू आहे. या सामन्यादरम्यान भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला राग अनावर झाला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी भारताने मैदानावर ससराव केला, दरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात सारे काही आलबेल असल्याचे दिसले…
स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती, ज्यामुळे आयुष बदोनीचा संघात समावेश करण्यात आला. संघात समावेश झाल्यापासून चाहते आणि काही दिग्गज खेळाडूंनी त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आजच्या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे, यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये ठंडिचे वातावरण असल्यामुळे संध्याकाळी गोलंदाजी करण्यासाठी कठिण होते.
भारताचे दोन सर्वात मोठे सुपरस्टार कोहली आणि रोहित यांनी कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यानंतर, हिटमॅन आणि किंग पुढील सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहतील.
शुभमन गिल गेल्या सहा-सात महिन्यांपासून हे अल्कलाइन वॉटर आरओ त्याच्याकडे ठेवत आहे आणि तो त्यातून पाणी पितो. भारतीय कर्णधार त्याच्या आरोग्याबद्दल खूप जागरूक आहे.
तिसरा आणि निर्णायक सामना आज, रविवार, १८ जानेवारी रोजी खेळला जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना इंदूर येथील होळकर स्टेडियमवर खेळला जाईल.