टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सुपर ८ सामन्यांची सुरुवात झाली आहे. सुपर ८ मध्ये २२ फेब्रुवारी रोजी भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असणार आहे. दरम्यान, कर्णधार सूर्याने अभिषेक शर्माच्या फॉर्मवर भाष्य…
टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सुपर ८ सामन्यांची सुरुवात झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याचा खेळपट्टीअहवाल जाणून घेऊया.
क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हाय-व्होल्टेज लढतीचाही समावेश आहे. मैदानावरील शिस्त आणि अचूक निर्णयांसाठी आयसीसीने आपल्या एलिट पॅनेल मधील अनुभवी पंचांची निवड केली आहे.
टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ मध्ये दिमाखात प्रवेश केला असून या स्पर्धेत भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. अभिषेकने त्याच्या फॉर्मवर…
सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने भारतीय संघासाठी चिंता वाढवली आहे. टीम इंडियाने आतापर्यंत त्यांचे सर्व सामने जिंकले असतील, परंतु सुपर 8 पूर्वी त्यांना काही बदल करावे लागतील.
पहिल्या गटामध्ये ग्रुप टाॅपर संघाचा समावेश आहे तर दुसऱ्या गटामध्ये एक सामना गमावलेल्या संघाचा समावेश आहे असे का? यासंदर्भात सविस्तर माहिती सांगणार आहोत. टाॅपर संघ एकाच गटामध्ये येणे हे काही…
भारताच्या सराव सत्रातील फोटो समोर येत आहेत, जे पुढील सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संभाव्य बदल सूचित करतात. संजू सॅमसनचे पुनरागमन होण्याची शक्यता खूप जास्त दिसते.
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ आता सुपर ८ सामने सुरू होणार आहेत. सुपर ८ मध्ये भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार आहे. या संघातील हेड टू…
गट १ मधील संघांनी अपवादात्मकपणे चांगली कामगिरी केली आहे, गट टप्प्यात अव्वल स्थान पटकावले आहे आणि ते उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे, दोन्ही गटांमध्ये तीव्र स्पर्धा होण्याची अपेक्षा आहे.
टी-२० विश्वचषकाची पुढील आवृत्ती २०२८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली खेळवली जाईल. या स्पर्धेसाठी १२ संघांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. तर, उर्वरित ८ संघ प्रादेशिक पात्रता फेरीतून निश्चित केले…
सुपर 8 मध्ये नक्कीच टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिका आव्हान उभे करु शकते. सुपर 8 चे संपूर्ण वेळापत्रक आणि कोणते संघ कोणत्या मैदानावर कोणाविरूद्ध खेळणार आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या T20 विश्वचषक २०२६ स्पर्धेपूर्वी सर्व संघ सराव सामने खेळवण्यात येणार आहेत. आज ४ फेब्रुवारी रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सराव सामन्यात आमनेसामने येणार आहेत.
टी-२० विश्वचषकापूर्वी, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला एकमेव सराव सामना खेळणार आहे. हा सामना ४ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. या स्पर्धेसाठी सराव सामन्यांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.
क्रिकेट साउथ आफ्रिकेने २२ जानेवारी रोजी एक मोठी घोषणा केली, ज्यामध्ये त्यांच्या संघात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले. टोनी डी जियोर्गी आणि डोनोव्हन फरेरा भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या विश्वचषक २०२६…
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकल्यानंतर, टीम इंडिया आता आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ साठी तयारी करत आहे. क्रिकेट साउथ आफ्रिकेने आता या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका…
भारत १९ वर्षांखालील आणि दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत शेवटचा सामना जिंकून भारताने दक्षिण आफ्रिकेला मालिकेत ३-० असे पराभूत केले.
भारत १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार वैभव सूर्यवंशीने बुधवारी (७ जानेवारी) दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या युवा एकदिवसीय सामन्यात ६३ चेंडूत शतक झळकवले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०२५ या वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार टेम्बा बावुमा यांच्याकडे देण्यात आले आहे.
भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विकेटकिपर रिषभ पंत यांनी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारावर वादग्रस्त टिपणी केली होती. यावर आता कर्णधार टेम्बा बावुमा याची पहिली प्रतिक्रिया सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.