Nashik News :त्र्यंबकरोड ते मुंबई रस्ता जोडला जाणार असल्याने नंदीनी नदीच्या एका बाजुला वसलेल्या मिलींद नगरमधील घरांचा अडथळा निर्माण झाला होता. अनेक वर्षांपासून येथे वस्ती असल्याने त्यांना हटविण्याची मोठी जोखीम…
व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने प्रेमी युगुलांमध्ये लाल गुलाब खूप लोकप्रिय आहे. कारण तो प्रेमाचे प्रतीक मानला जातो. मात्र हेच गुलाब आता महाग झाल्याचं पाहायला मिळत आहे.व्हॅलेंटाईन डेसाठी प्रेमी युगुलांकडून गुलाबाच्या…
water Issue : उन्हाळ्यात गावांना पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता आहे. कारण अनियमित पाऊस, वाढते तापमान, भूजल पातळी खालावणे आणि पाण्याचा अपव्यय ही मुख्य कारणे आहेत. ज्यामुळे महिला व मुलींना…
शासकीय दवाखान्यांमध्ये कालबाह्य औषधांचा वापर केला जात नाही; त्यासाठी कडक नियम आहेत, ज्यात ती वेगळ्या ठिकाणी ठेवून, नोंद ठेवून बायोमेडिकल वेस्ट म्हणून विल्हेवाट लावणे किंवा पुरवठादाराला परत पाठवणे समाविष्ट आहे.
कधी बलात्कार, कधी हत्या तर कधी चोरी प्रकरण, ही गुन्हेगारी कधी संपुष्टात येणार? महिला कधी सुरक्षित राहणार, असं अनेक प्रश्न उपस्थित होत असताना नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक आकडेवारी समोर आली.
नाशिकमध्ये किन्नर गद्दीपतींसह दोघांवर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप झाला आहे. युवकाच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नाशिक शहरात सुमारे अडीच लाखाहून अधिक नळ धारक असून, त्यांच्याकडे सुमारे ७५ कोटी रूपयांची पाणीपट्टी थकली आहे. दरवर्षी महापालिकेकडून नळधारकांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले जाते.
नाशिकमधील काही भागात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीवघेणा प्रवास ठरत आहे. या भागात वारंवार अपघात घडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दूर्लक्ष होत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे चारचाकीसह दुचाकी वाहणाच नुकसान होत आहे.
शिवसेना आणि MIM नेत्यांनी या विषयावर मौन बाळगले आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी कट्टर मुस्लिम पक्ष आणि हिंदुत्ववादी शिवसेना पक्ष एकत्र येण्याचे संकेत आहेत.
जानेवारी महिन्या रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी दोन हजार २८५ केसेस करण्यात आल्यात. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरातील पायाभूत सुविधांच्या कामांनी गती पकडण्यास सुरूवात केली आहे.
Maharashtra Politics: राज्यातील 29 महापालिकांची निवडणूक होऊन आणि निकाल लागून जवळपास 2 आठवडे उलटलेत. राज्यातील सर्वांच लक्ष वेधणार मुंबई महापालिकेची निवडणूकही यंदा खूपच चुरशीची ठरली होती.
नाशिक जिल्ह्यातील गावात उपसरपंच जयराम पवार याने दारूच्या नशेत झोपेत असलेल्या पत्नी जिजाबाई पवार यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. घटनेनंतर आरोपीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
नाशिक शहरातील द्वारका येथे ३० रस्त्यांची व ४ अडाणपुलाची विकास कार्म, दुरुस्ती, रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.
नाशिकमधील द्वारका चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठ्या वाहनांसह एसटी बसेससह सिटी लिंक बसेसलाही नो एंट्री करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. यामागाचं नेमकं कारण काय जाणून घ्या...
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त...
प्रजासत्ताक दिनी मालेगावमध्ये तिरंगी फुगे घेताना नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह पाच जण गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
नाशिक शहरातील २९ रस्त्यांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याने तत्पुर्वी या रस्त्याच्या खालून पाणी पुरवठा, मलनिस्सरण, ओएफसी केबल, सीसीटीव्ही कॅमेरे, गॅस पाईपलाईनची कामे केली जाणार आहेत.
Nashik News: राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) भाषण करत असताना, वन विभागाच्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी थेट त्यांच्यासमोर जात जाब विचारला. "भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का…