उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाला भेट देऊन सर्व डिपार्टमेंट्स आणि विद्यार्थीकक्षांचे निरीक्षण केले.
रायगड जिलह्यातील दिवेआगर (ता.श्रीवर्धन) येथे होणाऱ्या प्रस्तावित सुपारी संशोधन केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची सुपारीची रोपे मिळून या भागाला त्याचा चांगला फायदा होईल, असे मंत्री भरणे म्हणाले.
फिट इंडिया मोहिमे अंतर्गत, आमली पदार्थ विरोधी संदेश देण्या करिता रायगड जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने कर्जत खालापूर तालुक्यातील नांगुर्ले फाटा ते अंजरून पर्यंत फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह स्पर्धेचे चे…
Raigad Boat Accident News : रायगड समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची घटना घडली होती. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता करंजा रिप्स येथे ही घटना घडली. दरम्यान ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याचे…
नेरळ स्थानकाचं आत्याधुनिक सेवा सुविधांनी सुशोभिकरण केलं गेलं आहे. मात्र याचबरोबर सुरक्षेचा प्रश्न अद्यापही अस्पष्ट आहे. त्यामुळे रेल्वे मंडळाने याबाबत योग्य ती सुरक्षा योजना राबवावी असं अशी मागणी नेरळमधील प्रवशांची…
भारताचा 97 वा स्वातंत्र्यदिन आज रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा होत आहे. यानिमित्ताने अलिबाग येथील पोलिस परेड मैदानावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार…
पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य त्या वेळी निर्णय घेतील. रायगड आणि नाशिक जिल्ह्यावर अन्याय होणार नाही आणि निधीची कमतरता होणार नाही याची काळजी तिन्ही नेते घेतील.
रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात ३१ जुलैला हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात एकटे असलेल्या ७२ वर्षीय वृद्धाचा गळा चिरून डोक्यात लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या केली.
रायगड जिल्ह्यात गेल्या एक वर्षात फक्त १९ पुरुषांनीच नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. याच कालावधीत ५८२० महिलांनी शस्त्रक्रिया करून घेतली आहे. पुरुष नसबंदीचे हे प्रमाण केवळ…
खाड्यांमधून खारं पाणी शेतीमध्ये घुसल्याने भातशेतीसह मच्छीपालनही बाधित झाले आहे. ही समस्या केवळ शहापूरपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील खाडी किनाऱ्यावरील गावांमध्ये अशीच परिस्थिती आहे.
पावसाळी पर्यटनाने माणगांव तालुक्यात पुन्हा एक बळी घेतला असून महाराष्ट्रातला यंदाचा सहावा बळी आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमचे अतिशय जोखिमेचे रिकव्हरी ऑपरेशन आहे.
कर्जत तालुक्यातील राज्यमार्ग रस्त्यावर पुलाचा पाया हा खचला असल्याची माहिती काही स्थानिक लोकांना मिळाली.त्यानंतर स्थानिक रहिवाशी आणि नेरळ पोलीस यांनी प्रसंगावधान राखल्याने अनेकांचे प्राण वाचले.
आज रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल या खोपोली पोलीस थान्याला भेट द्यायला आल्या होत्या. त्यावेळी हस्तगत केलेले 48 मोबाईल एस पी आंचल दलाल यांच्या हस्ते मूळ मालकाना सुपूर्द करण्यात…
कुंडलिका समुद्र मार्गे प्रवास करताना रेवदंडा पुलानजीक बुडालेली बार्ज बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गेले काही वर्षापासून बुडालेली बार्ज समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली नव्हती.
आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांमध्ये पक्ष प्रवेशाची चढाओढ पाहायला मिळत आहे. याचापार्श्वभूमी भाजपाच्या नेत्याने शिंदेगटात प्रवेश केला आहे.