रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मान मिळाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदाबाबत मोठा दावा केला. तर आमदार अनिकेत तटकरे यांनी अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेमंडळी घेतील, असे स्पष्ट…
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील विकासकामांसह अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचा मुद्दा चांगलाच गाजला. नगरसेवकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर तातडीने आणि सरसकट कारवाई करण्याची मागणी केली.
Matheran Charlotte Lake: माथेरानमधील शारलोट लेकमधील गाळ काढण्याच्या कामावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. लेकमधून 1000 ब्रास माती काढल्याचे बिल अदा करण्यात आले, मात्र ही माती नेमकी कुठे आहे,…
रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती, पावसाचे प्रमाण, धोकादायक गावांचे स्थलांतर आणि प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. 13 ऑगस्ट 2026 रोजीच्या नैसर्गिक आपत्ती अहवालातील आकडेवारीच्या आधारे या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे…
उरणमधील नवीन शेवा आणि हनुमान कोळीवाडा गावकऱ्यांनी हक्काच्या पुनर्वसन जमिनीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी दोन्ही गावांनी एकत्र येत आता आरपारच्या लढ्याचा इशारा…
Alibag ST Bus: अलिबाग आगारातून धावणाऱ्या एसटी बसच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे ₹2 स्वच्छता अधिभार घेतला जात असतानाही बसच्या अस्वच्छ अवस्थेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. गोगावले यांनी आजच आपले नाव जाहीर होईल आणि १५ ऑगस्टला आपणच ध्वजारोहण…
अलीकडेच सोशल मीडियावर शालेय विद्यार्थींनींचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये या विद्यार्थीनींनी कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आवाज उठवला होता. विद्यार्थीनींच्या या व्हायरल व्हिडीओनंतर रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू…
रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडून लोकप्रतिनिधी निवडून आले असले तरी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य नियुक्त्या अद्याप रखडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकास निधीचे नियोजन आणि वाटप कोणत्या पद्धतीने…
श्रीवर्धन शहरातील वाणी आळी बाजारपेठ परिसरातील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. व्यापारी, बाधित व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांनी बैठक घेऊन या निर्णयाला विरोध करत प्रशासनासमोर आपली भूमिका स्पष्ट…
महाड विधानसभा मतदारसंघातील गणेशभक्तांसाठी सोमनाथ ओझर्डे यांनी १२ आणि १३ सप्टेंबरला मोफत बससेवा सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नालासोपारा येथून बस सोडून यंदा सुमारे १० हजार…
कर्जत तालुक्यातील वाढत्या फार्म हाऊस पर्यटनाला चालना देण्यासाठी ओला-उबर सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या पर्यटकांना कर्जतमध्ये सोडण्याची सुविधा असली तरी परतीच्या प्रवासासाठी वाहन उपलब्ध होत नसल्याने…
Neral News: नेरळ ग्रामपंचायतीच्या १६व्या वित्त आयोगाच्या आराखड्याला ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. १५व्या वित्त आयोगातून झालेल्या कामांची माहिती आधी सादर करा, त्यानंतरच नव्या आराखड्याला मंजुरी देऊ, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
Devendra Fadnavis: तिसऱ्या मुंबई (मुंबई 3.0) प्रकल्पाच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे मोठी चालना मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांवर जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प…
काही महिन्यांपूर्वी ३० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचलेली कोथिंबीर आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहे. महाडच्या भाजी बाजारात आवक वाढल्याने कोथिंबिरीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाड नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासह इमारतीतील बहुतांश CCTV कॅमेरे बंद असल्याची बाब समोर आल्याने प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर सवाल उपस्थित होत आहेत.
रायगड हॉपिस्टलमध्ये नेरळ जवळील धामोते गावातील 56 वर्षीय रुग्णाला पक्षाघातचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना रक्तदाब वाढण्याचे प्रमाण कायम असून सुद्धा डॉक्टरांच्या मेहनतीमुळे…
Karjat News: कर्जत तालुक्यातील शिंगढोळ गावात खराब झालेल्या रोहित्रामुळे दीड महिन्यांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित होता. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रामदास घरत यांच्या पाठपुराव्यानंतर पनवेलहून नवीन रोहित्र आणून महावितरणने तातडीने बसवले…
महाडच्या क्रीडाप्रेमींसाठी आधुनिक आणि सुरक्षित क्रीडा सुविधेची मोठी भेट मिळाली आहे. शहरात प्रथमच अत्याधुनिक इनडोअर टर्फ सुरू झाल्याने युवक, महिला आणि बालकांना वर्षभर दर्जेदार वातावरणात खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. यामुळे पोलादपूर-वाई मार्गावरील आंबेनळी घाट धोकादायक बनला आहे. प्रशासनाने अवजड वाहनांसाठी ३१ जुलैपर्यंत मार्ग बंद ठेवला होता. मात्र आता सोशल मीडियावर घाट सुरू…