Rain Alert Update: रायगड जिल्ह्यात हवामान विभागाचा (IMD) अतिवृष्टीचा इशारा! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी २ जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर. अलिबाग, पनवेल, उरणसह कोणत्या भागातील शाळा बंद राहतील? सविस्तर वाचा.
यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे महाड तालुक्यात जून महिन्यात अपेक्षेपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील समाधानकारक पावसामुळे धरणांतील जलसाठा वाढू लागला असून पाणीपुरवठा आणि शेतीबाबत…
रोहा शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाई सुरू झाल्यानंतर काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हेल्मेटला विरोध नसल्याचे सांगत, शहरातील दैनंदिन प्रवासाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेदरकार वाहनचालक आणि ट्रिपल सीट…
महाडमधील काळ नदीच्या पात्रात हजोर मासे मृतावस्थेत आढळले आहेत. यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. उद्योगांकडून विषारी सांडपाणी नदी-नाल्यात सोडण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या सांडपाण्यामुळे माशांचा बळी…
अलिबाग तालुक्यातील भाकरवड-देहेन येथे सुरू असलेले पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने गावाचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला आहे. पर्यायी मार्ग नसल्याने ग्रामस्थ, कामगार, दुग्धव्यवसायिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीला लवकरच पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे, सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात झालेल्या चर्चेनंतर गोगावलेंकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
रायगड जिल्ह्यातील अवचितगडाच्या ६०० फूट खोल दरीतून शिवशंभू प्रतिष्ठानने अत्यंत कठीण परिस्थितीत दोन ऐतिहासिक शिवकालीन तोफांना सुखरूप बाहेर काढले आहे. या थरारक मोहिमेमुळे गडावरील एकूण तोफांची संख्या आता पाच झाली…
कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायतीअंतर्गत साई डोंगर परिसरात टोरंट वीज निर्माण कंपनीचा जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे. या भागातील सुमारे 150 एकर दळी वन जमिनीवर पाली कातकरी वाडी,…
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाडमध्ये रविवारी दमदार पावसाने हजेरी लावली आणि उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांच्या मनातही शेतीकामांबाबत नव्या आशा जागल्या…
नेरळ ग्रामपंचायतीअंतर्गत कोंबलवाडीतील ढाकीचा माळ या आदिवासी वस्तीला ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच नळाचे पाणी मिळाले आहे. 17 जून रोजी ग्रामसभेत आदिवासी ग्रामस्थांनी मोर्चा काढून पाणीपुरवठ्याची मागणी केली होती.
रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात बालके आणि गरोदर मातांसाठीच्या योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका राजा केणी यांनी केला आहे.
Karjat Water Crisis : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील चाहूचीवाडी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाडीतील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्याने आणि जुनी नळपाणी योजना बंद पडल्याने आदिवासी…
रायगडच्या रोहा तालुक्यात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादानंतर प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर त्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून…
रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या चित्रपट किंवा मालिकेच्या चित्रीकरणामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. चित्रीकरणासाठी मोठ्या प्रमाणात कलाकार आणि तांत्रिक कर्मचारी उपस्थित असल्याने रुग्णालय परिसरात गर्दी…
पनवेल येथील पीएमश्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चौथीच्या विद्यार्थिनीने त्यांची मुलाखत घेत आगळावेगळा संवाद साधला.
देशात मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी रायगड जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पाणीटंचाई आणि उकाड्याच्या समस्याही अधिक गंभीर होत आहेत.
पनवेल तालुक्यातील न्हावे गावात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. अनियमित पाणीपुरवठा, कथित पाणीचोरी आणि टँकरच्या अभावामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया आणि जलजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने रायगड जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी औषधसाठा, वैद्यकीय पथके आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची संपूर्ण तयारी करण्यात…
रायगड जिल्ह्यातील पनवेल कृषी उत्पन्न बाजारात भाज्यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. दुष्काळ, वाढते तापमान आणि घटलेली आवक यामुळे ग्राहकांना भाजीपाला खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
Raigad Zilla Parishad : शाळा प्रवेशाच्या हंगामात रायगड जिल्ह्यात जन्म दाखले वेळेत न मिळाल्याने अनेक बालकांचे शाळा प्रवेश रखडल्याचा आरोप होत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कथित अनास्थेमुळे आणि शासनाच्या…