पनवेल मुंबई महानगर क्षेत्रातील विस्तारीत भागाची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील शिलार आणि पोशीर धरणाच्या कामाला आता लवकरच सुरूवात होणार आहे. जलसंपदा विभागाने मंजूरी दिली आहे.
कर्जत तालुक्यातील पळसदरी धरणात २५ वर्षीय अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढण्यासाठी हेल्प फाउंडेशनची मदत घेतली.
ब्रिटिश काळापासून सुरू हातरिक्षा ओढण्याच्या अमानवीय प्रथेतून श्रमिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व ९४ हात रिक्षा चालकांना पर्यावरण पुरक ई-रिक्षा चालवण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा मान राखत तरी शासनाने आपला दवाखाना पुन्हा नव्याने कार्यान्वित करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व रुग्णांकडून होत आहे.
श्रीवर्धन नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर शहरातील नागरिकांच्या कालावधीत अनेक विकासकामे हाती अपेक्षा उंचावल्या आहेत. प्रशासक घेण्यात आली, काही पूर्ण झाली तर काही अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत.
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्शन ड्युटीवर नियुक्त करण्यात आलेल्या आशा सेविकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. आशा सेविकांनी ना आरोग्य किट उपलब्ध करून दिले, ना मानधन देण्यात आल्याचा आरोप…
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या निकालाने श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक राजकारणाची दिशा आणि दशा दोन्ही बदलून टाकली आहे. मतदारांनी स्पष्टपणे छेद दिला असून नव्या राजकीय गणितांना जन्म दिला…
कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिषठेची बनवलेल्या या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असून खालापुरात नरेश पाटील व भाई शिंदे यांनी करिष्मा केला नसता तर खालापुरातही पानिपत झाले असते.
पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली होती. अनेक गट व गणांमध्ये दुरंगी, तिरंगी ते चौरंगी लढती झाल्या असल्याने राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत.
म्हसळा तालुक्यात यापूर्वी पंचायत समिती ही राष्ट्रीय काँग्रेसची एका हाती सत्ता होती. मात्र आता पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये म्हसळा तालुक्यात तिरंगी लढत चुरशीची पाहण्यास मिळत आहे.
रायगड जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण…
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच अलिबाग तालुक्यातील मापगावचे काँग्रेसचे माजी उपसरपंच वसीम कुर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
राज्यभर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच रायगडमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. मनसे पक्षाने महाविकास आघाडीतून अधिकृतपणे बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. यासंबधित सविस्तर बातमी…
कर्जत तालुक्याच्या परिवर्तनाच्या लढाईत माणगाव जिल्हा परिषद गटामधील सर्व तिन्ही विजयी उमेदवार विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस एकनाथ धुळे यांनी व्यक्त केला.
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली पाहायला मिळत असून राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षच अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
नेरळ ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून अनेक विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र गेल्या काही काळात नेरळ ग्रामपंचायत हद्दीत विकासाचा बॅकलॉग तयार झाला आहे.
भारतीय जनता पार्टी एकला चलो रे चे भूमिकेमुळे माणगाव तर्फे वरेडी गटामध्ये मोठे वातावरण निर्माण केले आहे.भाजपचे उमेदवार राधिका ठाकरे यांच्या मतदार संघ पिंजून काढण्याच्या कार्यपद्धती मुळे विरोधकांसाठी जमिनीवर येण्याची…
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उरण तालुक्यात जोरात सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली.
पनवेल महापालिकेच्या फडके नाट्यगृहात सकाळी ११ वाजता १० फेब्रुवारी रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड केली जाणार आहे.