रोहा शहरात अवजड लोखंडी कॉईल वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तक्रारी असूनही वाहतूक सुरूच राहिल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Matheran Mini Train News: माथेरानमध्ये मिनी ट्रेनच्या सध्या केवळ दोनच फेऱ्या सुरू आहेत. यामुळे वाढत्या पर्यटकांना मिनी ट्रेनमधून प्रवास करण्यात अडचणी येत आहेत.
महाड तालुक्यात मार्च अखेरीस पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर 20 गावे आणि 132 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला आहे.
वरंधा घाट येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रस्ता रुंदीकरणामुळे घाट पूर्ण बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळला आहे. तसेच स्थानिकांसाठी पर्यायी मार्ग देखील उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रायगडच्या पेणमधील भोगावती नदीत बॉल काढण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय वसीम अन्सारीचा बुडून मृत्यू झाला. मित्रांसोबत व्हॉलीबॉल खेळताना ही दुर्दैवी घटना घडली. रेस्क्यू टीमने साडेतीन तासांनी मृतदेह बाहेर काढला.
भोंदूगिरीच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोप असलेला कॅप्टन अशोक खरात आता एका नवीन वादामुळे चर्चेत आला आहे. खरात याच्या मालमत्तेचे धागेदोरे नवी मुंबई आणि पनवेल परिसरापर्यंत पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर…
मान्यवरांचे स्वागत चौल भाजपचे वतीने हेमंत दांडेकर, विश्वास जोशी, संकेत जोशी आदींचे हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित दक्षिण मंडळ भाजप कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.
अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे ग्राहकांचा कल सध्या इंडक्शन शेगडी खरेदी करण्याकडे आहे. मात्र आता इंडक्शन शेगडीच्या किंमती देखील वाढवण्याल्या…
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
रायगडमध्ये 2004 मधील खून प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज पांडवला 21 वर्षांनंतर अटक करण्यात आली. बकरीच्या वादातून प्रसाद ठाकूर यांची हत्या झाली होती. पोयनाड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पनवेलमधून आरोपीला पकडले.
राज्यातील प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास 21 एप्रिल 2026 पासून सरकारी कर्मचारी आणि शिक्षक बेमुदत संपावर जाणार आहेत. 17 लाख कर्मचारी-शिक्षकांच्या इशाऱ्यामुळे राज्य प्रशासनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा तिढा सुटला असून भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) व शिवसेना (शिंदे गट) महायुतीने सत्ता स्थापन केली. ZP अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रस मधुकर…
रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता जवळ जवळ निश्चित झाल्याची माहिती आहे. अध्यक्षपदासाठी मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदासाठी मधुकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
व्यापाऱ्यांशी आणि निर्यातदारांशी सातत्याने संवाद साधण्यासाठी जेएनपीएचे मुख्य महाव्यवस्थापक (वाहतूक) गिरीश थोमस यांची प्रमुख संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला अजूनही पूर्णविराम मिळालेला नसताना आता प्रवाशांवर तीन टोलचा भार टाकण्याची तयारी सुरू झाल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रस्ता नाही, पाणी नाही; तरीही बसवले ई-टॉयलेट! माथेरान पालिकेवर नाराजी व्यक्त केली जात आहे. वन जमिनीमध्ये नगरपालिकेचे ई-स्वच्छतागृह ठेवण्यात आल्याने माथेरानमधील वनविभाग सुस्त आहे का, असा प्रश्न आता निर्माण होत…
रायगड जिल्ह्यातील कोरळवाडी आदिवासी वाडीत पाणीपुरवठा योजनेच्या विलंबामुळे स्थानिक नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत काही महत्त्वाची पावले घेतली आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या ४ उमेदवारांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. अन्य पक्षांतून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे.