भारतीय सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा पहिल्या तीन सामन्यांमध्ये तो शून्यावर बाद झाल्याने त्याच्यावर सर्वत्र टीका झाली. याच काळात अभिषेकचे गिलसोबत संभाषण झाले होते, जे त्याने आता सांगितले आहे
भारतीय संघाचा स्टार फलंदाज तिलक वर्मा देखील टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाचा भाग होता. आता, विश्वविजेता बनल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते तिलक यांचा सन्मान करण्यात आला आहे.
मागील मालिकेपर्यंत उपकर्णधार असलेल्या शुभमन गिलला वगळण्यात आले आणि यष्टिरक्षक जितेश शर्मालाही संघातून वगळण्यात आले. कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वतः ईशान किशनची संघात निवड का करण्यात आली याचे रहस्य उलगडले आहे.
शिवम दुबेने नुकत्याच संपलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये शानदार कामगिरी केली, त्याने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या कौशल्याचे प्रदर्शन केले. यादरम्यान, त्याने पापाराझींशी संवाद साधला, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
भारतीय संघ घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघही ठरला. शिवाय, भारत सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरला. तथापि, यानंतरही रिकी पॉन्टिंगने सूर्यावर टीका केली.
संजूच्या शानदार फलंदाजीमुळे टीम इंडियाला तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकता आला. आता, संजूने त्याचा सहकारी अभिषेक शर्माबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्याचबरोबर त्याने अभिषेकची खिल्ली देखील उडवली.
टीम इंडियाला टी२० विश्वचषक जिंकण्यास मदत करण्यात महत्त्वाची ठरली. ही जोडी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची आहे, ज्यांना अग्निमय जोडी म्हटले जाते. संजू सॅमसनने स्वतः ही गोष्ट मान्य केली आहे.
ICC T20 World Cup मध्ये भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना शुभमन गिलने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे वाद निर्माण झाला आहे. फोटोच्या तथ्य तपासणीत नक्की काय समोर आले जाणून घ्या
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने दक्षिण आफ्रिकेला टी-२० वर्ल्ड कपमधील सर्वात मूर्ख संघ म्हटले आहे. आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवून भारताचा विजयाचा मार्ग मोकळा केला.
आता भारताचे कोच गौतम गंभीर यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दिल्लीतील गुरुद्वारा श्री रकाब गंज साहिब येथे प्रार्थना करताना दिसले.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. परिणामी, भारतीय संघाने हॉटेल्स देखील बदलली. कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आता संपूर्ण कहाणी उघड केली आहे.
विजयानंतर मायदेशी परतलेल्या खेळाडूंचे जंगी स्वागत होत असतानाच, टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे (Shivam Dube) याचा एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे.
मोहम्मद कैफनंतर, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी त्यांच्या "आपकी वाणी" या कार्यक्रमात या मुद्द्यावर विस्तृतपणे भाष्य केले. त्याने सुर्यकुमार यादव कर्णधार राहणार की नाही यावर स्पष्ट…
विकेटकीपर-फलंदाज जितेश शर्मा २०२६ च्या टी२० विश्वचषकाला मुकला. विकेटकीपर-फलंदाजाचे वडील मोहन शर्मा यांचे १ फेब्रुवारी रोजी अल्प आजाराने निधन झाले. एका मुलाखतीमध्ये त्याने त्याचे दुःख व्यक्त केले.
भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग आणि न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल यांच्यात वाद झाला. यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुलाखतीमध्ये त्यांनी यावर त्याचे मत मांडले आहे.
भारताने ही ट्रॉफी जिंकून तिसऱ्यांदा विक्रम आपल्या नावावर केला आहे आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला संघ बनला आहे. या विजेतेपदाच्या विजयानंतर, भारतीय क्रिकेटमध्ये भविष्यातील प्लॅनिंग, कर्णधारपदाचा नवा चेहरा…
भारताच्या ऐतिहासिक विजय झाला आणि नंतर एका नवीन वादास तोंड फुटलं. माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी कीर्ती आझाद यांनी भारतीय संघाच्या मंदिर भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं. त्याच्या या विधानावरुन बऱ्याच…
मैदानावरील 11 खेळाडूंव्यतिरिक्त, टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफनेही या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. पडद्यामागील हिरो म्हणून उदयास आलेल्या या नावांपैकी एक म्हणजे श्रीलंकेचा नुवान सेनेविरत्ने. काय आहे याची स्टोरी?
विश्वविजेता झाल्यानंतर संजू तिरुअनंतपुरम येथे आपल्या घरी पोहोचला आणि त्याने आपल्या कुटुंबाची भावनिक भेट घेतली. मैदानावर अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या संजूने त्याच्या ऐतिहासिक यशाचे श्रेय पालकांना दिलं.
विश्वचषक विजयानंतर विमान न मिळाल्याने शिवम दुबे एसी ३-टायर ट्रेनने मुंबईला गेला. ओळख लपवण्यासाठी तो अप्पर बर्थवरच राहिला आणि त्याच्या पत्नीने टीटीईला क्रिकेटपटू म्हणून ओळखण्यास नकार दिला