काशिगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत ठाणे-मुंबईसह अनेक राज्यांत ५० हून अधिक गुन्हे करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे अनेक प्रलंबित गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
कल्याण-मुरबाड मार्गावरील भीषण अपघातात 11 जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, मंगळवारी पहाटे मुंबई-नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला.
कडक उन्हामुळे तापमानात सातत्याने वाढ होत असून नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टर कैलास पवार यांनी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे,
भिवंडीत अनधिकृत शाळांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने 21 बेकायदेशीर शाळांची यादी जाहीर करत कारवाईचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठाणे: ठाण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ठाण्यातील एका कन्स्ट्रक्शन साईटवर घडली.
ठाण्यात 41 वर्षीय वॉर्डबॉयने परिचारिकेला विश्वासात घेऊन हॉटेलमध्ये नेले, गुंगीचे औषध देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास सुरू आहे.
ठाण्यातील महिलेने अमृतसरमध्ये ओळख झालेल्या रिक्षाचालकाशी संबंध ठेवत मुलासह घर सोडले. जाताना 3.30 लाखांचा ऐवज नेल्याचा आरोप असून कापुरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कळवा परिसरात वाढत्या उष्णतेत वारंवार वीज खंडिती होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात ४-५ तास वीज नसल्याने जीवन विस्कळीत झाले आहे. कामगार वर्ग, वृद्ध आणि रुग्णांना याचा…
कळवा-ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्पाला गती आणि प्रत्येक स्टेशन्सवर मराठी साहित्य विक्रीचे स्टॉल्स सुरु करावेत, अशा रेल्वेसंबधींच्या अनेक मागण्यांचे निवेदन आज शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार यांनी लोकसभेत सादर केले.
केडीएमसीत महासभेदरम्यान यापूर्वी अनेकदा मात्तबर नगरसेवक आणि त्यांचे समर्थक आपसात भिडले आहेत. ज्या प्रकारे आजची परिस्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरीता पोलिस बंदोबस्त गरजेचे आहे.
इराण इस्राईल युद्धाची झळ आता थेट ठाण्यातील भाजी बाजाराला बसू लागली आहे. आखाती देशांमध्ये होणारी शेतमालाची निर्यात पूर्णत: ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे उभारण्यात आलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठाला महाराष्ट्र शासनाने पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून ‘ब’ दर्जा मंजूर केला आहे.
उल्हासनगरमध्ये ऑन ड्युटी असताना कंत्राटी सफाई कामगार महादू जगताप यांची अज्ञात हल्लेखोराने हत्या केली. पतीच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. या दुहेरी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
टिटवाळा येथे रक्ताने माखलेली उबेर कार आढळल्यानंतर उलगडा झाला. कार चालक नासीर अन्सारी याचा मृतदेह सापडला असून इंजिनिअरिंग विद्यार्थी आदर्श भालेराव याच्यावर हत्येचा आरोप आहे. पोलिस तपास सुरू आहे.
US-Israel Iran War News : अमेरिका आणि इस्रायल संयुक्तपणे इराणवर सतत हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचाही मृत्यू झाला आहे. परिणामी विमानतळ देखील उड्डाणासाठी…
कोणी घर देतं का घर असा प्रश्न विचारण्याची वेळ पोलीस भरती उमेदवारांवर आली आहे. शहरात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण-तरुणी मोठ्या आशेने मीरा-भाईंदरमध्ये दाखल झाले आहेत.
Dombivliतील विद्यार्थिनी निधी तिवारीच्या खात्यात 2.60 कोटींचे संशयास्पद व्यवहार आढळले. उत्तराखंडमधील नागरिकांची फसवणूक करून पैसे फिरवल्याचा आरोप आहे. तक्रारीनंतरही पोलिसांकडून ठोस कारवाई नसल्याने मनसेने प्रश्न उपस्थित
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने धावत आहे. याचापरिणाम प्रवाशांना ऑफीसच्या लेटमार्कला ही सामोरे जावं लागत. लोकलची गर्दीच ही जीवघेणी ठरत आहे.
डोंबिवलीत भाऊराव सदन ही तळ अधिक चार मजली इमारत अतिधोकादायक झाली. या इमारतीत २७ भाडेकरु होते. इमारत अतिधोकादायक झाल्याने महापालिकेने अतिधोकादायक इमारत पाडण्याची नोटिस दिली.