हवाई प्रवासादरम्यान खिडकी शेजारील जागा किंवा पुढच्या रांगेतील जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना द्याव्या लागणाऱ्या अतिरिक्त शुल्काला सध्या ट्रॅव्हल जगतात 'कम्फर्ट टॅक्स' म्हटले जात आहे. वास्तविक पाहता हा कोणताही सरकारी कर नसून,…
हवाई क्षेत्रात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देण्यासाठी भारताने एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता थेट Ethanol पासून विमाने उडवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे पारंपारिक…
एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सवरील फ्यूल सरचार्ज कमी करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे विमान कंपन्यांचा इंधनावरील खर्च कमी झाला आहे, ज्याचा…
Air India ने भारत सरकारच्या 'हब अँड स्पोक' मॉडेल अंतर्गत आपली पहिली 'इझी कनेक्ट' सेवा वाराणसी ते दिल्ली दरम्यान अधिकृतपणे सुरू केली आहे. यामुळे आता वाराणसीहून दिल्लीमार्गे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या…
नवी दिल्लीहून अमृतसरला जाणाऱ्या Air India च्या विमानाने चुकून पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला आणि ते थेट लाहोरपर्यंत पोहोचले. लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलने इशारा दिल्यानंतर पायलटला ही चूक समजली आणि…
विमान प्रवासाची तयारी करणाऱ्यांसाठी आणि हवाई वाहतूक क्षेत्रासाठी एका अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. विमान कंपन्यांनी अधिभार लावला होता, जो आता हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता असे दिसते की…
महागाईचा भडका आणि वाढत्या ताण या सगळ्यात आपण कुठे प्रवासाला जायचा विचारच करत नाही. जरी विचार केला तरीही विमान प्रवास हा खिशाला परवडण्यासारखा नाही म्हणून आपण प्लॅनच कॅन्सल करतो. पण…
वाढत्या विमान इंधनाच्या किमतींचा आता हवाई प्रवाशांच्या खिशावर परिणाम होणार नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने १०,००० कोटी रुपयांच्या विशेष निधीला मंजुरी दिली आहे, प्रवाशांनाही दिलासा
केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर खासगी भागीदाराच्या माध्यमातून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उन्नतीकरण आणि आधुनिकीकरणाला मंजुरी दिली आहे.
पश्चिम आशियातील संकटामुळे भारतीय विमान कंपन्यांवर वाढत असलेल्या आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना साहाय्य मिळणार असून त्याचा परिणाम टिकीट दरांवर होणार आहे.
मध्य पूर्वेतील म्हणजेच पश्चिम आशियामधील सध्याच्या तणावाचा परिणाम सर्वत्र पसरताना दिसत आहे. या सगळ्यापासून विमान वाहतूक क्षेत्र काही सुटलेलं नाही. त्यामुळे आता विमान वाहतूक क्षेत्रावरही स्पष्टपणे दिसून येत आहे.
१ मे रोजी, सरकारने 'एव्हिएशन टर्बाइन फ्युएल'च्या दरांमध्ये कोणताही बदल केला नाही. यापूर्वी, विमान कंपन्यांनी सरकारकडे अशी विनंती केली होती की, जर ATF चे दर वाढले, तर त्यांच्यासाठी विमानांचे उड्डाण…
भारतीय विमान वाहतूक क्षेत्र सध्या आपल्या सर्वात कठीण काळातून जात आहे. देशातील प्रमुख विमान कंपन्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, जर एटीएफच्या (ATF) गगनाला भिडणाऱ्या किमतींमधून तात्काळ दिलासा मिळाला नाही.
देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेली स्पाईसजेट कंपनी सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. परिणामी, कंपनीने भयंकर निर्णय घेतला आहे. आपला कर्मचारी वर्ग कमी करण्याचा मोठा निर्णयामुळे आता परिस्थिती गंभीर झाली…
राण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी (Ceasefire) होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर शेअर बाजारात IndiGo चा शेअर ११ टक्क्यांनी वधारला, तर SpiceJet मध्ये ५ ते १० टक्क्यांचे अप्पर सर्किट पाहायला मिळाले.
एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या वाढत्या किमतींमुळे इंडिगोने इंधन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्याने इंडिगोचे शेअर्स जवळपास ५% नी घसरले. या निर्णयामुळे एअरलाइनचा खर्च संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते.
सध्या मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या क्षेत्रांमध्ये विमानन क्षेत्र म्हणजेच Aviation Sector वेगाने वाढत आहे आणि त्यासोबतच, 'एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग' म्हणजे AME व्यावसायिकांची मागणीही सातत्याने वाढत आहे.
विमान अपघाताचे सत्र काही थांबायचे नाव घेत आहे. आज (24 फेब्रुवारी) पु्न्हा एकदा दमान बेटांवर पवन हंस हेलिकॉप्टर कोसळले. उड्डाणानंतर काही वेळातच ते समुद्रात कोसळल्याची माहिती मिळत आहे.