धाराशिव जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची घटना समोर आली आहे. कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्याबेकायदेशीर प्रकरणांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील खासापुरी ग्रामस्थांचा संताप अखेर पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात उफाळून आला. अनेक दिवसांपासून विविध समस्यांवर तक्रारी, आंदोलने आणि रास्ता रोको करूनही न्याय मिळाला नाही
धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सत्ताधारी पाटील घराण्यावर निशाणा साधला.
धाराशिव जिल्ह्यात सरासरी पेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाला असून, मोठ्या नद्या वड्याला पूर आला आहे. यामुळे नद्यांचे पाणी शेती पिकामध्ये घुसून शेती पिकांचे तसेच गावातील घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान…
धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून पती- पत्नीची भर रस्त्यावर निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी गाडीला धडक दिली. नंतर पती पत्नी खाली पडताच कोयत्याने वार…
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
धाराशिव: जिल्ह्यातील येणेगूर येथील एका शाळेतील २९ विध्यार्थ्यांना अचानक पोटदुखी, मळमळ, उलटीचा त्रास. या विध्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा समोर आला आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यात सर्वाधिक मुली आहेत.