धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या पुढाकारातून हिमोफिलिया आजारावरील जगातील पहिल्या आयुर्वेदाधारित संरचित संशोधन प्रकल्पाचा समारोप झाला. वर्षभर 130 रुग्णांवर आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या समन्वयातून उपचार करण्यात आले.
शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेनुसार २६ जून रोजी साजरी होणारी छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती धाराशिवमध्ये २५ जूनलाच मुख्य कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. मोहरमच्या सुट्टीचे कारण देत समाजकल्याण…
धाराशिव येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपमध्ये २०२९ च्या पंतप्रधानपदावरून अंतर्गत स्पर्धा सुरू असल्याचा आरोप केला. खासदारांची फोडाफोड हे त्याच राजकीय रणनीतीचे भाग असल्याचा दावा करत त्यांनी शिवसेना संपणार…
धाराशिवमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मेळाव्यात संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप करत भ्रष्टाचार, ईडी चौकशी आणि पक्षांतरावरून जोरदार हल्लाबोल केला.
धाराशिव दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. 'गद्दार' हा शिक्का कधी पुसणार, असा सवाल करत त्यांनी भाजप, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही अनेक…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्राला अधिक अधिकार आणि सुविधा देऊन सक्षम करण्याची मागणी विद्यापीठ विकास मंचाने प्र-कुलगुरू प्रवीण वक्ते यांच्याकडे केली आहे. उपकेंद्राची स्थापना होऊनही अनेक कामांसाठी विद्यार्थ्यांना…
Shahu Maharaj Birth Anniversary : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या धाराशिव येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयाने शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेनुसार 26 जून रोजी साजरी होणारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती 25…
धाराशिव शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत ४०० ते ५०० सुरक्षा रक्षकांच्या वेतनात मोठ्या प्रमाणावर कथित कपात होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मेस्को (MESCO) कंपनीकडून शासनाने निश्चित केलेल्या वेतनमानातील…
धाराशिव-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीवर आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवरून विधान परिषदेतील निकाल फिरला आहे का असा प्रश्न उभा राहत आहे.
सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेला आणि 'रील स्टार' (Reel star) म्हणून केल्या गेलेल्या उल्लेखाला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, "मी ठाकरेंचा आदर करतो."
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात मुंबई पोलिस आणि सीआयडीवर दबाव होता, असा दावा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया तानाजी जाधवर यांनी दिली. न्यायासाठी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बहुचर्चित पवनराजे हत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध न झाल्याने न्यायालयाने हा निकाल दिला. या निर्णयामुळे राज्यातील गाजलेल्या पवनराजे…
धाराशिव जिल्ह्यातील पाणीस्थिती चिंताजनक बनली असून जिल्ह्यातील २२७ जलसाठ्यांपैकी तब्बल २२२ प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या १७ जून २०२६ च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सर्व…
खरीप हंगामाच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात बनावट रासायनिक खतांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर परिसरात खताच्या नावाखाली लालसर मातीची विक्री होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. शेतकऱ्यांच्या…
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका भोंदूबाबाकडून भुतबाधा आणि आजार बरे करण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचाराच्या नावाखाली अमानुष वागणूक दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला…
मुलीच्या वाढदिवसानिमित्त बेंबळीतील एका बेकरीमधून केक खरेदी करण्यात आला होता. संबंधित महिलेनेही या केकचे सेवन केले. मात्र काही वेळातच महिलेच्या प्रकृतीत बिघाड होण्यास सुरुवात झाली.
धाराशिव जिल्ह्यात मान्सूनपूर्व आणि प्रारंभीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून ८ जूनपर्यंत अपेक्षित ३३.८ मिमी पावसाच्या तुलनेत तब्बल ६६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास दुप्पट म्हणजेच…
अदानी समूहाचा धारावीतील आशियातील सर्वात मोठा शहरी पुनर्विकास प्रकल्प, १,२५,००० घरांच्या बांधकामाद्वारे दहा लाखांहून अधिक झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करणार आहे.एचएसबीसीच्या अहवालानुसार, सुमारे ६०० एकर परिसरात पसरलेली धारावी ही आशियातील सर्वात मोठी…
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी साहित्य हे समाजाला दिशा देणारे आणि परिवर्तन घडविणारे प्रभावी…