भविष्यात धाराशिव विमानतळ प्रादेशिक हवाई वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र (Regional Hub) म्हणून उभे राहील, असा ठाम विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी देण्यात आली. या निर्णयानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे याने ऍट्रॉसिटी अर्थसाह्याचा दुसरा हप्ता खात्यात जमा करून देण्यासाठी पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ११ व १२ डिसेंबर रोजी सापळा कारवाई राबविण्यात…
जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीत विमा कंपनीकडून जून ते ऑक्टोबर या कालावधीत रद्द करण्यात आलेल्या एकूण १२,०५३ पीक विमा अर्जाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याबद्दल धारशिव जिल्हयाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले…
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शीतल दादाराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ येथील भीमनगर क्रांतिचौकात बुधवारी १७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता जाहीर सभा पार पडली. पक्षाकडून सामान्य मतदारांना अनेक आमिषे दाखविली जातात.
धाराशिवच्या परांडा तालुक्यात कंडारी–सोनारी रस्त्यावर अपघाताचा बनाव करून 35 वर्षीय मोतीराम जाधव यांचा खून केल्याचा उघडकीस आला आहे. जुन्या वादातून दोन मित्रांनी जड वस्तूने डोक्यात वार केल्याचा आरोप आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत, त्यांच्या स्वखर्चातून आणलेल्या १०१ उत्तम प्रतीच्या देशी गीर गाईंचे वितरण रविवारी १४ नोव्हेंबर रोजी सद्गुरू सदानंद महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला.
नॅशनल क्वालिटी अॅश्युरन्स स्टँडर्ड मानांकन तपासणीसाठी नागपूरहून आलेल्या डॉक्टरांच्या पथकाच्या प्रवासाबाबत सादर करण्यात आलेल्या बिलांवरून गंभीर कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
धाराशिव जलसंधारण विभागातील ४० कोटींच्या कथित घोटाळ्याने खळबळ. आमदार सुरेश धस यांच्या तक्रारीनंतरही कारवाई शून्य! हिवाळी अधिवेशनातही त्यांनी मौन का पाळले? निकृष्ट कामांच्या या महाघोटाळ्याची सविस्तर माहिती वाचा.
धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या तारा तोडताना विजेचा धक्का लागून 25 वर्षीय दत्ता वाघमारेचा मृत्यू झाला. मोबदल्याच्या वादातून शेतकऱ्याने मजुरीवर बोलावून धोकादायक काम करवले. बहिणीच्या तक्रारीवर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
रोजच्या जेवणासाठी असणारी व्यवस्था अचानक कोलमडल्याने सर्व विद्यार्थी परेशान तर विद्यार्थ्यांचे पालक काळजीने हैराण झाले आहेत. या परिस्थितीस जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कोट्यावधीच्या निधीचा कागदी मेळ घालत येथील प्रभारी जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी यात कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार आमदार धस यांनी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे १७ नोव्हेंबरला केली आहे.
धाराशिवमध्ये कला केंद्रातील नर्तिकेसोबत प्रेमसंबंधातील वादामुळे 25 वर्षीय अश्रुबा कांबळे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघे देवदर्शनावरून परतताना वाद झाला होता. पोलिस तपास सुरू असून महिला ताब्यात.
धाराशिव नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात! नगराध्यक्ष उमेदवार नेहा काकडे यांच्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील आणि अर्चना पाटील यांच्यासह संपूर्ण भाजप कुटुंब प्रभागनिहाय झंझावाती प्रचार करत आहे.
Tuljapur Municipality Election: तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाची लढत दुरंगी असली तरी, भाजपचे उमेदवार विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी केलेल्या १५ वर्षांच्या विकास कामांमुळे त्यांचे वर्चस्व कायम आहे.
आमदार राणा पाटील यांनी बजाज अलायंज विमा कंपनीविरुद्धचा पीकविम्याचा लढा जिंकला आहे. उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील ३ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना प्रलंबित ₹२२० कोटींची नुकसानभरपाई मिळाली.
Dharashiv: धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांसह त्यांनी मंगळवारी (२५ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यासाठी ही पाच मुद्द्यांवर आधारित पंचसूत्री योजना.