दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे व कोऱ्हाळे बुद्रुक गावाचे भावनिक ऋणानुबंध होते, त्यामुळे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडत कोऱ्हाळेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना उच्चांकी मताधिक्य दिले आहे.
माण-खटाव मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे चिरंजीव सचिन पाटील यांना पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून दारूण पराभवाला सामोरे जावं लागलं…
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालात वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांनी आपल्या विरोधात एकवटलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.
‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवरील वर्चस्वासाठी भारतीय जनता पक्षाने यंदा टोकाची लढाई उभी केली असून, साताऱ्यात ऐतिहासिक सत्तांतराची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीच्या आयोजित कार्यक्रमानुसार, ५ फेब्रुवारीला मतदान होऊन ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर केले जाणार होते. मात्र, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल उद्या स्पष्ट होणार असून, जिल्ह्याचे कारभारी कोण असणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दौंड तालुक्यात ७ जिल्हा परिषद आणि १४ पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र अनेक मतदार केंद्रावर दुपारपर्यंत मतदारांची गर्दी दिसून आली नाही.
तीर्थक्षेत्र आळंदी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल आज जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) शहरावर आपले निर्विवाद राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे.
कराडच्या विकासाची वाटचाल लोकशाही व यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे केली जाईल, अशी ठाम ग्वाही माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायातच्या सार्वत्रिक निवडणूकीचा मतांचा कौल समोर आला आहे. सत्तेतील विभक्त स्वतंत्रपणे लढणारे राज्य आणि केंद्रात युती असणाऱ्या भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने विजयाची बाजी मारली आहे.