तीर्थक्षेत्र आळंदी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल आज जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) शहरावर आपले निर्विवाद राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे.
कराडच्या विकासाची वाटचाल लोकशाही व यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे केली जाईल, अशी ठाम ग्वाही माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायातच्या सार्वत्रिक निवडणूकीचा मतांचा कौल समोर आला आहे. सत्तेतील विभक्त स्वतंत्रपणे लढणारे राज्य आणि केंद्रात युती असणाऱ्या भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने विजयाची बाजी मारली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायतीत मात्र निकालांनी वेगळेच चित्र समोर आणले आहे. येथे राजर्षी शाहू विकास आघाडीने सहा जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे.
आळंदी शहराच्या राजकीय इतिहासात उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उद्या (दि. २१) होणाऱ्या मतमोजणीतून शहराचा नवा नगराध्यक्ष कोण होणार, तसेच प्रभागनिहाय विकासाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला होणार…
एमपीएससी परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी होणार असल्यामुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परिक्षार्थी परीक्षेच्या तारखेच्या निश्चिततेकडे चिंताग्रस्त नजरेने पाहत आहेत.
निवडणुकीचा निकाल लागून दोन महिन्याचा काळ लोटला तरी राज्यात अभूतपूर्व अशी शांतता पसरली आहे. असा निकाल कसा काय लागला? याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन संस्थांनी या जनभावनेची दखल घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
रविवारी शरद पवार मारकवडवाडी येथे येणार असून, राहूल गांधीही मारकरवाडी येथून लाँग मार्च काढणार आहेत. शिवसेना उबाठा प्रमूख उद्धव ठाकरे १२ तारखेला गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे लावलेल्या ‘त्या’ फ्लेक्सची चर्चा सध्या सर्वत्र जोरात सुरु आहे. या फ्लेक्सवर ‘साहेब... गाव पुढारी बदला’ असा मजकुर छापण्यात आला आहे.
मोदी यांच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करणारा व्यक्तीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर नेमला जाईल, असं नाना पटोले म्हणाले.
भाजपचा झंझावात असताना पुण्यात एक "युवा" किंगमेकर ठरला आहे. युवा किंगमेकरच्या चाणक्य रणनितीमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे हे विजयी झाले आहेत.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा दावा त्यामुळे दिवास्वप्न ठरला आहे.