Weather Forecast: सातत्याने वाढत चाललेल्या उन्हामुळे विदर्भात उष्मााघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईतील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील तज्ज्ञांनी विशेषतः मध्यमवयीन पुरुषांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ नोंदवली आहे.
महाडमध्ये वाढत्या उष्णतेचा परिणाम आता बाजारपेठेवरही दिसून येत आहे. तापमान 40 अंशांच्या जवळ पोहोचल्याने ग्राहक दुपारच्या वेळेत खरेदीसाठी बाहेर पडणे टाळत असून व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
उन्हाच्या झळांचा त्रास केवळ माणसांनाच नाही, तर मुक्या प्राण्यांनाही तितकाच सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या या तीव्र काहिलीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि थोडासा थंडावा मिळवण्यासाठी आता Ahilyanagar मधील भटक्या कुत्र्यांनी…
आयएमडीच्या निकषांनुसार, एखाद्या ठिकाणचे कमाल तापमान सरासरीपेक्षा किमान ५ अंश सेल्सियसने जास्त राहून ती स्थिती सलग दोन दिवस टिकल्यास ‘हीटवेव्ह’ घोषित केली जाते, तर ७ अंशांनी वाढ झाल्यास ‘तीव्र उष्णतेची…
राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून वाढत्या उष्णतेचा तीव्र परिणाम पाहायला मिळत आहे. प्रखर उन्हामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
भारतातील २०२६ सालचा उन्हाळा ही आता केवळ हवामानाशी संबंधित बाब राहिलेली नाही; तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर तो आता सखोल परिणाम करत आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती बिकट होत…
अहिल्यानगरमध्ये उष्णतेची लाट आणि सुट्ट्यांमुळे रक्तदानात घट झाली असून रक्तपेढ्यांमध्ये तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होत असून नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत
हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी (ता. २३) कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस स्थिर राहण्याची, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
उन्हाच्या तीव्रतेनंतर वातावरणात बदल होत ढगाळ स्थिती निर्माण झाली असून तापमान ४० अंशांवरून ३५ अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
एप्रिल महिन्यात देशभरात उष्णतेची लाट वाढू लागली आहे. दरम्यान, हवामान विभागाने सर्व ईशान्येकडील राज्यांसाठी आणि इतर अनेक राज्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. नक्की कोणत्या राज्यात काय होणार जाणून घ्या
देशभरातील हवामान झपाट्याने बदलत आहे. एकीकडे अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटा जाणवत आहेत, तर दुसरीकडे मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
देशभरात तीव्र उष्णतेची लाट पसरी असून या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना त्रास अधिकच वाढला आहे. पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. अनेक राज्यांनी शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ तयार ठेवण्यात आला असून प्रशासन सतर्क झाले आहे.
Heatwave Warning News: भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
Amravati News : अमरावती जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. उष्माघाताच्या संभाव्य धोक्याचा विचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) विशेष तीन वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत.
मुंबई आणि एमएमआर प्रदेशात उष्णतेची लाट सुरूच आहे. नागरिक उष्णतेच्या लाटेने त्रस्त आहेत. मुंबईतील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, तर उपनगरे सामान्य तापमानापेक्षा ७.६ अंश जास्त होती.