अहिल्यानगर जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात ‘उष्माघात कक्ष’ तयार ठेवण्यात आला असून प्रशासन सतर्क झाले आहे.
Heatwave Warning News: भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
Amravati News : अमरावती जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. उष्माघाताच्या संभाव्य धोक्याचा विचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) विशेष तीन वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत.
मुंबई आणि एमएमआर प्रदेशात उष्णतेची लाट सुरूच आहे. नागरिक उष्णतेच्या लाटेने त्रस्त आहेत. मुंबईतील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, तर उपनगरे सामान्य तापमानापेक्षा ७.६ अंश जास्त होती.