कांदिवलीतील त्या फ्लॅटमध्ये झालेला “सावित्री”चा रहस्यमय आत्महत्येचा प्रसंग आजही जिवंत आहे. राघव आणि मायाच्या आयुष्यात तिच्या “भुकेल्या आत्म्याने” परत प्रवेश केला होता!
भारतातात अनेक मोठमोठे किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्याचा एक अनोखा इतिहास आहे. भर तापत्या उन्हात, या किल्ल्यांमध्ये शौर्याची गाथा पेटते. पण सूर्य मावळताच येथे सावल्यांचा खेळ सुरु होतो. येथील अनेक किल्ले…
विरारच्या निर्जन रानात घडलेला हा अनुभव आजही लोकांच्या अंगावर शहारे आणतो. मध्यरात्री दिसलेल्या त्या तीन भयाण आकृत्या आजही त्या मार्गावर फिरतात, अशी चर्चा आहे.
आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे तसेच, महिलांचे सौभाग्याचे रक्षण व्हावे. याकरिता करवा चौथचे व्रत केले जाते. मात्र उत्तर प्रदेशातील मथुरा येथील सुरीर भागातील महिला करवा चौथ व्रत पाळत नाही.