“प्रेम का भीती?” हा प्रश्न उपस्थित करत, “सहवास” ही केवळ प्रेमकथा नसून, प्रेमाच्या नावाखाली उलगडणाऱ्या भयावह सहवासाची कथा असल्याचे संकेत पोस्टरमधून मिळतात.
मकरसंक्रांतीच्या रात्री तन्मय, दीप आणि त्यांच्या तीन मित्रांना शेजारच्या वाडीतून भजनाचे रहस्यमय स्वर ऐकू आले. मध्यरात्री त्या भजनाच्या दिशेने जाताना वाट संपेना, नदीचे पाणी अचानक वाढले आणि भीतीने त्यांनी माघार…
भूत आहे की नाही? यावर कुणीही ठोस असे म्हणू शकत नाही. काही म्हणतात भूत नाही कारण त्यांनी अनुभवले नाही. ज्यांना अनुभव आहे ते या गोष्टी सिद्ध करू शकत नाहीत कारण…
मुंबईहून कोकणात जात असताना दिलीप आणि त्याचे ऑफिसमधील मित्र एका अनोळखी आडमार्गावर शिरले. रस्ता ओळखीचा नसतानाही प्रवास सुरू ठेवताच वेळ थांबल्यासारखी वाटू लागली आणि न अस्तित्वात असलेला घाट त्यांच्या समोर…
वीज गावात पोहोचण्याआधीच्या काळात सोलापूरच्या ग्रामीण भागात घडलेली ही धडकी भरवणारी घटना आहे. रात्री उशिरा घरी परतताना राजवीर, रमेश आणि रुद्राक्ष या तिघांनी भररानातून जाणारी वाट निवडली.
कांदिवलीतील एका जुन्या फ्लॅटमध्ये राजेशच्या कुटुंबासोबत एक अदृश्य शक्ती राहत असल्याचा भास एका ज्योतिष रुग्णाला झाला. घर विकल्यानंतर त्या फ्लॅटमध्ये राहायला येणाऱ्या प्रत्येक कुटुंबावर मृत्यूचे सावट आले.
मुंबईत असे काही रस्ते आहेत जे भुताने झपाटलेले असल्याचे म्हटले जाते, असाच एक रस्ता जिथे प्रेतात्मा आणि भूत असल्याचा अनेकांनी दावा केलाय. या रस्त्यावर एकटं जाणं म्हणजे आत्म्याला स्वतःहून आमंत्रण…
कल्याणहून भुवनेश्वरकडे रुग्णाला घेऊन निघालेल्या अँब्युलन्समध्ये राहुल आणि भरतचा प्रवास सुरुवातीला सुरळीत होता. रात्री गाडी चालवताना भरतला मागे रुग्णाशेजारी बसलेली एक अनोळखी व्यक्ती सतत आपल्याकडे पाहत असल्याचा भास होऊ लाग
जगदीशचा प्रवास संघर्षमय असला, तरी लोकलमधला तो अनुभव आयुष्यभर अंगावर काटा आणणारा ठरला. शेवटच्या लोकलमध्ये लाल डोळ्यांचा तो माणूस समोर बसला आणि जोगेश्वरीजवळ धावत दरवाज्यातून उडी मारली.
भुतांचे अनुभव तुम्हाला कधी आले आहेत का? अनेक कथा आणि भयकथा आपण वाचत असतो. द शायनिंग पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाचा अनुभव काय होता हे त्याने अगदी फोटो शेअर करत सांगितले आहे,…
रज्जो कोल्हापुरातील जीर्ण शाळेचे फोटो काढायला गेली तेव्हा तिला एका वर्गात वारंवार दिसणारी रहस्यमय मुलगी अचानक गायब झाली आणि तिच्या हसण्याचे भयाण आवाज ऐकू आले.
महिमच्या डिसूजा चाळीत रात्री पावलांचे आवाज, सावल्या आणि कुजबुज ऐकू येत असल्याचा स्थानिकांचा दावा. बोरिवलीतील IC कॉलनी शांत असली तरी रात्री सफेद कपड्यातली स्त्री दिसल्याच्या कथा लोकांत प्रसिद्ध.
देशात काही ठिकाणे अशी आहेत जिथे अनाकलनीय घटना घडतात आणि स्थानिक त्यांना भुताटकी मानतात. आसाममधील जटींगामध्ये दरवर्षी हजारो पक्षी आकाशातून मृतावस्थेत पडतात...