Engineering Admission Ban 2026: इंजिनीअरिंग आणि तांत्रिक शिक्षण क्षेत्रात अचानक खळबळ का उडाली आहे? विद्यार्थ्यांची घटती संख्या आणि प्राध्यापकांची कमतरता यांमुळे AICTE ने ५८ कॉलेजेस आणि ९५० हून अधिक कोर्सेस…
पावसामुळे पुणे–मुंबई एक्सप्रेसवे, जुना पुणे–मुंबई महामार्ग, रेल्वे मार्ग तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ऑन ड्यूटी नेमप्लेट झाकून (लपवून) ठेवणे अथवा उलटी लावणे तसेच मुद्दाम खिशात मोबाईल ठेवून नेमप्लेट दिसणार नाही, याची काळजी घेण्याच्या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता गंभीर दखल घेतली आहे.
मिरा-भाईंदरमधील काशीमीरा परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यादरम्यान निर्माणाधीन विघ्नहर्ता इमारतीच्या २४व्या मजल्यावरून सिमेंटचा पेव्हर ब्लॉक खाली कोसळून लगतच्या चाळीच्या घरावर पडल्याने महिलेसह चार जण जखमी झाले.
Karjat–Khopoli Route Suspended Due to Track Damage : कोकणासह मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल सेवांवर झाला आहे. रुळांवरून पाणी वाहिल्याने खडी वाहून गेल्यामुळे या…
ओतुर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्थानकाला पावसाने अक्षरशः 'पाणलोट क्षेत्रा'चे स्वरूप आणले आहे. ओतूर बस स्थानक परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने संपूर्ण आगार चिखलमय झाले आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर MACCIA च्या नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात एक ऐतिहासिक मोहीम उभारण्यात आली. 'गाव तिथे उद्योजक' या ऐतिहासिक अभियानाच्या शुभारंभावर…
परवानाधारक व्यापारी मालाची पाहणी करून गुणवता, रंग, आकार आणि ओलावा यानुसार बोली लावतात. सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यापाऱ्याला माल विकला जातो. शेतकऱ्याला मिळालेला दर मान्य असल्यास व्यवहार निश्चित केला जातो. उत्तम…
जालना-बीड महामार्गावरील अंबड तालुक्यातील शहापूर गावानजीक गल्हाटी नदीच्या पुलावर शनिवारी (४ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ३० ते ४० प्रवाशी जखमी झाल्याची…
पोह्यात आळी आणि भातात झुरळ आढळल्याची विद्यार्थ्यांची धक्कादायक तक्रार प्राप्त होताच अन्न सुरक्षा विभागाने पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहातील कँटीनवर धाड टाकली आहे.
राज्यातील पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्याच पावसात अनेक रस्ते आणि पूल खचल्याने नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्या अहवालातील गंभीर निरीक्षणांची प्रचिती आल्याचे चित्र दिसत आहे.
चालत्या ट्रेनमध्ये घाईघाईने चढण्याचा प्रयत्न करताना एका महिला प्रवाशाचा तोल जाऊन ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील धोकादायक पोकळीत कोसळली. मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने प्रसंगावधान दाखवत तिचे प्राण वाचवले.
जून महिन्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामाबाबत चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गाला या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शेतमशागत आणि खरीप पेरणीच्या कामांना वेग आला असून शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण…
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसानंतर अनेक सखल भाग जलमय झाल्याने महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे जलभरावाच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक साचलेल्या पाण्यात उतरून आंदोलन करत नालेसफाईतील हलगर्जीपणावर कारवाईची…
CM Devendra Fadnavis Weather Warning: मुंबई, ठाणे, पालघरसह महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागाने शनिवार आणि रविवारी रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात व्याहाळी ते धोम धरणाखालचा महत्त्वाचा जोडरस्ता पाटबंधारे विभागाच्या परवानगीअभावी अपूर्णच राहिला आहे. रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी कालव्यालगतचा सुमारे एक किलोमीटरचा भाग रखडल्याने गुडघाभर…
मान्सून २०२६ च्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची ५ वी बटालियन अलर्ट मोडवर असून महाराष्ट्र आणि गोव्यातील मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह १२ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये जवानांची पूर्वतैनाती करण्यात आली आहे.
राज्यात ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी…
तोंडवळी खालची येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या बदलीचा वाद चिघळला असून, संतप्त पालकांनी शिक्षण विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.