लातूर जिल्ह्यातील बोंबळी येथील भूमिहीन गायकवाड शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी पत्नीच्या खांद्यावर शेतीचे जोखड असल्याची बाब समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्यात आले…
महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख यांच्या ‘थार’ गाडीचा कवठेमंकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर गाडीने साईड डिव्हायडरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती असून, अपघातात…
महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश (MMR) परिसरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तब्बल 22,611 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यात घोडबंदर-भाईंदर बोगदा, वसई क्रीक एलिव्हेटेड रोड तसेच नवी मुंबई मेट्रो…
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) एमएचटी-सीईटी 2026 च्या पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) समूहाच्या पहिल्या प्रयत्नाचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून स्कोअरकार्ड डाउनलोड करता…
घोडबंदर येथील अनेक वर्षांपासून रखडलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाचे काम आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) माध्यमातून वेगाने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात पर्यटन मंत्री…
Mumbai FYJC 11th Admission 2026: मुंबई विभागात अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी निवडली विज्ञान शाखा; दुसरी फेरी १३ जूनला होणार जाहीर...
शेवगाव दुय्यम निबंधक कार्यालयात लाचखोरीचा बाजार सुरू असल्याचे आरोप समोर येत असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वरदहस्त असल्याची चर्चा रंगली आहे. कामासाठी नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…
१५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वाढत्या उकाड्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात असून, निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी होत…
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या वारकरी परंपरेचा महिमा आता जागतिक स्तरावर पोहोचला असून लंडनहून सुरू झालेली ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’ पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. महाराष्ट्राची संस्कृती, विठ्ठल…
मिरा-भाईंदरमधील तथाकथित ‘आठवा अजूबा’ ब्रीज पुन्हा एकदा चर्चेत आला असून ब्रीजवरील त्रुटींनंतर मनसे आक्रमक झाली आहे. शहराध्यक्ष संदीप राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत ब्रीजची दुरुस्ती करून तातडीने उद्घाटन करण्याची मागणी…
MHT CET PCB Result 2026: महाराष्ट्र सीईटी सेलने पीसीबी ग्रुपचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांनी आपले स्कोअरकार्ड अधिकृत वेबसाइटवर कसे पाहावे? जाणून घ्या सोप्या स्टेप्स..
कोकणात मान्सूनने दमदार हजेरी लावत रत्नागिरीसह अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील 25 ते 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट…
पवई तलावाची दुरवस्था केवळ प्रदूषणापुरती मर्यादित नसून गाळाच्या समस्येनेही उग्र रूप धारण केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्याच मार्च २०२५ मधील अंतर्गत प्रकल्प अहवालानुसार, पवई तलावामध्ये सध्या सुमारे ४,५०० लाख घनमीटर गाळ…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पत्तन विभागाच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत घेण्यात आला.
बोईसर परिसरात भरधाव अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून सोमवारी झालेल्या भीषण अपघातात ७० वर्षीय सलीम अफजल इंद्रजी यांचा जागीच मृत्यू झाला. बोईसर-तारापूर मार्गावरील स्टेट बँकेसमोर भरधाव डंपरने त्यांना जोरदार…
Marathi Film Corporation Election : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक निवडणुकीत निर्माते मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. एकूण 17 जागांपैकी…
पश्चिम घाटाच्या पर्जन्यछायेतील आणि दुष्काळप्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात भूजल पातळीतील घट, अनियमित मान्सून आणि हवामान बदलामुळे गंभीर कृषी संकट निर्माण झाले आहे. सुमारे ४३ लाख एकर लागवडीयोग्य जमीन पाणीटंचाईच्या…
राज्यात न्हावी समाजाने केस कापणे, दाढी करणे, दाढी ट्रिम करणे, फेशियल आणि हेअर स्पा यांसारख्या विविध सेवांचे दर २० टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. नवीन दर लागू झाल्यामुळे ग्राहकांना आता केस कापण्यासाठी…
धाराशिव जिल्ह्यात मान्सूनपूर्व आणि प्रारंभीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून ८ जूनपर्यंत अपेक्षित ३३.८ मिमी पावसाच्या तुलनेत तब्बल ६६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास दुप्पट म्हणजेच…
शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) व गुणपत्रिका (मार्कलिस्ट) विद्यार्थ्यांना देताना कोणत्याही प्रकारची रक्कम आकारू नये, असे स्पष्ट निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.