शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अन्यथा समविचारी पक्ष व संघटना यांच्यासह काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोल करतील, असा इशारा सागर साळुंखे आणि झीनत शबरीन…
'आपला जीव धाराशिव व्हिजन २०३०' या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे धाराशिव जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी या मॉडेलची राज्यभर अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली...
भंडारा बसस्थानकावरील २७ वर्षे जुनी 'संत लहरी बाबा जल आशिष' पाणपोई प्रशासनाने बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी प्रशासनाच्या या अनास्थेविरोधात प्रवासी आणि समाजसेवकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात…
माथेरानमधील नगरपरिषदेच्या ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकण्याची दुसरी घटना समोर आली आहे. सुमारे ३८.७० लाख रुपये खर्चून उभारलेल्या या प्रकल्पाच्या दर्जावर आणि नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, ई-टॉयलेट खरेदी प्रक्रियेत…
मीरा रोड परिसरातील पूनम सागर सोसायटीच्या C-10, C-11 आणि C-12 इमारतींच्या आवारात शनिवारी रात्री अत्यंत विषारी घोणस (Russell's Viper) साप आढळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभाग…
Maharashtra Farmer Suicide News: राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत जाहीर झालेल्या यादीत नाव नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना…
पूर्व उपनगरातील हा अशा प्रकारचा पहिलाच 'केबल-स्टेड' डिझाइन असणारा भव्य पूल ठरणार आहे. हा पूल मध्य रेल्वेच्या मुख्य रुळांवरून जाण्यासोबतच प्रस्तावित 'मेट्रो मार्ग ४' आणि जमिनीखालून जाणाऱ्या 'अंडरग्राउंड बुलेट ट्रेन'च्या…
Devendra Fadnavis on Central Goverment: देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार का? या चर्चांवर स्वतः फडणवीसांनी पूर्णविराम लावला असून मी मुंबईतच राहून महाराष्ट्राची सेवा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नवीन ग्रामीण रोजगार योजना आणि मनरेगाच्या कार्यान्वयन, आर्थिक आणि अंमलबजावणीच्या बाबींसंदर्भात राज्यांनी अनेक सूचना आणि चिंता व्यक्त केल्या आहेत, ज्या मंत्रालयाने विचारात घेतल्या आहेत.
धारणी तालुक्यातील सुसर्दा-राणीगाव घाटातील घोडादेव बाबा मंदिराजवळ शनिवारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. बोरवेल मशीन घेऊन जाणारा एक जड वाहनचालकाचा ताबा सुटल्याने वाहन खोल दरीत कोसळले.
नाईट लॅण्डिंगसाठी डीजीसीएकडून विमानतळाची आणि विमान कंपनीची स्वतंत्र सुरक्षा पडताळणी केली जाते. विमानतळावरील धावपट्टी, प्रकाशयोजना, हवाई मार्ग, नेव्हिगेशन सुविधा आणि सुरक्षितता मानकांची पूर्तता झाल्यानंतरच रात्रीच्या उड्डाणास परवानगी दिली जाते.
पावसाळ्यात सर्पदंशासारख घटनांचा धोका वाढलेला असताना रुग्णालयातील ही अवस्था गंभीर चिंता निर्माण करणारी आहे. ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला.
कोरेगाव तालुक्यातील जिहे-कटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या विविध कामांचे भूमिपूजन करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचा निधी देऊन रखडलेली योजना गतिमान…
महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यात शनिवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नाशिकमध्ये रिश्टर स्केलवर 3.6 तर पालघरमध्ये 3.1 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची…
धाराशिव जिल्ह्यातील दलित वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत ५ कोटी रुपयांच्या ६८ विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १.५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात…
उन्हाळा व पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात गाय, बैल, शेळ्या यासह इतर पशुधनाला संसर्गजन्य आजारांचा धोका आहे. त्यामध्ये मोठ्या जनावरांना घटसर्प व फऱ्या, तर लहान जनावरांना आंत्रविकाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या तळेघर-निगडाळे या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या मार्गावर पहिल्याच पावसात खड्डे पडले आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) वतीने आयोजित 'अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना' शुभारंभ आणि 'आदर्श शेतकरी सन्मान सोहळा' प्रसंगी सुनेत्रा पवार बोलत होत्या.
फ्लॅटचा ताबा मिळून तब्बल ६ वर्षे उलटूनही आश्वासन दिलेले क्लबहाऊस न बांधल्याबद्दल महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने मुंबईतील बिल्डरला चांगलाच दणका दिला आहे. या प्रकरणात महारेराने फ्लॅटधारकाकडून क्लबहाऊस सदस्यत्वाच्या नावाखाली…
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील ७५ कोटींच्या चिचोली ते देव्हाडी सिमेंट रस्त्याची दुरवस्था झाली असून, कंत्राटदाराने केलेल्या डांबराच्या तात्पुरत्या दुरुस्तीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.