राज्यातील नगर परिषद, त्यानंतर महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी जिल्हयात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक घेण्यात आली.
भोर पंचायत समिती सभापतीपद हे सर्वसाधारण महिलासाठी असल्याने कामथडी गणातून निवडणूक लढविलेल्या विक्रम खुटवड यांच्या पत्नी तृप्ती खुटवड यांना६९६५ मते घेत विजयी ठरल्या.
मी आमचे दोन्ही सहकारी पक्षाचे मी अभिनंदन करतो. तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करतो, राज्यातील जनतेचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
निवडणुकीच्या आयोजित कार्यक्रमानुसार, ५ फेब्रुवारीला मतदान होऊन ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर केले जाणार होते. मात्र, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.
काही ठिकाणी सकाळच्या वेळेत मतदार यादीतील नावांबाबत किरकोळ गोंधळ निर्माण झाला. प्रशासनाने तातडीने मदत कक्ष सक्रिय करून समस्या सोडवल्याने मतदानावर फारसा परिणाम झाला नाही.
ZP and Panchayat Samiti Elections Live Updates : राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह पंचायत समितीची निवडणूक होत आहे. त्यासाठी आज मतदान पार पडणार आहे. त्यानुसार, प्रशासनाकडून तयारी केली गेली आहे.
काही गटांमध्ये पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धा तर काही ठिकाणी बडखोरीमुळे समीकरणे बदलल्याचे चित्र प्रचारकाळात दिसून आले पंचायत समिती स्तरावरही निवडणुकीची चुरस तितकीच तीव्र आहे.
Pune News: निवडणुकीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या श्रावणी शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच अंजनवेल पंचायत समिती गणात शिवसेनेच्या सारिका दाभोळकर यांचे विरुद्ध शिवसेना उबाठा गटाच्या प्राजक्ता जांभारकर यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे.
Election Breaking: राज्यात निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची घोषणा केली होती. 5 तारखेला मतदान आणि 7 तारखेला निकाल जाहीर होणार होते.
राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी असून, त्याच दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
पोलीस परवानगीशिवाय व्यासपीठावर किंवा वाहनावर लाऊडस्पीकर लावता येणार नाही. मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या ४८ तास आदी लाऊडस्पीकर वापरास पूर्ण बंदी राहील.
भाजपने ‘आयाराम’ उमेदवाराला तिकीट दिल्याने काळे कुटुंबावर अन्याय झाल्याची भावना भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये तीव्र होत आहे. ही भावना आजच उघडपणे चर्चेचा विषय बनली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील नाणिज पंचायत समिती गणामधून शिवसेनेच्यावतीने डॉ. पद्मजा संजय कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात कोणत्याच पक्षाने उमेदवार न दिल्याने त्या बिनविरोध झाल्या आहेत.
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीच्या दहा गणांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले.